भादवण (प्रतिनिधी ) – सालाबादप्रमाणे या वर्षी विनय ग्रुप च्या माध्यमातून संजय गाडे यांनी पाणी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी निर्माल्य व गणपती मूर्ती विसर्जन नदीत न करता कालव्यामध्ये करण्याचे आवाहन केले होते त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी मंडळाच्या पदाधिकारी तसेच महिलांचा सहभाग आणि उत्साह उल्लेखनीय होता.
![](http://linkmarathi.com/wp-content/uploads/2021/09/WhatsApp-Image-2021-09-14-at-5.30.29-PM.jpeg)
मुख्यसंपादक