# LinkMarathi > PAST PRESENT FUTURE ## Posts - [बाप्पाच्या साक्षीने अन्याय निवारण समितीचा यथोचित सत्कार](https://linkmarathi.com/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af/): आजरा (हसन तकीलदार):-आजपर्यंत आजरा अन्याय निवारण समितीने प्रत्येक गल्लीबोळातील,प्रत्येक वॉर्डातील आणि प्रत्येक कॉलनीतील मूलभूत प्रश्नांना वाचा फोडीत सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा व प्रश्नासाठी निरपेक्षपणे लढा दिलेला आहे. या सर्व कामांची दखल घेत तसेच समाजाभीमुख केलेल्या प्रश्नांचा निपटारा यासाठी सुभाष चौक गणेश मंडळातर्फे आजरा अन्याय निवारण समितीचा यथोचित सत्कार करण्यात आला. आजरा अन्याय निवारण समितीचे कार्य सर्वश्रुत आहे. पाचपट वाढलेला घरफळा रद्द करणे, स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीवर नगरपंचायतीचा एक टक्का कर माफ करणे, रस्त्यावरील खड्डे, पाण्याचा प्रश्न, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, गटारी, कचरा उठाव, स्वछता असो अथवा पथदिव्यांचा प्रश्न… आजरा अन्याय निवारण समितीने धडक मोर्चे काढून, निवेदने देऊन प्रत्येक प्रश्नांना वाचा फोडण्याचे […] - [“श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी मार्फत आरोग्य शिबीर](https://linkmarathi.com/health-camp-through-primary-health-center-watangi-under-the-shri-ganesha-arogyacha-campaign/): आजरा(हसन तकीलदार): तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी यांच्या मार्फत “श्री गणेशा आरोग्याचा” मोहिमेअंतर्गत विविध गावांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरांमध्ये नागरिकांना आधार व गोल्डन कार्ड नोंदणी, नेत्रदान व अवयव दान जनजागृती, तसेच कुष्ठरोग, क्षयरोग, जलजन्य व किटकजन्य आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून सल्ला व उपचार उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमात शिरसंगी, दाभिल, कासार कांडगाव, पारेवाडी, वेळवटी, गवसे व पोळगाव उपकेंद्रांचा सक्रिय सहभाग राहिला. शिबिरांच्या आयोजनासाठी आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका व आरोग्य सेवक/सेविका यांनी विशेष मेहनत घेतली. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आरोग्य जागरूकता वाढून निरोगी समाजाची दिशा […] - [व्यंकटराव शिक्षण संकुलात शिक्षक दिन उत्साहात संपन्न](https://linkmarathi.com/teachers-day-celebrated-with-enthusiasm-at-venkatrao-education-complex/): आजरा(हसन तकीलदार) : येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व आपल्या आजरा तालुक्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, देशातील तीन शिक्षण तज्ञापैकी एक महान शिक्षण तज्ज्ञ डॉ. जे. पी.नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य एम. एम.नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ.व्ही. जे. शेलार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपले विचार मांडले व सर्व शिक्षकांना नमन करून पुष्प भेट दिले. प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर यांनी डॉ. जे.पी.नाईक यांचे भारताच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान व […] - [आजऱ्यात तबला व मृदंग वादन स्पर्धा संपन्न](https://linkmarathi.com/tabla-and-mridangam-playing-competition-concluded-in-ajya/): आजरा (हसन तकीलदार):-आजरा शिवसेना (उबाठा )व सारथी चॅरिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज यांचे संयुक्त विद्यमाने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत दालनात भव्य तबला व मृदंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खास गणेशोत्सवानिमित्य या स्पर्धेचे आयोजन करून भारतीय परंपरेला जपण्याचे काम शिवसेना उबाठाने केले आहे. या स्पर्धेच्या उदघाटनासाठी तालुक्यातील सर्व पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती हे विशेष होते. कोणत्याही चांगल्या आणि सामाजिक कार्यासाठी गट तट विसरून सर्व पक्षीय नेते एकत्र येतात हे आजरा तालुक्याची खासियत म्हटले तर वावगे ठरणार नाही हेच या कार्यक्रमावरून दिसून आले. यावेळी सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या फोटोला पुष्पहार घालण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपली […] - [आजरा तालुक्यातील हरपवडे येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ वर्षपूर्ती सोहळा उत्साहात साजरा](https://linkmarathi.com/the-anniversary-of-the-hindavi-swarajya-flag-was-celebrated-with-enthusiasm-at-harpawade-in-ajra-taluka/): आजरा (प्रतिनिधी) :श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हरपवडे या विभागात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या वर्षपूर्ती सोहळ्याचा उत्साहपूर्ण माहोल पाहायला मिळाला. गतवर्षी वंदनीय छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने उभारण्यात आलेल्या या ध्वजस्तंभाने गावागावांत शिवकालीन इतिहासाची प्रेरणा देत असंख्य शिवभक्त, युवक आणि समाज घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. 📌 सोहळ्यातील प्रमुख क्षणया सोहळ्यात पुन्हा एकदा शौर्य, पराक्रम, संस्कार आणि संघटन यांचा जागर करण्यात आला. मा. तुकाराम बाळू गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मा. श्रावण वसंत पोवार यांनी कार्यक्रमासाठी खाऊ वाटप केले. मा. आदर्श हळवणकर यांनी वर्षभरातील कार्याचा अहवाल सादर करून आगामी नियोजनाचे मार्गदर्शन केले. 📌 मान्यवर व उपस्थितीया कार्यक्रमाला कुमार महादेव पाटील, आकाश परशुराम जाधव, […] - [मल्टिस्टेट आजरा अर्बन सह बँकेची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न](https://linkmarathi.com/the-65th-annual-general-meeting-of-multistate-ajra-urban-cooperative-bank-concluded-in-a-fun-atmosphere/): आजरा (हसन तकीलदार):-तालुक्याची अर्थवाहिनी, सर्वसामान्यापासून सर्वांना आर्थिक गरज पूरवणारी आजऱ्यातील दि आजरा अर्बन को-ऑपरेटीव्ह (मल्टीस्टेट)बँकेची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीत पार पडली. यावेळी संपलेल्या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामकाजाचा अहवाल व लेखापरीक्षकांनी तपासलेला ताळेबंद, नफा -तोटे पत्रके, सन 2023-24सालच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे, अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चाला मंजुरी देणे, सन 2025-26वर्षासाठीच्या अंदाज पत्रकास मान्यता देणे., समवर्ती हिशोब तपासणीस नेमणूकीचे अधिकार संचालक मंडळास देणे, एकरकमी कर्ज परतफेड व इतर योजनेंतर्गत व्याज व इतर वसुली खर्चात सूट, पोटनियम दुरुस्तीस मान्यता इ. महत्वाच्या विषयावर ही वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सुरवातीस स्वागत, प्रास्ताविक व मनोगत बँकेचे चेअरमन अशोकआण्णा […] - [मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि आंदोलनाचा मागोवा](https://linkmarathi.com/tracking-manoj-jaranges-demands-and-agitation/): मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि आंदोलनाचा मागोवा मनोज जरांगे यांनी “Kunbi प्रमाणपत्रे” दिल्याने मराठा समाजातील रक्तसंबंधींना OBC आरक्षणाचा लाभ मिळो, असा प्रस्ताव पुढे धरला. ते 10% आरक्षणEducational & Government Jobs साठी मागणी करत आहेत. त्यांनी 2023 पासून अनेक उपोषणे, मोर्चे आणि मार्गनिर्देशित आंदोलन राबवले—2024 मध्ये एका उपोषणाचा निकाल गृहीत धरून आंदोलन तात्पुरते थांबवले होते. 29 ऑगस्ट 2025 पासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आणि या आंदोलनामुळे मुंबईचे वाहतूक थांबविले. आज (2 सप्टेंबर 2025) मनोज जरांगे यांनी घोषीत केले की “आम्ही जिंकू” — सरकारने दिवसाअखेर पर्यंत GR जाहीर केली, तर आंदोलन थांबवले जाईल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत अधिकृत मसुदा आयोजित केला […] - [मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची आजऱ्यात ८५ वी जयंती उत्साहात साजरी](https://linkmarathi.com/the-85th-birth-anniversary-of-the-martyr-shivajirao-sawant-was-celebrated-with-enthusiasm-in-ajya/): आजरा(हसन तकीलदार) :संवेदना फाउंडेशन आजरा यांच्या वतीने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची ८५ वी जयंती दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी आजरा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात व्यंकटराव हायस्कूल प्रांगणात झाली. सरस्वती पूजन शेखर बटकटली सर व पालखी पूजन ए.के. पावले सर यांच्या हस्ते पार पडले. व्यंकटराव हायस्कूल येथून मृत्युंजय स्मृतिदालनापर्यंत भव्य साहित्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीत व्यंकटराव बालक मंदिरचे विद्यार्थी, मौजे भादवण येथील लेझीम पथक, हत्तीवडे येथील भजनी मंडळ तसेच साहित्य संवेदनाचे सदस्य व आजरेकरांचा उत्स्फूर्त सहभाग होता.दुसऱ्या सत्रात “मृत्युंजयकारांचा वारसा – विचारांचा खजिना” या विषयावर स्मृतिदालनात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. डॉ. शिवशंकर उपासे (अध्यक्ष, चैतन्य सृजन […] - [चंदगड तहसीलदार कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीचे ठिय्या आंदोलन](https://linkmarathi.com/bahujan-mukti-partys-sit-in-protest-in-front-of-chandgad-tehsildars-office/): आजरा(हसन तकीलदार) :-चंदगड तालुक्यातील 22 गावांमध्ये 1950 पूर्वीचे महसूलचे पुरावे न मिळाल्यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यास स्थानिक लोकांना त्रास होत आहे. 1950 पूर्वीचे महसूलचे पुरावे कुरुंदवाड येथे होते आणि 2005 च्या पुरामध्ये ते वाहून गेले किंवा खराब झाले. वास्तविक पाहता या जुन्या कागदपत्रांची योग्य ती काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, परंतु सरकारने याकडे लक्ष न दिल्यामुळे हि सर्व जुने कागदपत्रे सोडून खराब झाले आणि आता मात्र सरकारी अधिकारी आम्हाला 1950 पूर्वीच्याच महसूल चे पुरावे हवे अन्यथा आम्ही तुम्हाला जात प्रमाणपत्र देणार नाही असे सांगत आहेत. निश्चितच हा तेथील स्थानिक लोकांवरती अन्याय आहे. सरकारने यावर काहीतरी तोडगा काढून ही अट शिथिल […] - ["देवर्डे पाटील कुटुंबाचा अनोखा उपक्रम – ‘एक कुळ एक गणपती’ संकल्पनेने ग्रामिण भागात एकोपा व पर्यावरणपूरक उत्सवाला चालना"](https://linkmarathi.com/a-unique-initiative-of-the-dewarde-patil-family-promoting-harmony-and-eco-friendly-festivals-in-rural-areas-with-the-concept-of-one-clan-one-ganpati/): आजरा (प्रतिनिधी हसन तकीलदार) :आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत माणूस नातेसंबंध, आपुलकी आणि एकत्र कुटुंब पद्धती विसरत चालला आहे. अशा परिस्थितीत देवर्डे (ता. आजरा) येथील पाटील कुटुंबियांनी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. “एक कुळ एक गणपती” या संकल्पनेतून पाटील कुटुंब दरवर्षी सामूहिकरित्या गणेशोत्सव साजरा करत आहे. विखुरलेली ( स्वतंत्र) कुटुंब पद्धती ही आपल्याला शहरात पहावयास मिळायची पण हे चित्र आता ग्रामिण भागातही पहावयास मिळत आहे. पण देवर्डे येथे तिसऱ्या वर्षी हा उत्सव कौटुंबिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होत आहे. एकाच मूर्तीच्या साक्षीने सर्व कुटुंबीय एकत्र येतात, प्रसाद, भक्ती, स्नेह, आदर यांची देवाणघेवाण होते. यामुळे नातेसंबंध अधिक […] - [आजरा येथे संवेदना फाऊंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबिर -१६० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग](https://linkmarathi.com/grand-blood-donation-camp-organized-by-sanveed-foundation-at-ajra-spontaneous-participation-of-160-blood-donors/): आजरा(हसन तकीलदार) :मानवतेचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय, आजरा येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १६० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून आपली समाजनिष्ठा दाखवून दिली.या शिबिराचे उद्घाटन महिला शक्ती टीमच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. संवेदना संजीवनी टीम व संजीवन ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या सौजन्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. रक्तदात्यांचा सन्मान करण्यासाठी संवेदना फाऊंडेशनतर्फे विशेष टी-शर्ट भेट देण्यात आले.या उपक्रमासाठी डॉ. प्रवीण निंबाळकर, डॉ. सुरजीत पांडव, संजय हरेर तसेच संजीवनी टीम सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. ह्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आजरा, गडहिंग्लज , चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील गरजू […] - [आजऱ्यात शिवसेनेच्या क्रियाशील व प्राथमिक सदस्यांची नोंदणी सुरु](https://linkmarathi.com/registration-of-active-and-primary-members-of-shiv-sena-begins-today/): आजरा (हसन तकीलदार):- आजरा येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या सुचनेनुसार शिवसेनेच्या प्राथमिक व क्रियाशिल सभासद नोंदणीची सुरवात उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत व तालुका प्रमुख संजय पाटील यांचे हस्ते करणेत आली. यावेळी आजरा जिल्हा परिषद संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले, उपतालुका प्रमुख काकासो देसाई, आत्मा कमीटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई,शहर प्रमुख विजय थोरवत, माजी ग्राम पंचायत सदस्य दयानंद निऊंगरे,युवराज पाटील, सुनिल दिवेकर,रणजीत सरदेसाई,विजय कोंडुस्कर व इतर पदाधीकारी उपस्थीत होते. या प्रसंगी तालुका प्रमुख संजय पाटील यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्य मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचे हात बळकट करणेसाठी पहिल्या टप्यात पाच हजार […] - [आजरा येथे संवेदना फाऊंडेशनतर्फे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा](https://linkmarathi.com/wild-vegetable-festival-celebrated-with-enthusiasm-by-sanveed-foundation-at-ajra/): आजरा (हसन तकीलदार)-:संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय येथे रानभाजी पाककृती स्पर्धा व रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात स्थानिक शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात वक्ते डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “मानवी जीवनात रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी उपयोग अमूल्य आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहारात ऋतुमानानुसार रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे.” स्पर्धेत सहभाग व आकर्षणरानभाजी पाककृती स्पर्धेत तब्बल ४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच नव कृष्णा व्हॅली स्कूल, उत्तूरच्या विद्यार्थ्यांनी रानभाजी रोपांचे माहितीपर प्रदर्शन भरवून उपस्थितांचे लक्ष वेधले.स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे आहेत.प्रथम क्रमांक – सौ. शुभांगी धनाजी राणे (वेळवट्टी) […] - [निंगुडगे येथे अमृतेश्वर मंदिरात महाभिषेकाचा अनोखा सोहळा संपन्न](https://linkmarathi.com/a-unique-mahabhishekam-ceremony-was-held-at-amruteshwar-temple-in-ningude/): आजरा (हसन तकीलदार ):- निंगुडगे गावच्या इतिहासात शेवटचा श्रावण सोमवार नक्किच सर्वांच्या स्मरणात राहणार.निंगुडगे गावचे ग्रामदैवत अमृतेश्वर आणि नवसाला पावणारा बसवाण्णा म्हणजे नंदी. या मंदिरात अमृतेश्वराला अनोखा आभीषेक सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापुर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे बंधु आणि विकास कामाच्या नियोजनाचे सर्वेसर्वा प्रा.अर्जून आबिटकर यांच्या शुभहस्ते व चंदडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिनिधि सौ.भारतीताई यांच्या उपस्थितीत संजय स्वामींच्या मंत्रघोषात हा अभिषेक सोहळा संपन्न झाला. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील विधानसभा निवडणुकीत निवडून यावेत व भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर हे नामदार व्हावेत म्हणून ग्रामस्थांनी अमृतेश्वर देवाजवळ रखवालीचा नारळ ठेवला होता. मागणी पूर्ण झाली म्हणून या महाभिषेक […] - [भारत-चीन सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा](https://linkmarathi.com/a-promising-statue-of-chhatrapati-shivaji-maharaj-to-be-erected-on-the-india-china-border/): सह्याद्री प्रतिष्ठानचा ऐतिहासिक उपक्रम, जवानांच्या मनोबलात वाढ होण्याची अपेक्षा नवी दिल्ली, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या कार्यातून आजही लाखो भारतीयांना प्रेरणा मिळते. या वारशाला उजाळा देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने भारत-चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या मनोबलात भर पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. भारत-चीन सीमाभागातील प्रतिकूल हवामान, थंडी आणि तणावपूर्ण परिस्थितीत जवान रात्रंदिवस सज्ज असतात.अशा वेळी त्यांच्या समोर उभा राहणारा शिवरायांचा पुतळा म्हणजे धैर्य, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश ठरेल.“शिवरायांचे स्मरण म्हणजे संकटांचा सामना करण्याची जिद्द,” असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी […] - [कोणत्याही परिस्थितीत एस टी सेवा सुरु करा - तहसीलदार समीर माने](https://linkmarathi.com/start-st-service-under-any-circumstances-tehsildar-sameer-mane/): आजरा(हसन तकीलदार):-पेरणोली- गारगोटी रस्त्याच्या सुरु असलेल्या कामामुळे गेले तीन महिने देव-कांडगाव येथे बंद असलेल्या बस सेवेबाबत काही दिवसांपूर्वी भूमिपुत्र युवा फाउंडेशन आजरा व देव कांडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत आजऱ्याचे तहसीलदार श्री समीर माने यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.आणि बस सेवा सुरु करणेबाबत सूचना दिल्या. यावेळी भूमिपुत्रचे रणजीत सरदेसाई, विष्णू कुंभार, , राजाराम येसादे, संबंधित बांधकाम कंपनीचे प्रतिनिधी, देव कांडगाव गावचे सौ. स्वप्नाली राणे, धीरज राणे, जनार्दन देसाई,संभाजी तेजम,रेखा परीट, गौरी चव्हाण, नित्यानंद परीट, सचिन देसाई, स्वप्नील तेजम, मारुती तेजम, पांडुरंग देसाई, गणपती राणे, शिवाजी गिलबिले, रमेश कांबळे, रामदास तेजम, जितेंद्र देसाई […] - [आजरा MIDC मध्ये चोरीचा प्रयत्न : 9 ते 10 चोरट्यांचा धुमाकूळ](https://linkmarathi.com/attempted-theft-in-ajra-midc-9-to-10-thieves-involved-in-a-robbery/): आजरा ( अमित गुरव ) -: आजरा तालुक्यातील एम.आय.डी.सी. परिसरात श्रीराम अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज कारखान्यात काल मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने अंदाजे 9 ते 10 चोरट्यांनी कारखान्याच्या परिसरात जबरदस्ती प्रवेश करून कामगारांना मारहाण केली. या घटनेमुळे आजरा MIDC परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती ➡️ फिर्यादी : शिवाजी रामचंद्र पाटील (वय 57, रा. आदाळ , ता. आजरा, जि. कोल्हापूर)➡️ गुन्हा दाखल : भारतीय दंड संहिता कलम 312 अंतर्गत, आजरा पोलीस ठाणे गु.र.नं. 225/2025➡️ आरोपी : अज्ञात 9 ते 10 चोरटे➡️ घटना घडली : 27 ऑगस्ट रोजी रात्री 11 ते 28 ऑगस्ट रोजी पहाटे 12.30 वाजता➡️ ठिकाण : श्रीराम अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज, आजरा MIDC चोरट्यांनी […] - [कोल्हापूरातील शक्तिपीठ महामार्गाला पर्यायी मार्ग तपासण्याचे आदेश; रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरूच – कॉ. संपत देसाई](https://linkmarathi.com/order-to-investigate-alternative-route-to-shaktipeeth-highway-in-kolhapur-farmers-struggle-will-continue-until-it-is-cancelled-com-sampat-desai/): आजरा (हसन तकीलदार) :कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाला पर्यायी मार्ग तपासण्याचे आदेश अवर सचिव राजेश भोगले यांनी दिले असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक कॉ. संपत देसाई यांनी दिली आहे. निसर्गाचा विध्वंस, वनसंपदेची हानी आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, मोर्चे आणि “तिरंगा आमच्या रानात” यांसारख्या उपक्रमांमधून शेतकऱ्यांनी आपली भूमिका ठाम केली होती. या संघर्षामुळे सरकारला कोल्हापूर जिल्ह्यातील मूळ आखणी रद्द करावी लागली आहे. आदेशानुसार शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील सर्व संभाव्य पर्यायी मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून […] - [विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटना - दुर्लक्ष, वेदना आणि शिकवण](https://linkmarathi.com/ramabai-apartment-tragedy-in-virar-neglect-pain-and-lessons-learned/): महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार हे शहर वेगाने वाढत आहे. मुंबईला लागून असल्याने येथे लोकसंख्या प्रचंड वाढली, आणि त्याच वेगाने बांधकामांचा ओघही वाढला. परंतु या वेगात अनेकदा बांधकामांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊन नियम मोडले जातात, आणि त्याचे परिणाम भयंकर स्वरूपात समोर येतात. याचाच परिणाम आणि भीषण प्रत्यय २७ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री आला. विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली अनधिकृत इमारतीचा काही भाग क्षणार्धात कोसळला. एका क्षणात आनंदाचे वातावरण शोकांतिका ठरलं. कारण या इमारतीत त्या रात्री एका बाळाच्या पहिल्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू होता आणि त्याच कार्यक्रम दरम्यान इमारत कोसळून जीवितहानी झाली. मध्यरात्र जवळ आली होती. रमाबाई अपार्टमेंटमध्ये रहिवाशांनी एका लहान बाळाचा […] - [सेवा सोसायटीचा शिपाई झाला सहकार आयुक्तचा अधिकारी](https://linkmarathi.com/a-soldier-of-the-service-society-became-an-officer-of-the-cooperative-commissioner/): आजरा (हसन तकीलदार):-नितळ काळ्या पाषाणात पाण्याचा पाझर दिसावा अन मन सदगदीत व्हावं असे दृश्य असाणारी व एक थक्क करणारा प्रवास जेव्हा परिस्थिती वर मात करीत असहाय ते सहाय करणारा आणि जिद्दीने आपलं ध्येय गाठणाऱ्या धोडिंबा जाधवाची ही वास्तव कथा ग्रामिण भागातील आई वडिलासह शिक्षकाना आणि मराठी शाळेना बदनाम करण्याऱ्यांना एक चपराक असून, एमपीएसी च्या माध्ममातून सोसायटीचा शिपाई ते सहकार खात्याच्या अधिकारी पदाला गवसणी घालणारा प्रवास. इतरांना आणि आजच्या ग्रामीण युवकांना एक आदर्शवत आहे. युवकांनीही याचे अनुकरण केले तर यश तुमच्या पायाशी नक्कीच आहे. आकरावी साठी प्रवेश घेऊन, नियमित कॉलेज करणेसाठी मिळेल ते काम करावे लागले. ट्रॅक्टरवर वाळू, खडी, शेणखते भरणे, […] - [आजऱ्यात पारंपरिक वाद्याच्या गजरात विघ्नहर्त्याचे घरोघरी आगमन मंगलमय वातावरणात बाप्पाचे स्वागत](https://linkmarathi.com/vighnaharta-arrives-from-house-to-house-to-the-sound-of-traditional-musical-instruments-in-ajra-bappa-is-welcomed-in-an-auspicious-atmosphere/): आजरा (हसन तकीलदार):-आजऱ्यामध्ये आज घरोघरी आणि विविध गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचं जल्लोषमय आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले. ढोल ताशाच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अगदी थाटामाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरु आहे. गणरायाच्या भक्ती सागरात गणेशभक्त न्हाऊन निघालेले मनोहर चित्र आजऱ्याच्या कुंभारगल्लीत दिसत होते. गणपती बाप्पा मोरया… मंगल मूर्ती मोरया म्हणत कुंभारगल्लीतून गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती डोक्यावरून नेतानाचे दृश्य लक्षवेधी दिसत होते. सर्वत्र हर्षउल्हास दिसून येत होते. बालचमूसह घरातील तरुण आणि थोर मंडळी बाप्पाला घरी नेण्यात मग्न होती. उत्सवमूर्ती थाटात त्यांच्या स्थापना ठिकाणी पोहचत आहेत. आजऱ्यात गल्लोगल्ली, घरोघरी आणि विविध मंडळात भक्तीभावाने आणि हर्षउल्हासात गणपती बाप्पाचं आगमन झाले. आनंदपर्वाची गणेशचतुर्थीला […] - [वन्यप्राणी समस्या निवारण बाबत "एक लाख सह्यांचे "निवेदन देणार -बहुजन मुक्ती पार्टी](https://linkmarathi.com/bahujan-mukti-party-will-submit-a-petition-with-one-lakh-signatures-regarding-solving-wildlife-problems/): आजरा (हसन तकीलदार):-विकासाच्या नावावर महामार्गाचे जाळे तयार करताना होणारी वारेमाप जंगलतोड यामुळे रानटी जनावरे शेताबरोबरच शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येत आहेत. त्याचप्रमाणे जंगलातून रस्त्यांचे जाळे पसरल्यामुळे वाहन चालकांना जंगली जनावरांनी मारलेस नुकसान भरपाई मिळत नाही. या सर्व बाबींसाठी मागील काही महिन्यापासून वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी टप्प्याटप्प्याने आंदोलने करीत आहे. यातीलच एक भाग म्हणून”एक लाख सह्यांचे”निवेदन बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाधिकारी, जिल्हावनसंरक्षक, वनमंत्री आणि पालक मंत्री यांना देणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी सांगितले. वन्य प्राण्यांच्या समस्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.कधी निसर्ग मारतो तर निसर्गाच्या चक्रातून वाचल्यास जंगली प्राणी नुकसान करतो. गरज […] - [आजऱ्यात गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन व दंगा काबू पथकाची प्रात्यक्षिके](https://linkmarathi.com/police-parade-and-riot-control-team-demonstration-on-the-occasion-of-ganesh-chaturthi-in-ajya/): आजरा (हसन तकीलदार):-गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमिवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आजरा पोलिसांकडून गणेचतुर्थीच्या आधी पोलीस पथ संचलन व दंगा काबू पथकाची प्रात्यक्षिके करण्यात आली. ज्यामध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस जवान आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठ व गल्ल्यातून वाहनासहित पथसंचलन केले. नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि नियमांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी यासाठी पोलीस पथसंचलन केले जाते. जनजागृती, सुरक्षितता, कायद्याचा आदर आणि नियमांची जाणीव करून देणे हे यामागचे मुख्य उद्देश असतात. सर्वांनी एकत्र येत शांततेत सण साजरा करावा, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली जाते. आजरा पोलीस ठाण्यापासून तहसील कार्यालय, मुख्य बाजारपेठ व इतर गल्ल्यातून हे पथसंचलन करण्यात आले. आज आजऱ्याचा आठवडा […] - [गणेशोत्सव - श्रद्धा, संस्कृती आणि समाजजागृतीचा उत्सव](https://linkmarathi.com/ganeshotsav-a-celebration-of-faith-culture-and-social-awareness/): भारतभूमी विविध सण-उत्सवांनी समृद्ध आहे. या भूमीवर प्रत्येक ऋतू, प्रत्येक देवता, प्रत्येक परंपरेशी निगडित असे असंख्य सण साजरे केले जातात. त्यामध्ये गणेशोत्सवाला एक विशेष आणि अविस्मरणीय स्थान आहे. “सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची” अशी आराधना ज्याच्या चरणी केली जाते, त्या श्रीगणेशाचा हा उत्सव केवळ धार्मिकच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय असा एकत्रित रंग घेऊन उभा राहतो. गणेशोत्सव हा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पेशवेकालीन पुणे, सातारा, मुंबई या भागात गणेशपूजा मोठ्या थाटामाटात होत असे. घराघरांत पूजाअर्चा होत असतानाच सार्वजनिक पातळीवर देखील उत्सवाचे दर्शन घडत होते. पण हा सण केवळ धार्मिक मर्यादेत राहिला होता. १८९३ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी […] - [चंदगड तहसील कार्यालयासमोर 30ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार -बहुजन मुक्ती पार्टी](https://linkmarathi.com/bahujan-mukti-party-to-hold-sit-in-protest-in-front-of-chandgad-tehsil-office-on-august-30/): चंदगड(हसन तकीलदार):-जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत दि. 5ऑगस्ट 2025रोजी चंदगड तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. परंतु याबाबत योग्य व ठोस निर्णय न झाल्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून दि. 30ऑगस्ट 2025 रोजी एक दिवशीय धरणे आंदोलनाचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीतर्फे निवेदनातून देण्यात आले आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच तहसीलदार चंदगड यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या जिल्हापरिषद मार्फत देण्यात येणारे प्राथमिक आणि माध्यमिक मोफत शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेताना त्या शैक्षणिक संस्थामधून जात प्रमाणपत्राची मागणी करतात. म्हणजेच अकरावीत प्रवेश घेतानाच हे प्रमाणपत्र मागण्यात येते. पण त्यावेळी विद्यार्थ्यांचे वय […] - [आरदाळ ता. आजरा येथे रानभाजी महोत्सव 2025 संपन्न](https://linkmarathi.com/wild-vegetable-festival-2025-concluded-at-ardal-taluka-ajra/): महिला बचत गटाचा उत्स्फूर्त प्रतिसद आजरा (हसन तकीलदार):- महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर व भैरीदेव सेंद्रिय शेती शेतकरी गट ग्रामपंचायत आरदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरदाळ, तालुका _आजरा येथे रानभाजी महोत्सव 2025 पार पडला. या कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.यात महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.वेगवेगळे रानभाजीचे प्रकार प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तसेच यावेळी रानभाजी पाककला स्पर्धा घेण्यात आली. रानभाजीचे 70 पेक्षा अधिक डिश शिजवलेल्या औषधीयुक्त भाज्या व भाकरी महिलांनी प्रदर्शनात मांडल्या होत्या. जीवनात रानभाज्यांचे अनन्य साधारण महत्व आहे. आधुनिक युगात माणसाच्या जीवनात रानभाज्या लुप्त होत जात आहेत. शरीराला आवश्यक नैसर्गिक पोषक अन्नघटक मिळण्यासाठी या […] - [बाळ केसरकर यांच्या "स्वराज्य "मानाच्या दहीहंडीचा मानकरी ठरला "वाघाची तालीम](https://linkmarathi.com/waghachi-talim-became-the-winner-of-bal-kesarkars-swarajya-dahi-handi-a-prestigious-award/): आजरा (हसन तकीलदार):-गोकुळ अष्टमी निमित्य आजऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमासह भव्य दहीहंडीचे आयोजन केले होते. यांचे हे सोळावे वर्ष. बाळ केसरकर यांच्या या मानाच्या दहीहंडीचे मानकरी ठरले ते आजऱ्याची वाघाची तालीम. बाळ केसरकर हे स्थानिक गोविंदाना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी भव्य दहहंडी स्पर्धेचे आयोजन करतात. भव्य दिव्य अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच नेत्रदीपक प्रकाश झोतात हे कार्यक्रम पार पडले. यावर्षीही 16 व्या दही हंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदाचे त्यांचे हे 16वे वर्ष. मानाच्या दहीहंडीचे अगदी नेटके नियोजन स्वराज्य तालीम मंडळाकडून करण्यात आले होते. या दहीहंडीला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. झरझर […] - ["तहसीलदार प्रशांत थोरात निलंबन: कारणे, आरोप आणि पुढील कारवाई"](https://linkmarathi.com/tehsildar-prashant-thorat-suspension-reasons-allegations-and-further-action/): नांदेड / लातूर (तेजस्व अधिकारी) — उमरी (नांदेड) येथून रेणापुर (लातूर) येथे नियुक्त तहसीलदार प्रशांत थोरात यांनी पदाच्या गरिमेला अनुरूप न वागल्याच्या कारणास्तव निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. कारण? त्यांच्या निरोप समारंभाच्या दिवशी त्यांनी शासकीय खुर्चीवर बसून ‘तेरे जैसा यार कहाँ’ गाणे गायकले. हा व दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याने प्रशासनाची प्रतिमा धूमिल केली. निलंबनाचे कारण: विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निलंबनाचे आदेश दिले, ज्याला मंजुरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या कृतीने शासनाची प्रतिष्ठा धोक्यात आली, अशी निष्कर्ष जिल्हाधिकारी राहुल कडबिलेंनी दिलेल्या रिपोर्टवरून विभागीय अधिकाऱ्यांनी मान्य केले. प्रतिक्रिया: बावनकुळे म्हणाले: “शासकीय कार्यालयात अशी मोकळी सादरीकरण करणं […] - [वरुणराजाच्या साक्षीने बळीराजाचा शक्तिपीठ महामार्गविरोधात यलगार](https://linkmarathi.com/balirajas-shaktipeeth-protested-against-the-highway-in-the-presence-of-varunaraja/): इरलं घेऊन आलेल्या महिला शेतकरी ठरल्या आकर्षणाचा केंद्रबिंदूआजरा (हसन तकीलदार):-जनतेची मागणी नसताना, दळणवळणासाठी गरज नसताना राज्यातील 12जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी रयतेच्या राजासमोर शिवतीर्थावर बळीराजा एकवटला. धो धो संततधार पावसात भिजत महिला शेतकरी डोक्यावर इरलं घेऊन सहभागी झाल्या. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी पुष्प अर्पण करून शिवतीर्थ ते आजरा तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, कॉ. संपत देसाई, उमेश आपटे यांच्या नेतृत्वात भर पावसात भिजत मोर्चा काढण्यात आला. मागील चारपाच दिवसापासून आजऱ्यात धो […] - [पश्चिम महाराष्ट्राला न्यायाचा नवा अध्याय – सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर सर्किट बेंच केले उद्घाटन](https://linkmarathi.com/a-new-chapter-of-justice-for-western-maharashtra-chief-justice-bhushan-gavai-inaugurates-kolhapur-circuit-bench/): कोल्हापूर (प्रतिनिधी) :भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच इमारतीचे आज शाही समारंभात उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह न्यायालयीन आणि प्रशासकीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रयत्नातून केवळ एका महिन्यात ऐतिहासिक इमारतीचे नूतनीकरण करून सर्किट बेंचसाठी सज्ज करण्यात आले. या परिसराचा कायापालट होऊन शहराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. […] - [पंडित दीनदयाळ विद्यालयाच्या प्रांगणात आवतरले राधा-कृष्ण](https://linkmarathi.com/radha-krishna-appeared-in-the-premises-of-pandit-deendayal-vidyalaya/): आजरा (हसन तकीलदार):-पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा मध्ये गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव व राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.मनमोहक वेशभूषेने सर्वांना आकर्षित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले. गोकुळाष्टमी हा सण का साजरा केला जातो?त्याचे महत्त्व काय? भगवान श्रीकृष्णाची शिकवण याविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी सुरेश गुरव व अनिल कुंभार तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण व संस्कृती प्रसारक मंडळ आजराचे सचिव मलिक कुमार बुरुड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते राधा- कृष्णच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .वर्षभरातील वेगवेगळ्या सणांविषयी , तसेच भारतीय संस्कृती विषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, प्रत्येक सण कसा साजरा केला जातो? हे समजावे […] - [मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय](https://linkmarathi.com/decision-taken-at-the-meeting-of-the-shakti-peeth-anti-sanghraj-committee-to-make-the-march-a-success/): आजरा(हसन तकीलदार)–सोमवार दि. 18ऑगस्ट 2025रोजी आजरा तहसील कार्यालयावर निघणारा मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.हजारोच्या संख्येने उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहही यावेळी करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते.गेले आठदहा दिवस वेगवेगळ्या गावात मोर्चाच्या तयारीसाठी झालेल्या बैठकांचा आढावा घेताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले की, तालुक्यातील प्रस्तावित दाभिल, शेळप, पारपोली, खेडगे, आंबडे, धनगर मोळा, घाटकरवाडी आणि नव्याने सुचविलेल्या जेऊर, चितळे, कासारकांडगाव, भावेवडी या गावांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे, मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने उतरणार आहेत. विद्याधर गुरबे म्हणाले की, हा प्रश्न […] - [व्यंकटराव शिक्षण संकुलात 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..](https://linkmarathi.com/79th-indian-independence-day-celebrated-with-enthusiasm-at-venkatrao-education-complex/): आजरा (हसन तकीलदार):व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिवस विविध शालेय उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला..आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे हस्ते ध्वजारोहण त्याचबरोबर व्यंकटराव शिक्षण संकुलाच्या नवीन बोधचिन्ह फलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.. यावेळी संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या बोधचिन्हाच्या अर्थाचे विश्लेषण शिवाजी पारळे व पी. व्ही. पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस.पी.कांबळे , सचिव अभिषेक शिंपी, संचालक पांडुरंग जाधव, कृष्णा पटेकर ,सुधीर जाधव सचिन शिंपी तसेच आनंदराव कुंभार, रवी केळकर, सदाशिव डेळेकर , बाबाजी नाईक , सिनिअर कॉलेजचे प्र. प्राचार्य पन्हाळकर ,प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. […] - [15 ऑगस्टचे औचित्य साधत आजरा महाविरतणची सौर ग्राम दिन प्रचार फेरी](https://linkmarathi.com/ajra-mahavirtans-solar-village-day-campaign-round-on-the-occasion-of-august-15/): आजरा(हसन तकीलदार):-आजरा शाखा महावितरण तर्फे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेची त्याचबरोबर या अंतर्गत असणाऱ्या योजना व सबसिडीची माहिती जनतेपर्यंत पोहचावी यासाठी आजऱ्याच्या मुख्य रस्त्यावरून प्रचार व जागृती फेरी काढण्यात आली. विजग्राहकांना सौर ऊर्जेचे महत्व तसेच यामध्ये असलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी हा या फेरीचा मुख्य उद्देश होता.सकाळच्या सत्रात महावीतरण कार्यालयापासून तहसील कार्यालय तसेच आजरा एस. टी. स्टॅंड येथे सौर वीज योजनांची माहिती असणारे फलक घेऊन माहिती देत प्रचार फेरी सुरु झाली. यावेळी महावीतरणचे उपकार्यकारी अभियंता दयानंद आष्टेकर यांनी माहिती देताना म्हणाले की, सौर कृषी पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी 27हजार कोटी रुपयांची कृषी पंप योजना आहे. 10टक्के रक्कम भरून सोलर पॅनलसह पंप उपलब्ध […] - [वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात स्वातंत्र्य दिनी उत्साहात ध्वजारोहण](https://linkmarathi.com/flag-hoisting-with-enthusiasm-on-independence-day-at-vasantrao-desai-ajra-sugar-factory/): आजरा (हसन तकीलदार):-आज भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनी वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी कारखान्याचे सुरक्षा विभागामार्फत परेड संचलन करणेत आले. या कार्यक्रमासाठी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, संचालक गोविंद पाटील, तज्ञ संचालक हाजी रशीद पठाण, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई, एच्.आर. मॅनेजर सुभाष भादवणकर , सिव्हिल इंजिनिअर शंकर आजगेकर, डे.चिफ अकौंटंट रमेश वांगणेकर, सुरक्षा अधिकारी जगदीश देसाई, ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई, तसेच अन्य खाते प्रमुख, उपखाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित […] - [ट्रॅक्टर -ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स केंद्र सरकारच्या निर्णयाला शिवसेना उबाठाचा विरोध](https://linkmarathi.com/shiv-sena-strongly-opposes-central-governments-decision-to-require-black-boxes-for-tractors-and-trolleys/): आजरा (हसन तकीलदार):-केंद्रीय रस्ते व वाहतूक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी घेतलेल्या “ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स” या नवीन निर्णयामुळे शेतकरी आणि सामान्य ट्रॅक्टर धारकांना अंदाजे 50ते 55हजार रुपयांचा फटका बसणार आहे. विमनाप्रमाणे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक केले असून दि. 18जुलै 2025च्या 485(ई )जी.आर.नुसार मसूदेची अधिसूचना जाहीर केली गेली आहे.यामुळे अपघातांनंतर वाहनाची हालचाल, वेग, ब्रेकिंग, इंजिनची माहिती इ. गोष्टींची नोंद करून ठेवते. यामध्ये मायक्रोचिप, सेन्सर, डेटाचिप त्याचप्रमाणे जिपीएस प्रणालीसुद्धा असते त्यामुळे अपघात झालाच तर ही सर्व माहिती उपलब्ध होणार असलेने हे बंधनकारक आहे असे सरकारचे मत आहे. परंतु हा खर्च शेतकरी आणि सामान्य ट्रॅक्टर धारकांना परवडणारा नसल्याने या निर्णयाविरोधात […] - [गडहिंग्लजच्या लकी खिदमत फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर उत्सहात संपन्न](https://linkmarathi.com/blood-donation-camp-successfully-completed-by-lucky-khidmat-foundation-of-gadhinglaj/): गडहिंग्लज (हसन तकीलदार):-गडहिंग्लज येथे कार्यरत असणारे सामाजिक आणि विधायक कार्यात झोकून देणारे तसेच निःस्वार्थ आणि पारदर्शक कार्य करणारे लकी खिदमत फाउंडेशन यांच्यामार्फत वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्य रक्तदान श्रेष्ठदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांनी उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद देत 48बॅग रक्त संकलन करण्यात आले. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं या उदात्त हेतूने लकी खिदमत फाउंडेशनचे निःस्वार्थ कार्य सुरु आहे.नेत्रतपासणी, रक्तदान, विद्यार्थी तसेच गरजूना मदतीचा हात अशा अनेक विधायक कार्यात आपली छाप सोडलेल्या लकी खिदमत फाउंडेशन तर्फे वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने 78व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान या संकल्पनेतून […] - ["Sonia Gandhi Citizenship Row: BJP चे 1980 मतदार यादीवरील धक्कादायक आरोप, काँग्रेसची प्रतिक्रिया"](https://linkmarathi.com/sonia-gandhi-citizenship-row-bjps-shocking-allegations-on-1980-voter-list-congresss-reaction/): आरोप: BJP IT सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून दावा केला की, Sonia Gandhi यांचे नाव मतदार यादीत 1980 मध्ये नोंदले गेले, म्हणजे त्या अजून भारतीय नागरिक नव्हत्या; आणि नंतर 1983 मध्ये पुन्हा यादीत येण्याचा आरोप त्यांनी केला. 1980 ची पुनरीक्षण यादीत जानेवारी 1, 1980 या निकाल दिनांकासोबत उपलब्ध असलेल्या सूचीमध्ये त्यांचे नाव मिलिटेड आहे. त्यांचा दावा आहे की, 1982 मध्ये लोकांच्या आवाजानंतर त्यांचे नाव काढण्यात आले, पण 1983 मध्ये ते विधानसभा यादीत पुन्हा दिसले, हे देखील नागरिकत्व मिळण्यापूर्वीच झाले. अमित मालवीय म्हणतात, “जर हे घोर निवडणूक गैरव्यवहार नाही तर काय आहे?” असे प्रश्न उपस्थित करत, राहुल गांधींच्या SIR […] - [कॉ. शिवाजी गुरव यांचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित](https://linkmarathi.com/com-shivaji-guravs-sit-in-protest-temporarily-suspended/): आजरा (हसन तकीलदार): पवित्र प्रणाली मार्फत राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थेतील भरती प्रक्रिया चुकीची झाली असून याबाबत बैठक घ्यावी यासाठी उद्या दिनांक 13 रोजी होणारे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती आजरा तालुक्यातील आरदाळ कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली. 2022 ची पदभरती संस्था पातळीवरील टप्पा दोन मुलाखतीसह याची प्रक्रिया दिनांक 01 ते 21 जुलै 2025 पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या. बऱ्याच उमेदवारांना लांबचे जिल्हे देण्यात आले होते, शिवाय 1:10 उमेदवार देण्याची मुभा संस्थाचालकांना देण्यात आली मात्र ज्यांची निवड झाली नाही त्यांची हेळसांड होत आहे. याबाबत शासन पातळीवर विचार झालेला नाही. या प्रक्रियेत उमेदवारांचे फार मोठे हाल झाले शिवाय या प्रक्रियेमुळे उमेदवारांचे […] - ["बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट सुधारणा: छोट्या नर्सिंग होम्ससाठी दिलासा देणारी मुंबईतील मंत्रीस्तरीय बैठक"](https://linkmarathi.com/bombay-nursing-home-act-amendment-ministerial-meeting-in-mumbai-to-provide-relief-for-small-nursing-homes/): मुंबई ( प्रतिनिधी ) -: मुंबईत छोट्या नर्सिंग होम्सच्या समस्यांवर महत्त्वाची बैठकआज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत इंडियन मेडिकल असोसिएशन व अस्तित्व परिषद प्रतिनिधींशी बैठक पार पडली. ही बैठक बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट अंतर्गत छोट्या नर्सिंग होम्सच्या विविध अडचणींवर केंद्रित होती. बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली: 🟢 दैनंदिन अपडेट्ससाठी खास निमंत्रण! आपणास महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, स्पर्धा परीक्षेची माहिती आणि इतर उपयोगी अपडेट्स दररोज मिळाव्यात, यासाठी आजच खालीलपैकी कोणत्याही पर्यायामध्ये सामील व्हा: 📌 WhatsApp Group – नियमित अपडेट्ससाठी📌 Link Marathi WhatsApp Channel – व्यक्तिगत गोपनीयतेसह अपडेट्स मिळवा(📝 टीप: चॅनेल […] - [कालेकर कुटुंबाला "रवळनाथा"ने दिला मदतीचा हात](https://linkmarathi.com/ravalnatha-extended-a-helping-hand-to-the-kalekar-family/): आजरा (हसन तकीलदार):-पेरणोली ता. आजरा येथील मच्छिन्द्र नारायण कालेकर यांचे आकस्मिक निधन झाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची व नाजूक असणाऱ्या कालेकर कुटुंबियांवर जणू दुःखाचे डोंगरच कोसळले त्यामुळे कालेकर कुटुंबियांसमोर मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली या संदर्भात माहिती घेऊन श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कालेकर कुटुंबियांची चौकशी केली आणि रुपये पंधरा हजारांची आर्थिक मदत दिली. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रँड ऍम्बेसिडर माजी राजदूत व विदेश मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या चांगुलपणाची चळवळ या उपक्रमांतर्गत रवळनाथ तर्फे ही मदत देण्यात आली. मच्छिन्द्र कालेकर हे भूमिहीन शेतमजूर असल्यामुळे गावी शेतमजूरी […] - [महावितरण तर्फे तालुक्यात ग्राहक मेळावे संपन्न ; ग्राहकांच्या प्रत्यक्ष समस्या सोडवण्याचा प्रयत्न](https://linkmarathi.com/mahavitaran-holds-customer-meetings-in-taluka-efforts-to-solve-actual-problems-of-customers/): आजरा(हसन तकीलदार):-महावितरणतर्फे तालुक्यात सर्वत्र ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांना विविध योजनांची माहिती देणे आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे काम या मेळाव्यातून होत आहे. या मेळाव्यांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. त्यानुसार महावीतरणतर्फे या मेळाव्यांची व्याप्ती शाखा कार्यालयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे आजरा तालुक्यात विविध ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. महावीतरण तर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत शाखा कार्यालयस्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेण्यात येणार असून जर सोमवारी सुट्टी असेल तर मंगळवारी हे मेळावे होतील असे सांगण्यात येत […] - [वोट चोरी आरोप: राहुल गांधींची भाजप-ईसीआयवर थेट टीका; संभ्रम आणि तीव्र राजकीय प्रतिक्रिया सुरू](https://linkmarathi.com/vote-theft-allegations-rahul-gandhi-directly-criticizes-bjp-eci-confusion-and-strong-political-reaction-begins/): काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील महादेवापुरा विधानसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक फिन्टेट मतकारांच्या नावांचा समावेश झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी ECI आणि भाजपवर “लोकशाहीचे हनन” करण्याचा आरोप करत ‘वोट चोरी’ ची तीव्र टिपणी केली आहे . त्यांनी मतदार यादीमध्ये दोन वा अधिक वेळा नाव नोंदणे, फेक पत्ते, एकाच पत्त्यावर एकाच वेळा अनेक मतदार यांचा समावेश, फोटो नसताना तरी नाव नोंदणे, आणि Form-6 चा गैरवापर अशा ‘वोट चोरी’च्या पाच प्रकाराचा खुलासा केला . राहुल गांधी यांनी “वोट चोरी हा लोकशाहीला मार आहे” असा उद्देश व्यक्त करत त्वरित न्यायालयीन तपास आणि ECI कडून ओपन डेटा जारी करण्याची […] - [AROPI RELEASED: 2006 मुंबई ट्रेन बॉम्ब प्रकरण आणि 2008 मालेगाव ब्लास्टमध्ये आरोप्यांची मुक्तता](https://linkmarathi.com/aropi-released-accused-acquitted-in-2006-mumbai-train-bomb-case-and-2008-malegaon-blast/): AROPI RELEASED: 2006 मुंबई ट्रेन बॉम्ब प्रकरण आणि 2008 मालेगाव ब्लास्टमध्ये आरोप्यांची मुक्तता २००६ – मुंबई लोकल ट्रेन थरार युद्ध पातळीवरील घटना: ११ जुलै २००६ रोजी चर्चगेट ते बोरिवली स्थानकांतर्गत प्रवासी लोकल ट्रेनमध्ये सात बम explosions घडून १८९ लोकांचा मृत्यू आणि ८०० पेक्षा जास्त जखमी झाले. तपास आणि न्यायप्रक्रिया: महाराष्ट्र ATS आणि नंतर NIA ने तपास घेतला. नंतर २०१५ मध्ये विशेष न्यायालयाने १२ आरोपींनी दोषी ठरवले – पाचांना मृत्यूची शिक्षा आणि इतरांना आजीवन कारावास . उच्च न्यायालयाने दोषमुक्ती: मुंबई उच्च न्यायालयाने 19 वर्षांनंतर सर्व 12 आरोपींची दोषमुक्ती केली. न्यायालयाने निदर्शने, साक्षीदार आणि तपास पद्धतींमध्ये गंभीर त्रुटी असल्याचं नमूद केलं. २००८ […] - [लिंक मराठी बातमीचा इम्पॅक्ट.. वृद्ध निराधार गंगाराम कांबळेंना मदतीचा ओघ सुरू](https://linkmarathi.com/link-marathi-news-impact-help-is-pouring-in-for-the-elderly-and-destitute-gangaram-kamble/): आजरा (हसन तकीलदार) :-आरदाळ ता. आजरा येथील 80 वर्षाचे गंगाराम कांबळे यांच्या घराचे छप्पर पावसाने कोसळले. ओल्या, धोकादायक घरात ते राहत होते. गंगाराम कांबळे यांची बातमी सर्वप्रथम लिंक मराठी चॅनेलने प्रसिद्ध केली आणि प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांच्या राहण्याची सोय ग्रामसेवक, तलाठी व सरपंच या सर्वांनी मिळून समाज मंदिरात केली आहे. तात्पुरता निवारा गंगारामला मिळाला आहे. आणि इतरही मदतीचाओघ सुरु आहे. त्याबद्दल कॉ. शिवाजी गुरव यांनी लिंक मराठी चॅनेलचे आभार मानले. कोणाचाही आधार नसलेले गंगाराम कांबळे यांना डोक्यावर छप्परही नाही. आणि जीव मुठीत घेऊन जगत असलेबाबतची माहिती कॉ. शिवाजी गुरव यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली होती त्यानुसार आमच्या चॅनेलमार्फत याबाबत आवाज […] - [गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवा - उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले](https://linkmarathi.com/maintain-law-and-order-during-ganeshotsav-sub-divisional-police-officer-ramdas-ingavale/): आजरा (हसन तकीलदार):- गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येक गावातील गणेश मंडळ आणि जागरूक नागरिकांनी घेण्याचे तसेच उत्सवाच्या काळात कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, सामाजिक उपक्रम, सामाजिक सौहार्द वाढवणारे, जनजागृती करणारे कार्यक्रम करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शांतता समिती बैठकीत पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले. गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आजरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेत उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, तहसीलदार समीर माने, सहा. पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक पार पडली. मार्गदर्शन करताना […] - [सरपंच सौ. गाडे यांचा पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधनाचा आगळा - वेगळा उपक्रम](https://linkmarathi.com/sarpanch-mrs-gades-first-raksha-bandhan-celebration-with-police-brothers-a-unique-initiative/): उत्तूर ( प्रतिनिधी ):भाऊ-बहीणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत भादवण गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. माधुरी गाडे यांनी पोलिस बांधवांना राखी बांधून एक वेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबविला. सौ. गाडे यांनी सांगितले की, “पोलिस प्रशासनात कार्यरत असताना अनेकांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करावे असे मला वाटले. “या उपक्रमांतर्गत उत्तूर पोलिस ठाण्यातील हवालदार जमीर मकानदार, सुदर्शन कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश मोरे आणि कर्मचारी सुधाकर हुले यांना राखी बांधून औक्षण करण्यात आले. या वेळी प्राचार्य रणजित गाडे, विठ्ठल उत्तूरकर, शिवाजी कुंभार, श्धोडीराम सावंत, संदेश रायकर, सूर्यकांत पाटील, बाळासाहेब कुंभार, संदीप सुतार, विजय […] - [बहुजन मुक्ती पार्टीच्या कामाची दखल घेत पार्टीच्या कामासाठी मोबाईल फोन निधी म्हणून देणगी](https://linkmarathi.com/taking-note-of-the-work-of-bahujan-mukti-party-mobile-phone-donation-as-fund-for-the-partys-work/): आजरा (हसन तकीलदार) बहुजन मुक्ती पार्टीचे, चंदगड विधानसभा सचिव मा. अमित सुळेकर यांना काही महिन्यांपासून मोबाईल नसल्याने काम करण्यात अडचणी येत होत्या. बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते निरंतर समाजात काम करतात परंतु त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल असणे सध्याची मूलभूत गरज बनलेली आहे. अमित सुळेकर जे सध्या राधानगरी, चंदगड व कागल विधानसभांमध्ये पूर्ण वेळ पार्टीसाठी काम करत आहेत, त्यांचा मोबाईल गेल्या काही महिन्यांपासून बिघडला होता. याची माहिती जेव्हा पार्टीचे एक समर्थक (स्वतःचे नाव त्यांनी गुपित ठेवण्यास सांगितले आहे) यांना समजल्यावर त्यांनी पोकोचा अँड्रॉइड फोन अमित सुळेकर यांना संघटनेच्या कामासाठी दिलेला आहे. अमित सुळेकर हे सामाजिक कार्यासाठी झोकून घेतलेले व्यक्तिमत्व. बहुजन […] - [व्यंकटराव शिक्षण संकुलात रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न..](https://linkmarathi.com/raksha-bandhan-celebration-celebrated-with-enthusiasm-at-venkatrao-education-complex/): आजरा(हसन तकीलदार)..येथील व्यंकटराव प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरामध्ये “रक्षाबंधन” हा सण सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षिका यांचे समवेत समारंभ पूर्वक उत्साहात संपन्न झाला.. प्रशालेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी रंगीत लोकर धागा वापरून सुंदर गोंड्यांच्या राख्या तयार केल्या होत्या व बहिण- भावा मधील अतूट प्रेमाच्या नात्याचा हा गोड सण साजरा करताना विद्यार्थिनींनी व प्रशालेतील सर्व शिक्षिका यांनी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी , प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर तसेच सर्व शिक्षक बंधू व इयत्ता पहिली ते दहावी सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधून साखरपेढे भरवून तोंड गोड करण्यात आले.प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार यांनी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भाऊ बहिणीच्या गोड नात्याबद्दल तसेच आजच्या या […] - [आजरा आगराला रक्षा बंधनाच्या शुभमुहूर्तावर लालपरिंची भेट पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याला यश](https://linkmarathi.com/the-visit-of-the-red-fairy-to-agra-on-the-auspicious-occasion-of-raksha-bandhan-is-a-success-in-the-pursuit-of-the-guardian-minister/): आजरा (हसन तकीलदार) :-मागील वर्षापासून आजरा आगाराला लालपरीची कमतरता भासत होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या बस फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. याचा परिणामवश आगार अधिकाऱ्यांना प्रवाश्यांच्या रोषाला बळी पडावे लागत होते. आजऱ्यातील काही संघटना व प्रवाश्यांच्या मागणीचा विचार करून त्याचा पाठपुरावा करीत राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश आले आणि रक्षा बंधनाच्या शुभ मुहूर्तावर आणखीन पाच लालपऱ्या आजरा आगाराला हजर झाल्या. त्या पाच बसेसचे आज उपस्थित मान्यवारांच्या हस्ते पूजन करण्यात आले. अनेक दिवसापासून आजरा आगाराला नवीन बसेसची आवश्यकता होती. बसेसच्या कमतरतेमुळे आजरा आगाराला काही वेळा अचानक काही बस फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या त्यामुळे खेडेगावातील प्रवासी व […] - [कुरेशी समाजाने घेतला दोन महिन्यांपासूनचा बहिष्कार मागे! अजित पवारांनी केली मध्यस्ती!!](https://linkmarathi.com/qureshi-community-withdraws-two-month-boycott-ajit-pawar-mediates/): मुंबई (प्रतिनिधी): कथित गोरक्षकांकडून होणारी अडवणूक आणि मारहाण, खोट्या पोलिस तक्रारी आणि कठोर अटींमुळे कत्तलीसाठीच्या जनावरांची वाहतूक करताना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्याच्या मागणीसाठी कुरेशी समाजाने सात जूनपासून म्हैसवर्गीय जनावरांची कत्तलीवर बहिष्कार टाकला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व अडचणींतून मार्ग काढण्याची ग्वाही दिल्यामुळे कुरेशी समाजाने बहिष्कार मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कुरेशी समाज हा परंपरेने मांस व्यापाराशी जोडलेला आहे. महाराष्ट्राच्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे या समाजाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी […] - [सरपंच परिषद मुंबई प्रश्नावर मंत्रालयातील विधान भवनात झालेल्या बैठकीत अनेक निर्णयावर सकारात्मक चर्चा - जी. एम. पाटील](https://linkmarathi.com/sarpanch-parishad-mumbai-issue-positive-discussion-on-many-decisions-held-at-vidhan-bhavan-in-mantralaya-g-m-patil/): आजरा (हसन तकीलदार)-मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे सरपंचांसाठी गावांच्या विकासाची संधी निर्माण होणार आहे.सरपंच परिषद मुंबई यांची अनेक विषयावरआणि प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेसोबत चर्चा झाली यावेळी राज्यात 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची सरपंचांना संधी असून सरपंचांनी या अभियानातून महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. असे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील यांनी माहिती दिली.सरपंच परिषदेच्या विविध मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री म्हणाले, गावांच्या विकासासाठी शासन अनेक […] - [शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द कराशक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती](https://linkmarathi.com/abolish-the-shakti-peeth-that-is-destroying-farmers-and-the-environment-anti-shakti-peeth-struggle-committee/): आजरा(हसन तकीलदार )–महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. या महामार्गासाठी हजारो हेक्टर पिकावू जमीन संपादित होणारच आहे. याबरोबर पर्यावरणाची मोठी होणारी हाणी, नद्यांना येणारे पूर, जंगली पशु पक्ष्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न उभे करीत लाखो शेतकरी त्याविरोधात लढत आहेत. आजरा तालुक्यातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा असे निवेदन आज आजरा तहसीलदार यांना शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने दिले. निवेदनात म्हटले आहे की, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातून व्हावा यासाठी पर्यायी चार मार्गाची मांडणी करत रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार यांची भेट […] - [आजरा तालुक्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा; गुंडू परीट तालुकाध्यक्ष, अभिषेक रोडगी शहराध्यक्षपदी नियुक्त](https://linkmarathi.com/announcement-of-new-executive-of-all-india-consumer-panchayat-in-ajra-taluka-gundu-parit-appointed-as-taluka-president-abhishek-rodgi-as-city-president/): आजरा ( अमित गुरव ) -: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या आजरा तालुकाध्यक्षपदी गुंडू मारुती परीट (एरंडोल) यांची, तर आजरा शहराध्यक्षपदी अभिषेक सदानंद रोडगी यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आजरा येथे पार पडलेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. या वेळी महाराष्ट्र मध्य प्रांताच्या सदस्या ऍड. सुप्रिया दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, मार्गदर्शक नाथ देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रामदास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. ✅ आजरा तालुक्याची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे: तालुकाध्यक्ष: गुंडू मारुती परीट तालुका उपाध्यक्ष: देविदास कृष्णा सूर्यवंशी, किरण केसरकर तालुका सचिव: मंगेश परशराम पोतनीस तालुका सहसचिव: विकास सुतार तालुका कोषाध्यक्ष: सचिन […] - ["मतदार यादीत घोटाळा? राहुल गांधींचा आरोप — भाजप व निवडणूक आयोगावर संशय"](https://linkmarathi.com/voter-list-scam-rahul-gandhis-allegations-suspicion-on-bjp-and-election-commission/): काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांच्यासमोर ७ ऑगस्ट २०२५ रोजी एका बॅटरी चार्जरसम चमकणाऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मतदान यादीतील मोठ्या प्रमाणात खोटे मतदान किंवा ‘मत चोरी’ झाल्याचा दावा मांडण्यात आला. त्यांनी बेंगळोरू मध्य (Bangalore Central) लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा भागाचा उल्लेख करून १,००,२५० मतदानं चोरी झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले: ६.५ लाख मतदारांमध्ये ११,९६५ डुप्लिकेट मतदार, ४०,००९ अवैध पत्त्या, १०,४५२ एका ठिकाणी अनेक मतदार, ४,१३२ अमान्य फोटो आणि ३३,६९२ फॉर्म ६च्या चुकीच्या वापराची उजळणी करण्यात आली. त्यांनी ईसीआयवर प्रणीतقرة, BJP सोबत कट, आणि लोकशाही प्रक्रियेचं विद्रूप करणारा आरोप केला. या अनावश्यक गोपनीयतेमुळे मतदान यादीचे विश्लेषण करणे अत्यंत कठीण झाले, असा […] - [आवंडी वासहतीच्या मूलभूत प्रश्नाबाबत अन्याय निवारण समिती आक्रमक तर नगरपंचायतीची सकारात्मक भूमिका](https://linkmarathi.com/the-injustice-redressal-committee-is-aggressive-on-the-fundamental-issue-of-awandi-settlement-while-the-nagar-panchayat-has-a-positive-role/): आजरा (हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील आवंडी गावातील लोकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेऊन, आपल्या वाडवडिलांची आठवण म्हणून जपलेली घरे सोडून शेजारच्या तालुक्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी गांधीनगरजवळील आवंडी वसाहतीत जड अंतःकरणाने येऊन राहिले आहेत. ज्यांनी आपल्या घरादाराचा, शेतीचा त्याग दिला त्यांनाच आज अनेक समस्यानी ग्रासले आहे. त्यांना आज आपल्या मूलभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागतो आहे. जमिनी गेल्या त्यावेळीही संघर्ष करावा लागला आणि आताही त्यांना संघर्ष करावा लागतो हे शोकनीय आहे. कचरा डेपोजवळील कचरा वसाहतीजवळ टाकत असल्यामुळे दुर्गंधीत जगावे लागत आहे. वेगवेगळ्या आजरांना बळी पडावे लागत आहे. तर दोन चार दिवस आडनी पाणी येत आहे. पथदिवे गुल आहेत. भटक्या कुत्र्यांचा त्रास सुरु आहे या […] - [अमेरिकेचे ‘प्रेमळ’ गिफ्ट: भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफचा ‘उत्सव’](https://linkmarathi.com/americas-loving-gift-celebration-of-25-additional-tariff-on-india/): अमेरिकेचे ‘प्रेमळ’ गिफ्ट: भारतावर २५% अतिरिक्त टॅरिफचा ‘उत्सव’७ ऑगस्ट २०२५ रोजी, अमेरिकेच्या सौम्य आणि सदैव हितैषी धोरणांचा एक नवा अध्याय भारतावर “२५% प्रेमळ टॅरिफ” लावून सुरू झाला. उगाच व्यापाराचे कारण देऊन नाही – हा तर एक प्रकारचा काढलेला “प्रेमाचा फुरसडा” आहे. आधीच असलेल्या २५% शुल्कावर हे अतिरिक्त २५% म्हणजे – प्रेमाच्या ओलाव्याने भारलेला संपूर्ण ५०% ‘हिट’. तेल घेतलं की कर वाटतो – कमालच आहे !भारताने रशियाकडून स्वस्त कच्चं तेल घेतल्यामुळे अमेरिकेचा इमोशनल बॅलन्स बिघडला. म्हणे, “तुला वाटतं आम्ही युद्ध चालू ठेवतो आणि तू इकडे डिस्काऊंटमध्ये पेट्रोल घेतोस?” असा काहीसा भावनिक संवाद व्हायला पाहिजे होता. पण अमेरिकेने सरळ निर्णय घेतला – […] - [दुर्गम भागात वैद्यकीय सुविधांसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करा -शिवसेना उबाठाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन](https://linkmarathi.com/establish-a-separate-system-for-medical-facilities-in-remote-areas-shiv-sena-ubathas-statement-to-the-district-collector/): आजरा (हसन तकीलदार):-स्वातंत्र्याचा सुवर्ण मोहत्सव साजरा झाला, डिजिटल इंडियाची घोषणा झाली परंतु आजही दुर्गम खेड्यातील जनतेला आरोग्यसेवेसाठी झुंझावे लागत आहे. जनतेला मूलभूत सुविधा मिळत नाहीत याला दुर्दैव्य म्हणावे नाही तर काय म्हणावे?हरपवडे धनगरवाडा ता. आजरा येथील धोंडिबा झोरे यांचा वेळीच उपचार न झाल्याने मृत्यू झाला ही घटना मनाला चटका लावून जाते. याच धनगरवाड्यावर दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने भागुबाई झोरे या महिलेचाही मृत्यू झाला होता. यासाठी दुर्गम खेड्यातील जनतेला वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करून दोषीवर कडक करावाई करावी अशा आशायाचे निवेदन शिवसेना उबाठाने जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना दिले आहे. निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यात कॅबिनेट दर्जाचे […] - ["शेवटचा निरोप… मित्राचा मृत्यू आणि नाचणारा मित्र – कारण ऐकून थरकाप उडेल!"](https://linkmarathi.com/the-last-farewell-the-death-of-a-friend-and-a-dancing-friend-because-it-will-make-you-shiver/): 📍 मंदसौर, मध्य प्रदेश मध्य प्रदेशातील मंदसौर शहरातील एका वृद्ध व्यक्तीच्या अंतिम यात्रेने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. मृत्यूचे दुःख न होता, उलट त्याच्या मित्रांनी नाचत-गात, आनंदाने त्याला शेवटचा निरोप दिला. ही अनोखी अंतिमयात्रा होती – मृत्यूला साजरा करणारी, मित्रत्वाचा मान राखणारी आणि एक वचन पूर्ण करणारी. 📜 एका पत्रातून सुरुवात… 9 जानेवारी 2021 रोजी, मंदसौरचे रहिवासी सोहनलाल जैन यांनी आपल्या जिवलग मित्राला – अंबालाल प्रजापत यांना एक पत्र लिहिलं.या पत्राची सुरुवातच “अंतिम प्रणाम” या शब्दांनी केली होती.त्यामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आपल्या अंतिम इच्छेचा उल्लेख केला होता: “माझ्या मृत्यूनंतर कोणीही रडू नये. अंबालाल आणि शंकरलाल यांनी अंतिम यात्रेत नाचावं आणि […] - ["विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! बेलगावमध्ये धर्माच्या नावावर घातपाताचा कट उघड"](https://linkmarathi.com/playing-with-the-lives-of-students-conspiracy-to-commit-suicide-in-the-name-of-religion-exposed-in-belgaum/): हुळिकट्टी (ता. सौंदत्ती) | प्रतिनिधी बेलगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील हुळिकट्टी येथील सरकारी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष घालून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा कट रचल्याचा आरोप श्रीराम सेनेचा तालुका अध्यक्ष सागर पाटील याच्यावर असून त्याच्यासह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत या कटामागील उद्देश शाळेतील मुस्लिम मुख्याध्यापक सुलेमान गोरनायक यांची बदली घडवून आणणे हा असल्याचे समोर आले आहे. प्रकार कसा उघडकीस आला? हा प्रकार १४ जुलै रोजी घडला. शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष घातल्यानंतर ११ ते १२ विद्यार्थी आजारी पडले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सुदैवाने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी […] - [शहिद अब्दुल हमीद संस्थेच्या चेअरमपदी तकीलदार तर व्हा. चेअरमपदी नसरदी यांची बिनविरोध निवड](https://linkmarathi.com/takildar-to-be-the-chairman-of-shaheed-abdul-hamid-institute-nasrdi-elected-unopposed-as-chairman/): आजरा (हसन तकीलदार):-शहीद अब्दुल हमीद विकास सेवा संस्था मर्या. सावरवाडी या संस्थेची सन 2025 ते 2030 या कालावधिकारिता संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकातून चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांची निवड करण्यात आली. चेअरमनपदी अबूताहेर अल्लाउद्दीन तकीलदार तर व्हा. चेअरमन पदी इब्राहिम युसूफ नसरदी यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. शहीद अब्दुल हमीद विकास सेवा सोसायटी मर्या. सावरवाडी या संस्थेच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाची निवड करताना संस्थेच्या चेअरमन पदासाठी अबूताहेर तकीलदार यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाले व छाननी अंती वैध असलेने त्यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. यावेळी युसूफ अब्दुल भडगावकर यांनी नाव सुचविले तर बाबू इब्राहिम लतीफ यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदी […] - [ट्रम्प यांच्या बेधडक वक्तव्यां नंतर भारतावर २५% टॅरिफचा धक्का: अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?](https://linkmarathi.com/after-trumps-bold-statements-india-faces-25-tariff-shock-what-will-be-the-impact-on-the-economy/): दिल्ली, ३ ऑगस्ट २०२५ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% आयात शुल्क (टॅरिफ) आणि रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त दंडाची घोषणा केली आहे. ही कारवाई १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाली असून, भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी भारताला “मृत अर्थव्यवस्था” संबोधून आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील कथित “ऑपरेशन सिंदूर” मध्ये मध्यस्थी केल्याचा दावा करून वाद निर्माण केला आहे. या बेधडक वक्तव्यांचा आणि टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, विशेषतः निर्यात क्षेत्रावर होणारा परिणाम याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. ट्रम्प यांची वक्तव्ये आणि टॅरिफची पार्श्वभूमी ट्रम्प यांनी ३० जुलै २०२५ रोजी आपल्या ट्रुथ सोशल मंचावर […] - [राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर डोनाल्ड ट्रम्प प्रकरणातून टीकेची झोड; मोदींचा मौनावर प्रश्नचिन्ह](https://linkmarathi.com/rahul-gandhi-lashes-out-at-pm-modi-over-donald-trump-issue-questions-modis-silence/): दिल्ली, ३ ऑगस्ट २०२५ – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच संसदेत आणि त्याबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विवादास्पद वक्तव्यांवरून तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा आणि भारतीय अर्थव्यवस्थेला “मृत” संबोधण्याच्या विधानावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणी ठोस उत्तर देण्याऐवजी मौन बाळगले, ज्यामुळे त्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने केला आहे. या प्रकरणाचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. राहुल गांधींची टीका आणि ट्रम्प यांचे दावे ट्रम्प यांचे वक्तव्य: जुलै २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा दावा केला की त्यांनी […] - [दिल्लीत SSC परीक्षा आंदोलनाचा भडका: विद्यार्थी-शिक्षकांना पोलिसांचा बळाचा वापर, मारहाण आणि अटक](https://linkmarathi.com/ssc-exam-agitation-flares-up-in-delhi-police-use-force-beat-up-and-arrest-students-and-teachers/): दिल्ली, ३१ जुलै २०२५ – कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीत आयोजित केलेले शांततापूर्ण आंदोलन गुरुवारी हिंसक बनले. दिल्ली पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने अनेक जणांना अटक, जखमी आणि देशभरातून निषेधाचा सूर उमटला. “दिल्ली चलो” आंदोलनाचा भाग म्हणून देशभरातील शिक्षक आणि विद्यार्थी जंतरमंतर येथे जमले होते, ज्यांनी SSC परीक्षांमधील अनियमितता आणि गैरव्यवस्थापनावर आवाज उठवला. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ओढले, मारहाण केली आणि अनेकांना अटक केली, यामुळे संतापाची लाट उसळली आहे. आंदोलनाची पार्श्वभूमी कर्मचारी निवड आयोग (SSC), जो विविध सरकारी पदांसाठी उमेदवारांची निवड करतो, त्याला वारंवार रद्द होणाऱ्या परीक्षा, तांत्रिक अडचणी आणि गैरव्यवस्थापनाच्या आरोपांमुळे टीकेचा […] - [व्यंकटराव हायस्कुल येथे संस्कार शिबिर संपन्न](https://linkmarathi.com/sanskar-camp-concluded-at-venkatrao-high-school/): आजरा(हसन तकीलदार) येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये संस्कार शिबिर अंतर्गत इयत्ता नववी व दहावी या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व संस्कृत या विषयाचे मार्गदर्शन शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हायस्कूल इचलकरंजी येथील इंग्रजी विषयाच्या अध्यापिका भाग्यश्री प्रवीण चिकोर्डे यांनी केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील इचलकरंजी येथील शाखेत भाग्यश्री चिकुर्डे यांनी जवळ जवळ 22 वर्ष इंग्रजी व 100 गुणांचे संस्कृत हे दोन्ही विषय प्रभावीपणे शिकवत नेहमी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यांच्या अध्यापनाचे कौशल्य व संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी त्यांनी राबवलेले विविध उपक्रम त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांच्या या संस्कार शिबिर अंतर्गत व्याख्यानमालेत सांगितले. त्याचबरोबर दोन्ही विषयाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या […] - ["Wagh Bakri चहा सम्राट ( उद्योजक ) पराग देसाई यांचा मृत्यू : भटक्या कुत्र्यांपासून पळताना डोक्याला गंभीर दुखापत !"](https://linkmarathi.com/wagh-bakri-tea-emperor-entrepreneur-parag-desai-dies-suffers-serious-head-injury-while-running-from-stray-dogs/): Parag Desai यांचे दुःखद निधन — घरी वॉकवर असताना पळताना पडून नुकसान; संगणक आणि समाजातील प्रतिक्रिया Ahmedabad, 22 ऑक्टोबर 2023 — प्रतिष्ठित Wagh Bakri Tea Group चे कार्यकारी संचालक पराग देसाई (वय 49) यांचे दुःखद निधन झाले. ते 15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मॉर्निंग वॉकला निघाले होते तेव्हा त्यांच्या घराजवळील भटक्या कुत्र्यांचा सामना करीत पळताना त्यांनी आपला बॅलन्स गमावला व पडले. यात मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला, ज्यामुळे अखेर 22 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला . 🔍 तपशिलवार घटना: सुरुवातीला Shalby Hospital मध्ये उपचार सुरू केले गेले, नंतर Zydus Hospital मध्ये ऑपरेशन करण्यात आले . शल्यक्रियेनंतर ते व्हेंटिलेटरवर होते आणि सात दिवसांनी निधन झाले. […] - [पवित्र प्रणाली टप्पा दोनच्या शिक्षक भरती अभियोग्यधारकांना न्याय द्या. कॉ. शिवाजी गुरव](https://linkmarathi.com/give-justice-to-the-accused-in-the-pavitra-system-phase-ii-teacher-recruitment-com-shivaji-gurav/): आजरा (हसन तकीलदार): पवित्र प्रणालीमार्फत राज्यातील टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यताधारक शिक्षकांच्यावर अन्याय झाला असून खाजगी शैक्षणिक संस्थेतील भरती प्रक्रिया चुकीची झाल्याने अभियोग्यताधारकांना न्याय मिळावा अशी मागणी कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, पवित्र प्रणालीमार्फत टप्पा दोनच्या शिक्षक भरती मध्ये अभियोग्यताधारक शिक्षकांच्या वर अन्याय झालेला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया चुकीची झाली असून संस्था चालकांच्यासह अभियोग्यताधारकही कमालीचे नाराज झाले आहेत. पवित्र प्रणाली असे गोंडस नाव दिले मात्र ते फसवे निघाले. ना संस्थाचालकांच्या मनासारखे ना अभियोग्यता धारकांच्या मनासारखे झाले आहे. अभियोग्यता धारकांच्याकडून त्यांना पात्र असणाऱ्या शाळांची यादी दिली त्यामध्ये त्यांनी पसंती क्रम दिले, पसंती […] - [व्यंकटराव येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न](https://linkmarathi.com/lokmanya-tilak-punya-din-and-annabhau-sathe-jayanti-program-held-at-venkatrao/): आजरा(हसन तकीलदार).. येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे लोकमान्य टिळक पुण्यदिन व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. इयत्ता दहावी अ वर्ग व वर्गशिक्षक एम.एम. एलगार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रिया अरविंद देशमुख ,सिमरन भिकाजी पाटील व अदिती अशोक नरके यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त या महापुरुषांची माहिती दिली. कु. सृष्टी संजीव नाईक (इ.10वी अ) हिने रेखाटलेले लोकमान्य टिळक यांच्या चित्राने सर्वांचे लक्ष वेधले. शिक्षकांबरोबरच प्राचार्य व पर्यवेक्षिका यांनीही चित्राचे कौतुक करून तिचा सत्कार केला. एस.वाय. भोये यांनी […] - [आठवड्यात एस. टी. सेवा सुरु करा नाहीतर धरणे आंदोलन करणार - बहुजन मुक्ती पार्टी](https://linkmarathi.com/start-s-t-service-within-a-week-or-else-we-will-hold-a-sit-in-protest-bahujan-mukti-party/): चंदगड(हसन तकीलदार):-चंदगड तालुक्यातील होसूर भागातील गावाना गेल्या अनेक वर्षापासून एस. टी. सेवा सुरु करणेसाठी नागरिकांची मागणी होत आहे. परंतु अनेकदा मागणी करूनही चंदगड आगार गांधारीची भूमिका घेत डोळ्यावरची पट्टी काढायला तयार नाही. या अगोदरही बहुजन मुक्ती पार्टीने निवेदने दिली होती त्यावेळी 3 जुलै 2025 पर्यंत एस. टी. सेवा सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तरीसुद्धा आजअखेर चंदगड आगाराने एस. टी. सेवा सुरु न केल्याने आगार व्यवस्थापकांना आठवडयाचे अल्टीमेटम देत एक दिवशीय आंदोलन करणार असल्याचे निवेदन चंदगड आगार व्यवस्थापकांना बहुजन मुक्ती पार्टी चंदगडच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, होसूर भागात एस. टी. सेवा नसल्यामुळे नागरिक, महिला, वृद्ध तसेच […] - [आजरा येथील टोल टॅक्स बंद करा-न्यू आजरा रोडलाईन्सचे तहसीलदारांना निवेदन](https://linkmarathi.com/stop-toll-tax-in-ajra-new-ajra-roadlines-statement-to-the-tehsildar/): आजरा (हसन तकीलदार)*:-संकेश्वर -बांदा महामार्ग आजरा वासियांना सोयीचे कमी आणि डोकेदुखी मात्र जास्त असल्याचे जाणवत आहे. विविध पक्ष, संघटना एकत्र येत येथील टोलनाक्याला विरोध केला आहे. त्याचप्रमाणे आजरा येथे मोटर मालक व चालक यांची न्यू आजरा रोडलाईन्स सहकारी वाहतूक संस्था कार्यरत असून या संस्थेने आपल्या ट्रक मालक चालकांच्या अडचणी, सद्याची ट्रक वाल्यांची व्यवसायाची परिस्थिती,वाढते डिझेल दर, प्रत्येक गोष्टीला आकारले जाणारे कर, वाहन पासिंगसाठी असलेले नियम व दंड, वाहन दुरुस्ती देखभालीचा खर्च या सर्वांचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागते. अशातच पुन्हा आता एम. आय. डी. सी. जवळ परत टोल टॅक्स सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे. याला विरोध करीत हा टोल […] - [सोमवारी १८ ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधात महामोर्चा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय](https://linkmarathi.com/on-monday-august-18-a-decision-was-taken-at-the-meeting-of-the-mahamorcha-shaktipeeth-highway-anti-sanghraj-samiti-against-shaktipeeth-highway/): आजरा (हसन तकीलदार):- शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना व पर्यावरणाला उध्वस्त करणारा असल्याने या विभागातील शेतकऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी सोमवार दि. 18/08/2025 रोजी आजरा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय आज आजरा येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते. सुरवातीला संघर्ष समितीचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ.संपत देसाई बैठकीमागील हेतू सांगताना म्हणाले की, १२ जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठच्या विरोधात लढत आहेत. हा मार्ग शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा आहे. त्यातच भर म्हणून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी नव्या मार्गाची मागणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि इथल्या निसर्गाची नासाडी करण्याच्या शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळं आजची बैठक […] - [खंडित वीज पुरवठ्यामुळे नुकसान , वीज पुरवठा सुरळीत करा - काजू प्रक्रिया संघटनेचे वीज विभागाला निवेदन](https://linkmarathi.com/damage-due-to-interrupted-power-supply-restore-power-supply-cashew-processing-associations-statement-to-the-power-department/): आजरा (हसन तकीलदार ):-आजरा तालुक्यात पांढरे सोने म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या काजू बियांचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. ऊसपिकाबरोबर काजुलाही नगदी पीक म्हणून ओळख आहे तालुक्यात उत्पादन होत असल्यामुळे काजूबियावर प्रक्रिया करणारे लघु व मध्यम उद्योगही त्याच प्रमाणात आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून विजेच्या लपंडावामुळे आणि सातत्याने वीज खंडीत होत असल्यामुळे विजेच्या दाबामध्ये कमी जास्त प्रमाण होऊन उत्पादनात अडथळे येत आहेत आणि यंत्रसामुग्रीही खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे विजपुरवठ्यांध्ये सातत्य ठेऊन येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असे निवेदन कॅश्यू मॅन्यूफॅक्चर असोसिएशन आजराने कार्यकारी अभियंता,आजरा यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आजरा तालुक्यातील अनेक लघु मध्यम काजू प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधित्व […] - [आजरा तालुका सरपंच परिषद मुंबईचा एक हात निसर्गासाठी..](https://linkmarathi.com/ajra-taluka-sarpanch-parishad-mumbais-one-hand-for-nature/): आजरा (हसन तकीलदार):-सरपंच परिषद मुंबई तर्फे पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून काम सुरु आहे.या उपक्रमामध्ये प्रामुख्याने वणवा निर्मूलन मोहीम महत्वाची ठरली आहे. त्यालाच अनुसरून आता जंगल संवर्धनासाठी सरपंच परिषदेने गावगावच्या परिसरामध्ये देशी प्रजातीची झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी देशी प्रजातीची 50रोपे प्रत्येक ग्रामपंचायतीस विनामूल्य देण्याचे धोरण सरपंच परिषदेने ठरविले असून संबंधित ग्रामपंचायतिनेही स्वतः 50रोपे घालून अशी शतकी देशी प्रजातीची रोपे प्रत्येक गावात लावायचा संकल्प केला आहे. ग्लोबल वर्मिंग आणि सिमेंटच्या जंगलामुळे नष्ट होत चाललेली देशी प्रजातीच्या निसर्गसंपदेला पुनर्जीवन देण्याचा हा संकल्प निसर्गाला सावरण्यासाठी हातभार लावण्याचे काम करणार आहे. सरपंच परिषदेच्या वणवा निर्मूलन उपक्रमामध्ये जंगलातील वणवे रोखण्यासाठी वन […] - [तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हापरिषद गण वाचवण्यासाठी शिंदे यांची धडपड कौतुकास्पद](https://linkmarathi.com/sunil-shindes-efforts-to-save-the-panchayat-samiti-and-zilla-parishad-in-the-taluka-are-commendable/): आजरा(हसन तकीलदार) :-आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे एक व पंचायत समितीचे दोन गण कमी केल्याने सुनील शिंदे यांनी याबाबत हरकत दाखल केली आहे. त्याची सुनावणी व म्हणणे मांडण्यासाठी 5ऑगस्ट 2025 रोजी निवडणूक आयुक्त कार्यालय पुणे येथे हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी कोणाकडे पुरावे तसेच अधिक माहिती असेल तर देण्यासाठी आवाहन केले आहे. तालुक्याला तीन आमदार लाभलेत तरीसुद्धा तालुक्याला अनेक प्रश्नासाठी व अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची पाळी येत आहे. त्यामुळे तालुक्याला नशीबवान म्हणायचे की कमनशिबी हा प्रश्न पडतो. टोल पासून मतदार संघ वाचवण्यासाठी आज लढा द्यावा लागत आहे. हक्काचा लोकप्रतिनिधी नसल्यासारखे वाटते. अगोदर तालुक्याचे तीन तुकडे केले आता पंचायत आणि […] - [आवंडी ते धनगरवाडा दरम्यानच्या रस्त्याची रुंदी वाढवा -बहुजन मुक्ती पार्टीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन](https://linkmarathi.com/increase-the-width-of-the-road-between-awandi-and-dhangarwada-bahujan-mukti-partys-statement-to-the-public-works-department/): आजरा (हसन तकीलदार):-विटे येथील चित्री धरणापासून ते धनगरवाडा क्र.1दरम्यान बनवलेल्या रस्त्याची रुंदी निर्धारित निकषापेक्षा कमी असल्याने त्याचप्रमाणे चित्रीप्रकल्पाकडे पर्यटकांची रहदारी असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. साधी दोन वाहनेसुद्धा जाऊ शकत नाहीत त्यामुळे कित्येकदा अपघात झालेले असल्याने सदर रस्त्याची रुंदी निर्धारित निकषाप्रमाणे वाढवून मिळावी याबाबतचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीने शाखा उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, विटे येथील चित्री धरणापासून ते आवंडी धनगरवाड्यापर्यंत गेल्या तीन वर्षांपूर्वी बनवलेल्या रस्त्याची रुंदी केवळ 9 फूट आहे. वास्तवीक पाहता सदर रस्ता हा 11 फूट रुंदीचा असावा आमचा समज आहे कारण 9 फुटाचा रस्ता हा अतिशय अरुंद आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून […] - [कोणी घर देता का घर… 80 वर्षाच्या गंगाराम कांबळे यांना असे म्हणायची वेळ आलीय](https://linkmarathi.com/does-anyone-give-me-a-house-its-time-for-80-year-old-gangaram-kamble-to-say-this/): आजरा (हसन तकीलदार ):-आजरा तालुक्यातील आरदाळ येथील 80वर्षाचे वृद्ध गंगाराम कांबळे यांना घर देता का घर अशी म्हणायची वेळ आली आहे. कोणतेही जवळचे नातेवाईक नसल्यामुळे ते एका पडक्या घरात रहात आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांना मर्यादा येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालून या वृद्धाची मदत करावी असे आवाहन कॉ. शिवाजी गुरव यांनी केले आहे. आरदाळ येथील 80वर्षीय वृद्ध गंगाराम कांबळे सध्या पडक्या आणि धोकादायक घरात रहात आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे चालू पावसाळ्यात त्यांच्या घराची पडझड झाली आहे. ग्रामसेवक पाहणी करून गेलेत मात्र प्रशासनाने त्यांची कोणतीच व्यवस्था केलेली नाही. राहते घर पडण्याच्या […] - ["माणुसकीला काळिमा… आजरा रिपब्लिकन सेनेनं तहसीलदारांना दिलं ठणकावून निवेदन!"](https://linkmarathi.com/a-stain-on-humanity-the-azra-republican-army-has-issued-a-statement-to-the-tehsildar/): आजरा (हसन तकीलदार ):-बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव गावातील एका बौद्ध तरुणास जात आणि धर्म विचारून निर्वस्त्र करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या लोकांवर ऍट्रॉसिटी गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक कारवाई होणेबाबतचे निवेदन आजरा तालुका रिपब्लिकन सेनेतर्फे आजरा तहसीलदार समीर माने आणि आजरा पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या गावात राहणाऱ्या एका बौद्ध तरुणांस गाय चोरीच्या संशयावरून धर्म विचारून निर्वस्त्र करून मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये या तरुणाचे नाकाचे हाड मोडले आहे व एका डोळ्याला गंभीर दुखापत होऊन डोळा निकामी झाला आहे. तेव्हा या गुन्ह्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कडक […] - [जनावर व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी बंदला आजरा जनावरे व्यापाऱ्यांचा पाठिंबा](https://linkmarathi.com/animal-traders-support-state-wide-strike-by-animal-traders/): आजरा (हसन तकीलदार ):-राज्यात पुकारलेल्या जनावरे व्यापाऱ्यांच्या बंदला आजरा येथे जनावरे व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमुखाने जनवरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करीत येणाऱ्या काळात जनावरांचे व्यापारी जनवरांचा व्यापार पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचे बैठकीत घोषित करण्यात आले त्याचप्रमाणे लढ्याला यशस्वी करण्यासाठी संघटित होऊन संघटना तयार करून सनदशीरपणे लढा देण्याचे ठरले.आजरा तालुक्यातील तसेच आसपासच्या तालुक्यातील शेतीव्यवसाय सांभाळत जनवरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची आजरा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वागत व प्रास्ताविक समीर चांद (बीजेपी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष )यांनी केले तर या ठिकाणी सर्वांनी आपली मनोगत व व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. अधिकृत परवानगी असणारी जनावरे खरेदी विक्रीसाठी नेत […] - [सोने झाले लाखमोलाचे…. लगीन झाले जोखमीचे](https://linkmarathi.com/gold-became-worth-millions-engagement-became-risky/): आजरा (हसन तकीलदार ):-देशात सोन्याने लाखाचा टप्पा गाठल्यामुळे सर्वसामान्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत तर सर्वसामान्य जनतेला लग्नात अडचणी येत आहेत. दागिने खरेदी करताना नाकीनऊ होत आहे. गरीब लोक सोने हे एक महत्वाचे बचत आणि गुंतवणुकीचे साधन मानतात. सोन्याने लाखाची पायरी ओलांडल्यामुळे गोर गरिबांना लग्न सराईत दागिने करताना खूप अडचण निर्माण होत आहे. सोन्याचे भाव वधारणे म्हणजे भयंकर मंदीचे लक्षण मानले जाते. तो एक दुष्ट चक्राचा भाग असतो. मंदिमध्ये गुंतवणूकदारांचा बाजारावरचा आणि सरकारवरचा विश्वास उडतो त्यामुळे ते सोने खरेदी करायला लागतात आणि परिणामी सोन्याचा भाव वाढतो. गुंतवणूकदार हे प्रामुख्याने मोठे व्यवसायिक आणि भांडवलदार असतात. सर्वसामान्यांना सोन्याचे दर वाढल्यामुळे याचे दुष्परिणाम […] - [टोलनाक्याची जागा बदला किंवा आजरेवासियांना टोलमाफी द्या -सरपंच परिषदेची मागणी](https://linkmarathi.com/change-the-location-of-the-toll-booth-or-give-toll-waiver-to-the-residents-of-ajar-demand-of-the-sarpanch-parishad/): आजरा (हसन तकीलदार ):-संकेश्वर -बांदा महामार्गावरील आजरा एम. आय. डी. सी. जवळील टोलनाक्यामुळे आजरावासियांना नाहक टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार असलेने हा टोलनाका तालुक्याच्या टोकाला हलवा किंवा आजरेवासियांना टोलमधून मुक्ती द्या अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना आजरा सरपंच परिषदेने दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संकेश्वर- बांदा या राष्ट्रीय महामार्गावर आजरा औद्योगिक वासाहती जवळ टोल वसुलीसाठी टोलनाका बसवणेत आला आहे. आजरा तालुक्याच्या भौगोलिक विस्तार आणि अशातच मध्यवर्ती ठिकाणी बांधणेत आलेला टोलवसुली नाका यामुळे आजरेकरांना नाहक टोल भरावा लागणार आहे. नागरिकांना टोलमाफी व्हावी यासाठी आजऱ्यातील सर्वपक्षीय मंडळींनी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरु ठेवले आहे. यावर तोडगा निघण्यापूर्वीच टोल […] - ["शिक्षणाला दिशा देणारे हात – शिक्षकांचे, पण बळ देणारे – पालकांचे !"](https://linkmarathi.com/the-hands-that-guide-education-belong-to-teachers-but-the-hands-that-give-strength-belong-to-parents/): आजरा ( अमित गुरव ) –”सध्याच्या बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रक्रिया केवळ शिक्षकांपुरती मर्यादित राहिलेली नसून त्यात पालकांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे,” असे स्पष्ट मत ज्येष्ठ पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत यांनी व्यक्त केले. विद्या मंदिर रायवाडा येथे पार पडलेल्या पालक मेळाव्यात ‘अभ्यास प्रक्रियेत पालकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा संपदा राणे होत्या. यावेळी सावंत म्हणाले की, “शहरी भागापासून दूर असलेल्या वाड्या-वस्त्यांमध्येही विद्यार्थ्यांना यशस्वी करता येते, फक्त पालकांनी त्यांच्या आरोग्य, अभ्यास व संगतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विस्थापितांच्या गावांमध्ये असलेल्या शाळांना अनेक अडचणी असूनही, रायवाडा शाळेने वेळोवेळी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. “मुख्याध्यापक रावसाहेब […] - [मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियांनांतर्गत चिमुकलीची मोफत हृदय शस्त्रक्रिया](https://linkmarathi.com/free-heart-surgery-for-a-child-under-the-chief-ministers-administrative-mobility-mission/): आजरा (हसन तकीलदार ):-मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान 2025अंतर्गत आर. बी. एस. के. ग्रामीण रुग्णालय आजरा व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांचेमार्फत आजरा तालुक्यातील इटे येथील सागर पाटील यांची चिमुकली कन्या अनुश्री पाटील हिची हृदय शस्त्रक्रिया मुंबई येथील कोकीलाबेन हॉस्पिटमध्ये मोफत करण्यात आली. आर. बी. एस. के. ग्रामीण रुग्णालयचे तपासणी पथक इटे येथील अंगणवाडीत मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी अनुश्रीच्या हृदयाच्या ठोक्यामध्ये फरक जाणवला त्यावेळी पथकातील डॉक्टरांनी कोल्हापूर सी. पी. आर. मध्ये तपासणी करण्याचा सल्ला दिला. तपासणीअंती हृदय शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देण्यात आला त्यावेळी सागर पाटील यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तपासणीवेळी बाळाचे वय अवघे तीन महिन्याचे होते. तरीसुद्धा डॉक्टरांच्या […] - [व्यापारी वर्गाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संघटनात्मक ताकद हाच मार्ग](https://linkmarathi.com/organizational-strength-is-the-only-way-to-solve-the-problems-of-the-business-class/): आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यामध्ये विविध जाती, पंथाची आणि धर्माची लोक व्यापारी व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत आजरा शहरातील व्यापाऱ्यांना एकत्रित येऊन संघटना बळकट करून भेडसावत असलेले अनेक प्रश्न सोडविणे काळाची गरज बनली आहे. सर्वजण गुण्यागोविंदाने रहात असतानासुद्धा आजरा शहरावर संवेदनाशिलतेचा शासनाचा बसलेला ठपका आजऱ्याच्या बाजारपेठेला मारक ठरत आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येत हा ठपका पुसून काढला पाहिजे अशी याठिकाणी मते मांडण्यात आली. दुरदूंडेश्वर सांस्कृतिक भवन लिंगायत गल्ली आजरा येथे हा व्यापारी असोसिएशनचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्यास सुरवात केली गेली. या मेळाव्यास सर्व व्यापारी बंधूनी सायंकाळी 5:00नंतर दुकाने बंद ठेऊन आपली […] - [ग्रामीण भागातील शेत रस्ता मागणी अर्ज कसा करावा ?](https://linkmarathi.com/how-to-apply-for-a-farm-road-in-rural-areas/): शेत रस्ता मागणी अर्ज कसा करावा ? 📝 1. अर्ज करण्यासाठी आवश्यक बाबी: अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर ज्या शेतासाठी रस्ता हवा आहे त्या शेताचे गट नंबर, सर्व्हे नंबर, आणि हद्दीतील तपशील रस्ता कोणत्या ठिकाणावरून हवा आहे, त्याची सविस्तर माहिती (सिमा नकाशा सोबत असेल तर उत्तम) आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या सह्या / संमतीपत्रे (प्राथमिक स्वरूपात) शेताचा 7/12 उतारा (अधिकाराचे पुरावे) 📍 अर्ज सादर करण्याचे ठिकाण: तलाठी → सरपंच/ग्रामसेवक → तहसील कार्यालय विकास अधिकारी (BDO) → गटविकास कार्यालय ⚖️ कायदेशीर तरतूद: 🏛️ 1. भूसंपादन कायदा, 2013 (Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition Act) सार्वजनिक हितासाठी रस्ता काढणे ही सरकारी […] - [आजऱ्यात हेल्थकेअर क्लिनिकल लॅबचा दिमाखात उदघाटन सोहळा संपन्न](https://linkmarathi.com/a-grand-inauguration-ceremony-of-the-healthcare-clinical-lab-was-held-today/): आजरा (हसन तकीलदार ): -येथील एस. टी. स्टॅंड नजिक सोनेखान कॉम्प्लेक्स आपला बझारच्या वरील मजल्यावर हेल्थकेअर क्लिनिकल लॅबचे डॉ. इंद्रजित देसाई यांचे हस्ते नुकताच उदघाट्नचा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला. संपूर्ण स्वयंचलित संगणकीय लॅबोरेटरी असून याठिकाणी रक्त, लघवी, थुंकी, थायराईड व हार्मोन्स या सर्व प्रकारच्या तपसण्या अल्पदरात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी मेडिकल असोसिएशचे अध्यक्ष डॉ. गौतम नाईक म्हणाले की, आजऱ्यात ही नवीन अत्याधुनिक लॅब आजरा वासियांच्या सेवेसाठी तत्परतेने आजपासून सेवा देणेसाठी सुरु झालेली आहे. आजऱ्यातील रुग्णासाठी चांगले काम करतील अशी अशा व्यक्त करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. उदघाट्न प्रसंगी डॉ. इंद्रजित देसाई म्हणाले की, या लॅबमध्ये सौजन्यपूर्वक वागणूक देणार […] - [महाराष्ट्रात मोठा राजकीय भूचाल ; कोणत्या गटाला जबर धक्का ?](https://linkmarathi.com/big-political-earthquake-in-maharashtra-which-group-will-be-hit-hard/): मुंबई(प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सामना वृत्तपत्रात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्‍यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या ऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असे बोललं जात आहे. यात भाजपचे दोन, शिंदे गटातील चार आणि पवार गटातील दोन मंत्र्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले. यानंतर राज्यात महायुतीचे सरकारही स्थापन […] - [आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा -सरपंच परिषदेची मागणी](https://linkmarathi.com/declaring-a-wet-drought-in-ajra-taluka-sarpanch-parishad-demands/): आजरा (हसन तकीलदार ):-यावर्षी साधारणपणे 12मे पासूनच पावसाने न थांबता संततधार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी तसेच खरीप पिके पेरण्यास संधीच मिळाली नाही. त्यामुळे भाताची तरवे, नाचण्याची ल्हवे,भुईमूग, सोयाबीन, ज्वारी यासारखी पिके घेताना अडचण निर्माण झाली.त्यामुळे आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना सरपंच परिषदेने दिले आहे. आजरा तालुक्यात भात, नाचणी, भुईमूग, मिरची, सोयाबीन यासारखी पिके घेतली जातात. यावर्षी मे पासूनच पावसाने दमदार सुरवात केल्याने व उसंत न दिल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नगण्य पेरण्या झालेल्या आहेत. भात, नाचणा,भुईमूग,सोयाबीन, ज्वारी यासारख्या पिकांची शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बियाणे पेरणीविना पडून आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या […] - [1997 पासून धोका वाढतोय… आता ‘समांतर पूल’ हाच उपाय!](https://linkmarathi.com/the-danger-has-been-increasing-since-1997-now-the-only-solution-is-a-parallel-bridge/): आजरा (हसन तकीलदार):आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवर असलेले शेळप, दाभील, साळगाव आणि हाजगोळी गावांदरम्यानचे रस्ते हे कोल्हापूर पद्धतीने बांधलेल्या (KT) बंधाऱ्यांवरून जातात. पावसाळ्यात बंधाऱ्यांवर पाणी आल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. अनेकदा नागरिकांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागते. ही गंभीर समस्या लक्षात घेता बंधाऱ्यांना समांतर पूल बांधावेत अशी मागणी शिवसेना (उबाठा) तर्फे करण्यात आली असून आजरा तहसीलदार समीर माने यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १९९७च्या सुमारास बांधलेले हे बंधारे सध्या खूपच जुने व कमकुवत झाले आहेत. यावरून एस.टी., ट्रॅक्टर, ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने नेहमीच ये-जा करीत असतात. परिणामी बंधाऱ्यांची रचना खचत चालली […] - [जाहिरातीचे प्रभावी 5 M हे कोणतीही जाहिरात यशस्वी करण्यासाठी वापरले जाणारे पाच महत्त्वाचे घटक आहेत.](https://linkmarathi.com/the-effective-5-ms-of-advertising-are-five-important-factors-used-to-make-any-advertisement-successful/): जाहिरातीचे प्रभावी 5 M हे कोणतीही जाहिरात यशस्वी करण्यासाठी वापरले जाणारे पाच महत्त्वाचे घटक आहेत. हे घटक “5 M of Advertising” म्हणून ओळखले जातात. हे घटक म्हणजे: 🟩 1. Mission (ध्येय) अर्थ: जाहिरात कशासाठी करायची आहे, याचे उद्दिष्ट ठरवणे.उदाहरण: एखाद्या नवीन मोबाईल कंपनीने “ब्रँड ओळख निर्माण करणे” हे ध्येय ठेवले. 🟩 2. Money (बजेट / पैसा) अर्थ: जाहिरातीसाठी किती पैसा खर्च करायचा आहे, याचा अंदाज.उदाहरण: एखादी कंपनी प्रिंट मिडिया, टीव्ही आणि सोशल मिडिया जाहिरातींसाठी ५० लाख रुपये बजेट ठेवते. 🟩 3. Message (संदेश) अर्थ: जाहिरातीतून ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा मजकूर, भावना, किंवा माहिती.उदाहरण: Amul चा “Utterly Butterly Delicious” हा एक प्रभावी व […] - [इस्लामपूरात शिवसेना उबाठा कडून संकलित कराच्या बिलाची होळी](https://linkmarathi.com/shiv-sena-ubathas-collection-of-tax-bills-in-islampur/): इस्लामपूर(हसन तकीलदार):-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माजी नगरसेवक व उपजिल्हाप्रमुख शकिल सय्यद यांचे नेतृत्वाखाली इस्लामपूर पालिकेचा जोरदार निषेध करत सन.1/04/2025ते मार्च 31मार्च 2026अखेरच्या वाढीव संकलित कराच्या बिलाची होळी करणेत आली. यावेळी वाढीव बिल रद्द करा, झोपेचं सोंग घेणाऱ्या पालिका प्रशासनाचा निषेध असो, नहीं चलेगी, नहीं चलेगी हुकुमशाही नहीं चलेगी , कचरा संकलन कर रद्द झालाच पाहिजे अशा घोषणानी पालिका परीसर दणाणून सोडला. यावेळी शकील सय्यद यांनी प्रशासनाला धारेवर धरत अनेक प्रश्नांचा भडीमार केला. प्रशासन अधिकारी यांनी आम्ही शासन निर्णयानुसार कराची आकारणी केलीय असे स्पष्टीकरण देताच यावर सय्यद यांनी जिल्ह्यातील किंबहूना महाराष्ट्रातिल इतर पालिकेने कचरा गोळा करणेचा कर स्थिर ठेवला आहे […] - [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य आजरा भाजपचे भरगच्च उपक्रम](https://linkmarathi.com/bjps-grand-activities-on-the-occasion-of-chief-minister-devendra-fadnavis-birthday/): आजरा (हसन तकीलदार ):महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा आजरा तर्फे रक्तदान शिबीर व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात 51जणांनी रक्तदान केले तर अण्णाभाऊ सहकारी सूत गिरणी खेडे येथे 1001वृक्ष रोपांचे रोपणाचा शुभारंभ करण्यात आला . भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले. आजरा महाविद्यालय येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.51 जणांनी रक्तदान केले. यावेळी जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉ. अनिल देशपांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, सामाजिक कार्यकर्ते रणजित सरदेसाई, संभाजीराव सरदेसाई, अभिजित रांगणेकर, वैभव लक्ष्मी ब्लड बँकेचे सतीश पवार, जयवंत सुतार, योगेश पाटील, राजू दीक्षित, योगेश देसाई […] - [माणुसकीचा झरा.. युवकांनी "त्या "रुग्णाला दिला मदतीचा हात](https://linkmarathi.com/a-fountain-of-humanity-the-youth-gave-a-helping-hand-to-that-patient/): आपली मदत आणि देणगी योग्य ठिकाणी देणे गरजेचे- रेहान तकीलदार(शिवसेना उबाठा वॉर्ड प्रमुख)आजरा (हसन तकीलदार ):-हुक्केरी तालुक्यातील मैसूरगप्पी गावातील 27वर्षीय तरुणी ब्रेनट्यूमरने ग्रस्त आहे. तिच्या वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. ती मदत गोळा करण्यासाठी आजऱ्यात आलेल्या तिच्या वडिलांचे हृदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाले होते. त्यामुळे दर्गागल्लीतील काही युवकांनी पुढाकार घेत स्वतः आर्थिक मदत गोळा करून तिच्या गावी जाऊन ती मदत त्यांच्या घरात देऊन आले. सविस्तर मिळालेली माहिती अशी की,हुक्केरी तालुक्यातील मैसूरगुप्पी गावचे जहांगीर इनामदार यांच्या 27वर्षीय मुलीला ब्रेनट्यूमर सारख्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे या मुलीला दवाखान्यात दाखल करून जहांगीर इनामदार आजऱ्यामध्ये आर्थिक मदत गोळा करण्यासाठी मागच्या आठवड्यात आले […] - [टोल नाका तालुक्याबाहेर न्या अथवा तालुक्याला टोलपासून मुक्ती द्या - शिवसेना ( उबाठा गट )](https://linkmarathi.com/move-the-toll-plaza-outside-the-taluka-or-exempt-the-taluka-from-tolls-shiv-sena-ubatha-group/): आजरा (हसन तकीलदार):-संकेश्वर बांदा महामार्ग आजऱ्याच्या जनतेसाठी सोयीचे कमी पण डोकेदुखी जास्त ठरले आहे. रस्त्यावरील पाण्याचा निचरा योग्य होत नाही, पूर्वी इतकाच रस्ता, गटारिंची व्यवस्था चुकीची, महामार्गाचे कोणतेही निकष पूर्ण न करता आजरेकरावर टोलची टांगती तलवार मात्र कायम ठेवली आहे. यासाठी शिवसेना उबाठा तर्फे संकेश्वर बांदा महामार्गावरील आजरा एम. आय. डी. सी. जवळ बसवलेला टोल नाका तालुक्याबाहेर तरी न्या अथवा संपूर्ण तालुक्याला टोलपासून मुक्ती द्या अशा आशयाचे निवेदन आजरा तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे. मागील दीड वर्षापासून संकेश्वर बांदा महामार्गावरील एम. आय. डी. सी. जवळ उभारलेल्या टोलनक्याविरोधात सर्वपक्षीय संघटना “टोल मुक्ती संघर्ष समितीच्या बॅनरखाली एकत्र येत निवेदने, मोर्चे, […] - [उत्तूरमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ – 50 मुलींना लस](https://linkmarathi.com/hpv-vaccination-campaign-launched-in-uttur-50-girls-vaccinated/): उत्तूरमध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ – 50 मुलींना लस अमित गुरव ( उत्तूर ) -: आज, रविवार 20 जुलै 2025 रोजी, उत्तूर येथे नामदार हसनसो मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन मा. नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा. वसंतराव धुरे, पंचायत समिती आजरा माजी उपसभापती मा. शिरीष देसाई, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र गुरव यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. गुरव यांनी HPV लसीकरणाचे महत्त्व सांगताना सांगितले की, “9 ते 26 वयोगटातील सर्व मुलींनी ही लस अवश्य घ्यावी, कारण ती […] - ["आबिटकर यांच्या हस्ते भुदरगड पर्यटन क्षेत्रात नवे पर्व सुरू"](https://linkmarathi.com/a-new-era-begins-in-bhudargad-tourism-sector-at-the-hands-of-abitkar/): गारगोटी (हसन तकीलदार) -: भुदरगड तालुक्यातील दोनवडे-नितवडे-खेडगे-एरंडपे येथील सात धबधबे सुशोभिकरण व विकसीत करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 3 कोटी 44 लाख रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण समारंभ नाम. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांना सोबतच वर्षाविहारासह जंगल, जल, जमीन, शेती पाहण्याची जणू सुवर्ण संधीच मिळत आहे. सवतकडा धबधबा आणि परिसर आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे. निसर्गाचा मनमोहक अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार असून, या परिसराच्या […] - [Bank of Baroda LBO भरती 2025](https://linkmarathi.com/bank-of-baroda-lbo-recruitment-2025/): Bank of Baroda LBO भरती 2025 – महत्त्वाची संपूर्ण माहिती 📌 भरतीचा संक्षिप्त आढावा: पदग्रहण: Local Bank Officer (LBO), JMG/S‑I रिक्त पदे: 2,500 जागा प्रचार क्रमांक: BOB/HRM/REC/ADVT/2025/05 🕒 महत्वाच्या तारखा: टप्पा तारीख प्रकाशित सूचना 3–4 जुलै 2025ऑनलाईन अर्ज प्रारंभ 4 जुलै 2025अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2025 (विस्तारित)अर्जाची प्रत प्रिंट करण्याची अंतिम तारीख 18 ऑगस्ट 2025 🎓 पात्रता अटी: शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी (Professional Degree — CA/CMA/Engineering/Medical यांना देखील पात्रता) अनुभव: पोस्ट-डिग्री कमीत कमी 1 वर्ष बँकेत अधिकारी पदावर अनुभव आवश्यक; NBFC/Co-op बँका/Fintech अनुभव मागणी पात्रतेत समाविष्ट नाही वयमर्यादा: 1 जुलै 2025 रप चालू – 21 ते 30 […] - [Google Pay – Phone Pay – UPI: नवीन अपडेट्स](https://linkmarathi.com/googlepay-phone-pay-upi-new-updates/): Google Pay – PhonePe – UPI: नवीन अपडेट्स – NPCI ने निर्णय घेतला की, जो मोबाइल नंबर UPI साठी बहुतकाळ निष्क्रिय असेल (ज्याला कॉल, SMS किंवा डेटा वापरले गेले नाही) तो त्याच्या बँक खात्याशी असलेली लिंक काढून टाकला जाईल .– यामुळे कोणत्याही इनव्हॅक्टिव्ह नंबरवरून फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल. फसवणूक टाळण्यासाठी जुना नंबर तातडीने रिअॅक्टिवेट अथवा नवीन नंबर लिंक करणे आवश्यक आहे . – NPCI ने API प्रतिसाद वेळेत घडवून आजपर्यंत pūnaewele करताना देरी कमी केली आहे: पेमेंट प्रतिसाद 30 सेकंद → 10 सेकंद व्हॅलिडेशन प्रतिसाद 15 सेकंद → 10 सेकंद .– यामुळे Google Pay, PhonePe, Paytm वर व्यवहार लवकर आणि स्मूथ […] - [शेंद्री येथील जंगलात बांबू लागवडीचे काम वनविकास महामंडळाने घेतले हाती](https://linkmarathi.com/forest-development-corporation-has-taken-up-the-work-of-bamboo-plantation-in-the-forest-at-shendri/): आजरा (हसन तकीलदार ):-निलगीरी, आकेशिया यासारख्या परदेशी वृक्ष लागवडीमुळे जमिनिचा पोत बिघडणे, भूजलाची पाणी पातळी खालावणे, गवत वाढीवर प्रभाव पडून गवत वाढ न होणे यामुळे पर्यावरणीय अन्नसाखळ्यांना अडथळे निर्माण होत आहेत त्यामुळे अशा जंगल क्षेत्रामध्ये देशी प्रजातीच्या वृक्षांची लागण करणेचे नियोजन आराखडा केंद्र सरकारने तयार केला आहे. त्यानुसार शेंद्री ता. गडहिंग्लज येथिल पन्नास हेक्टर जंगल क्षेत्रावरील असणारी निलगिरी, आके‌शिया या झाडांच्या ठिकाणी बांबूची लागण करण्याचे काम वन विकास महामंडळ (FDCM) ने हाती घेतले आहे. हवेतील दुषित कार्बन शोषून घेणे व ऑक्सिजनचे हवेमध्ये उत्सर्जन करण्याची प्रक्रिया इतर वृक्षापेक्षा बांबूमध्ये जास्त प्रमाणात आहे. बांबू लागवडीसाठी उताराची ,मुरमाड जमिनीची गरज असते त्यानुसार बांबू […] - [आजरा टोल रद्द करा आणि तालुकावासी यावरील अन्याय दूर करा बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा तहसीलदारांना निवेदन](https://linkmarathi.com/bahujan-mukti-party-statement-cancel-the-ajra-toll-and-remove-injustice-against-the-people-of-the-taluka/): आजरा (हसन तकीलदार):- नवीन तयार करण्यात आलेल्या तथाकथित राष्ट्रीय महामार्ग 548 वर लावण्यात येणारा टोल रद्द करावा.अशा आशयचे निवेदन बहुजन मुक्ती पार्टीने तहसीलदार यांना दिले. सदर निवेदन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी स्वीकारले. या निवेदनात म्हटले आहे की,संकेश्वर ते बांदा ह्या दोन गावांना जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NH548-H या नवीन महामार्गाची बांधणी केलेली आहे. यापूर्वी या ठिकाणी या दोन गावांना जोडण्यासाठी राज्य महामार्ग उपलब्ध होता. मुंबई पुणे तसेच इतर ठिकाणाहून गोव्याला जाण्यासाठी सर्वात सोयीस्कर असा आंबोली घाट या रस्त्यावरच असल्यामुळे या रस्त्यानेच जास्त प्रमाणात लोकांची वर्दळ होत असते. असे असले तरीही या रस्त्याला खूप जास्त प्रमाणात वाहनांची वर्दळ होत नाही. […] - [मौजे लिंगवाडी येथे एस. टी. सेवा सुरु करा अन्यथा धरणे आंदोलन करणार. बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा आगाराला निवेदन](https://linkmarathi.com/start-s-t-service-at-lingwadi-otherwise-we-will-hold-a-sit-in-protest-bahujan-mukti-partys-statement-to-ajra-agar/): आजरा (हसन तकीलदार):-मौजे लिंगवाडी, तालुका आजरा येथे गेल्या अनेक वर्षांपासून एसटी बस सुरू करण्यासाठी नागरिकांची मागणी होत आहे. परंतु अनेकदा मागणी करूनही एसटी प्रशासनाने तेथे एसटी सुविधा सुरू केलेली नाही. यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.त्यामुळे लवकरात लवकर एस टी सुविधा सुरु करावी अन्यथा एकदिसीवसीयद धरणे आंदोलन करण्याचा इशारा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की,सदर विषयासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आपणास या अगोदरही निवेदन सादर केलेले आहे. त्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांनी सदर रस्ता सुस्थितीत असल्याचा दाखला घेऊन येण्यास सांगितले होते. त्यामुळे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, आजरा […] ## Pages - [Home](https://linkmarathi.com/) - [Manage](https://linkmarathi.com/adverts/manage/): [adverts_manage] - [Adverts](https://linkmarathi.com/adverts/): [adverts_list] - [About](https://linkmarathi.com/about/): You might be an artist who would like to introduce yourself and your work here or maybe you’re a business with a mission to describe. - [Sample Page](https://linkmarathi.com/sample-page/): This is an example page. It’s different from a blog post because it will stay in one place and will show up in your site navigation (in most themes). Most people start with an About page that introduces them to potential site visitors. It might say something like this: Hi there! I’m a bike messenger by day, aspiring actor by night, and this is my website. I live in Los Angeles, have a great dog named Jack, and I like piña coladas. (And gettin’ caught in the rain.) …or something like this: The XYZ Doohickey Company was founded in 1971, […] - [Sign in](https://linkmarathi.com/sign-in/): you can use any User Registration WordPress plugins to make this Login page. - [Contact Us](https://linkmarathi.com/contact-us/): [contact-form-7 id=”317″ title=”Contact Form”] - [Blog](https://linkmarathi.com/blog-2/) - [Home](https://linkmarathi.com/home-2/) - [Sample Page](https://linkmarathi.com/sample-page-2/): This is an example page. It’s different from a blog post because it will stay in one place and will show up in your site navigation (in most themes). Most people start with an About page that introduces them to potential site visitors. It might say something like this: Hi there! I’m a bike messenger by day, aspiring actor by night, and this is my website. I live in Los Angeles, have a great dog named Jack, and I like piña coladas. (And gettin’ caught in the rain.) …or something like this: The XYZ Doohickey Company was founded in 1971, […] [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)