(१) मी शाळेत शिकलो काटेकोर गणित ज्यात शिकलो कोनातली भूमिती. मग मी वाणिज्य महाविद्यालयात शिकलो काटेकोर हिशोबाची पद्धत. मग कंपनी सेक्रेटरी इंटर कोर्स मध्ये शिकलो मुद्देसूद लिखाण. आणि शेवटी कायदा महाविद्यालयात शिकलो कायद्याची शिस्त! या शिक्षणाने माझ्या मनावर केले काटेकोरपणाचे, शिस्तीचे संस्कार. वर कढी म्हणून चालूच होते देवश्रद्धेचे व देव प्रार्थनेचे संस्कार! या एकंदर शिक्षणाने, संस्काराने काय केले तर...
कोरोनाने अवघ्या जगाची जीवनशैली बदलून गेली आहे. बाहेर फिरण्यापासून, गर्दीत जाण्यापासून सर्वच बाबीवर निर्बध आलेत. त्यामुळे सामाजिक वा सार्वजनिक जीवनातल्या हालचाली मंदावल्यात. छोट्या-मोठ्या उद्योग-धंद्यापासून ते शेतीवरही याचे विपरीत परिणाम झालेत. शाळा, महाविद्यालये ठप्प, अॉनलाईन झालीत. शहरापासून ते खेड्या पर्यंत या कोरोनाने हातपाय पसरल्यामुळे एकूणच दैनंदिनीवर टाच आलीय.
https://youtu.be/yB9ua3il8vs
या सर्व उलथापालथीत शहरातल्या आणि ग्रामीण भागातील मुलींना नेमकं काय फेस करावे...
हॅपी बर्थडे बापू
https://youtu.be/yB9ua3il8vs
बापू जग तुम्हाला विसरलेतुमचे विचार झेपले नाहीतआता तर तुमचे विचार नकोततुमचा साधा उल्लेखही नकोचतुम्हाला अनुल्लेखाने मारणेतुमच्या कार्याची खिल्ली उडवणेही लेटेस्ट फॅशन आहे बापूतुमची तत्त्व तशीहीआता आउटडेटेड झालीत बापूसत्य, अहिंसा, अपरिग्रहस्वयंशिस्त, अनुकंपा, स्वदेशीही तत्त्व आता कोण पाळतो बापू?तुमचा देश आता तुम्हालाविसरायचे म्हणतोय बापू..काही वर्षांनी बघा बापूआमची नातवंड नक्कीचनवा इतिहास शिकतीलत्यात तुम्हाला स्वातंत्र्यसैनिक नाहीतर देश बुडवणारा देशद्रोहीम्हटलेले असेल...
पूर्वी गाव लहान लहान होती. त्यावेळी लोकांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे कथन करण्यासाठी गावातील पारावर एक बैठक व्यवस्था असायची. त्यात थोड शिकलेली लोक पेपर वाचून दाखवत असत कारणं त्यावेळी शिक्षण व्यवस्था कमी होती. करमणूक वाचन. एकामेकाचे सुख दुःख सारे काही पारावर कळत होते. लोकांच्या मधील आपसी मतभेद. घरगुती भांडणे. चोरी. खून मारामाऱ्या. सारखी प्रकरणे या पारावर बसणारी मान्यवर मंडळी कोणताही...
https://youtu.be/yB9ua3il8vs
बापू तुम्ही म्हणाला होतात खेड्याकडे चला, कारण खेडे हेच राष्ट्राचे देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. तुम्हाला कळालं राष्ट्रहित खेड्यात होतं हे शंभर टक्के खरं होतं मात्र दुर्दैव त्या काळात संपूर्ण फोकस शहरांवर महानगरावर दिला गेला , तेथील उद्योग व्यवसाय शहरातील लोकांचे जीवनमान या सर्व गोष्टी कशा उंचावतील कशा प्रगतिपथावर जातील याचा विचार करून योग्य ते बदल करण्यात आले. आणि महानगराचा...
(लेखक नितीन चंदनशिवे.)
तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा स्वयंपाक करत...
सत्य अहिंसेच्या बळावरजो लढला अशी लढाईनाही उचलले शस्त्र ना अस्त्रकेले शत्रूला त्रस्त…
त्याच्या होती लकब अंगीआजही गौरव करी जमानाकसा पळवलास फिरंगी….
ज्याला नव्हती कधी सत्तेची भूकसत्य अहिंसेचा होता दूतपारतंत्र्य ज्याला मंजूर नव्हतंस्वतंत्र भारत ज्याचं स्वप्न होतं….
असा परम तपस्वी राष्ट्रपिता तोसुकृत शिरोमनी तोस्वावलंबी महानग्रामदृष्टी ,ग्रामहृदयअसा तो ग्रामप्राण….
चरखा खादीवालाअसा बापू होता महानअसा बापू होता महान….
शत: शत: नमन
-सौ.भाग्यश्री आपेगांवकरता.अंबेजोगाईजि.बीड
जय जवान जय किसानतो देश हिताचा नारा होतादिन,दुबळ्यांचा कैवारीबहूजन हिताचा होता ज्ञाता….
एक आदर्श समाजउद्धारकर्ता असा होता तोसर्वांचा लाडका नेता…
गरीबीत जगला,पणगरीबीला जागलाशरीरानं लहान पणमनानं होता महान….
नावासारखाच होता बहाद्दूरहोता लढवय्या होता तो शूरदूष्काळात गरीबांचाहोता दानशूर….
ज्याच्या योगदानाचेघुमला स्वातंत्र्याचा सुरआवळून मुसक्या शत्रूच्यापसरली ज्याची ख्याती सर्वदूरअसा होता तो लाल बहाद्दूर….
शत: शत: नमन
-सौ.भाग्यश्री आपेगांवकरता.अंबेजोगाईजि.बीड
🟣आजचे राशीभविष्य
! शनिवार दि. २ ऑक्टोबर २०२१ !
१) मेष▪️ कार्यालयात चातुर्याने काम करुन घ्यावे लागेल.
२) वृषभ▪️ नवीन करार,मदार वाटाघाटी,देणीघेणी यात यश.
३) मिथुन▪️ कष्टाशिवाय पर्याय नाही. .
४) कर्क▪️ वैचारिक मतभेदांमुळे मन बेचैन होईल.
५) सिंह▪काही बाबतीत स्पष्ट रहा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.
६) कन्या▪️ संपूर्ण ज्ञान नसेल तर नवीन गोष्टी करू नये.
७) तुळ▪️ घरातील कामे वाढतील.
८) वृश्चिक▪️ छोट्या छोट्या गोष्टी मधून...
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आहे. त्यांचा जन्म २ऑक्टोंबर १८६९ रोजी सौराष्ट्रातील पोरबंदर येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाला. नंतर ते लंडनला गेले आणि बॅरिस्टर बनले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला गेले आणि वकिलीचे शिक्षण घेतले. तिथे राहून त्यांनी सर्व भारतीयांना एकत्र आणले. दक्षिण भारतात काळे-गोरे असे वंशभेद चालत त्यामुळे काळा...









