Home Blog
घडामोडी
पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
अमित गुरव
कोल्हापूर - : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून आज ही पाणी पातळी 39 फुटाच्या वर जावून पाणी धोका पातळीकडे सरकत आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत राहिल्यास पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे...
आज सोमवार दिनांक २२जुलै २०२४ रोजी १५.८ मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २४.८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० अंश सेल्सिअस राहू शकते.आर्द्रता कमाल ९०% किमान ८८% होऊ शकते. वाऱ्याचा वेग ताशी २६.० किलोमिटर असू शकतो. आकाश ठगाल असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
...
येत्या आठवड्यात एकूण 54.4 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक 21/7/2024 रोजी 6.9मिमी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.24.9 अंश सेल्सअस कमाल तर 21.3 अंश सेल्सिअस किमान तापमान राहू शकते. कमाल सापेक्ष आर्द्रता 90% आणि किमान 85%असू शकते. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 29.0किलोमिटर पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
अश्याच पावसाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी लिंक मराठी वेबसाईट वर भेट...
2 फुट 1 इंचानंतर पंचगंगा इशारा पातळी गाठणार
पंचगंगा सध्याची पाणीपातळी 36 फूट 11 इंचावर कोल्हापूर जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली आलमट्टी धरणातून 1 लाख 20 हजर क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवला ( पंचगंगा इशारा पातळी 39 इंच आणि धोका पातळी 43 इंच आहे )
क्राईम
तुम्ही फक्त माहिती द्या… म्हणत बच्चू कडूंनी राबवलं शोध अभियान व्हाट्सअप नंबर केला खुला
अमित गुरव
प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्यात काही उमेदवारांनी गैर मार्गाने खोटे प्रमाणपत्रे काढून सरकारी नोकरी मिळवली आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्या ला नोकरी पासून वंचित राहावे लागले व त्यांच्यावर अन्याय झाला तसेच शासनाची फसवणूक पण केली. अश्या उमेदवारांच्या कडकक कारवाई होण्यासाठी आमदार बच्चू भाऊ कडू (अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य ) यांच्या अध्यक्षतेखाली ही शोध मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या कडे...
कोल्हापूर (प्रतिनिधी ) -: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यात मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फूट १ इंचापर्यंत गेली आहे. पंचगंगा इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फुटांवर आहे. जिल्ह्यातील ७७ बंधारे...
घडामोडी
चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तत्काळ जेरबंद – संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा. ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट , वैशिष्ट्य काय…? पहा link marathi वर
अमित गुरव
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे-पाटील यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन...
कोल्हापूर, : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.56 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव व कोकरे, वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व सुळकुड, हिरण्यकेशी...
देवा गाभाऱ्यात तिनेपदर पसरलेलातुझ्याच सेवकांनीनरड्याचा घोट आवळला
म्हणे घंटीनेदेव जागे होतातमग किंचाळल्यानेका नाही होत
हुंदके देउन तीअक्षरशः थकलीतुझ्याच डोळ्यांसमोरअब्रू शेवटी गेली
रोज भक्ती भावानेतुलाच ती पुजत होतीआधीच त्या नराधमांनानरकात लोटायची होती
तुझी सेवा करणे हाफक्त बहाणा होतानराधमांनाचा भक्तांना लूटायचेहाच डाव होता
घरच्यांनी छळले म्हणूनआश्रयाला देऊळ गाठलेनालायकांनी शरीराशीखेळून एकदाचे संपवले
लवकरात लवकर न्यायदया अक्षता म्हात्रेलाभरचौकात गोळ्या झाडा दोषींनाहा माझा इशारा सरकारला
कवी - स्वप्नील चंद्रकांत जांभळेहातीप मु....
घडामोडी
लोकसभा निवडणुकीत मतदान ओळखपत्र नसल्यामुळे अगदी थोडक्यात मतदान करण्याची संधी हुकली असेल तर…
अमित गुरव
लोकसभा निवडणुकीत मतदान ओळखपत्र नसल्यामुळे अगदी थोडक्यात मतदान करण्याची संधी हुकली असेल तरी हरकत नाही पण विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका. आजच आमच्याकडे आपले नाव नोंदवा. ज्यांचे मतदान कार्ड असून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीत नाव नव्हते त्यांनी स्वतःचं नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून पहावे 👏 निवडणुक आयोगाने 25 जुन 2024 ते 25...