विदयार्थ्यांची पायपीट थांबणार कधी ?

कोरोना नंतर हळूहळू पूर्वपदावर आलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस पुन्हा थांबल्या.कामगारांच्या मागण्या मान्य होण्यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला…त्याचा अजूनही निकाल लागला नाही….कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर राज्यसरकारने लवकर तोडगा काढणे गरजेचं आहे.मी गावी कोल्हापूर ला गेलो…कामानिमित्त चंदगड – नेसरी ला गेलो असताना उन्हाच्या झळेतून डांबरी रोड वरून घरी शाळेतून,हायस्कुल – कॉलेज मधून … Continue reading विदयार्थ्यांची पायपीट थांबणार कधी ?