Homeमुक्त- व्यासपीठलेखणी तलवारी पेक्षा ही धारदार ठेवून प्रतीवाद करावा लागेल

लेखणी तलवारी पेक्षा ही धारदार ठेवून प्रतीवाद करावा लागेल

काल नाशिक येथील साहित्य संमेलनात लोकसत्ता चा संपादक गिरीश कुबेर याच संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी शाहीने तोंड काळे केले, आणि महाराष्ट्रातून सम्मीस्र प्रतिक्रिया उमटल्या या कृत्याच समर्थन करणार्याच जास्त म्हणजे जवळपास ९०- ९५% लोकानी या मावळ्यांचे समर्थन केले आहे, शिवराय, शंभुराजे माँसाहेब जिजाऊ या आम्हाच काय अखंड देशाच स्पूर्तीक स्थान या आमच्या दैवतावर मूद्दामहुण कोन्ही जर शिंतोडे उडवित असेल तर आम्ही शांत बसने शक्यच नाही. बर मागे एकदा नर्कवासी पुरंदरे च आमच्या वाघांनी तोंड काळ केल होत गडकरीच्या पूतळ्याला गटारवारी घडवली, तरीही आमच्या छत्रपती प्रती जातीय द्वेश असनार्या बांडगुळांना शहानपण सुचू नये याला काय म्हणावे. महाराष्ट्रात छत्रपती घराणे आणि पाय पोस पेसवे यांची तुलना करण्याची घाई काही एकजातीय जात्याधांना जरा जास्तच झालेली दिसतेय कुठे हिमालयाच्या उंचीलाही खूज वाटावे असे आमचे शिव शंभू आणि कुठे हे फडतुस किमतीचे दुसर्याच्या पराकृमावर भुषण मिरवणारे काजवे. आजच नाही तर काल उद्याही आणि एणार्या शेकडो वर्षात हि महाराष्ट्र भुमी छत्रपतीच्यां पराकृमामुळेच ओळखल्या जाणार आहे हे कोन्हीही नाकारु शकत नाही. हाच तो या शिवसुर्याचा चिरंतर टिकनारा जयघोष या अन्नाजी पंतांच्या पिलावळीला पहावत नाही. उगाच कोन्ही काजव्याला सुर्याची उपमा दिल्याने कोण हा मुर्खपणा कसे स्विकारील . बरे हा यांचा द्वेश फक्त शिव शंभू प्रतीच नाही तर मराठा समाजाबलही आजवर चित्रपट,नाटक, कादंबरी यामाध्यमातून मूद्दामहूण बदनामी, प्रतीमा मलीन करणारे लीखाण हेतुपुरस्सर बरेच झाले आहे. रंगेल, रंगेल ,बाई बाटलीत, गूरफटलेला, बलात्कारी पाटील ह्या सर्वजातीय मराठा द्वेशी लेखकानी मूद्दामहुन रंगवला आहे. वास्तवात ती परीस्थिती नाही. माझ्याही घरात वंशपरंपरागत गावाची पाटीलकी होती, पोटच्या मूला प्रमाणे गावाला जपनारा पाटील बघीतला आहे. खळ्यावरील आर्धी रास हसत हसत वाटनारे माझे आजोबा , गूर्हाळात नुसता रसच नाही तर गूळ पाकाची सरबराई नुसत्या गावालाच नाही तर आजु बाजुच्या गावाला ही व्हायची, जुणी जाणती सगळ्याच जाती मधील मंडळी धोंडीराम पाटील या नावा बदल बोलताना सांगतात की जो पर्यंत ते जिवंत होते तो पर्यंत गावातील एकही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये गेल्याची नोंद नाही. सर्व तंटे गावातच मिटत , एकाही आईबहीणीला त्रास झाल्याचे ऐकिवात नाही. सूक्रवारी मंठ्याचा बाजार पुर्वी दळणवळण साठी बैलगाडी हा एकमेव पर्याय असल्या मुळे आणि आमचं गाव मूक्कामाच्या टप्प्यावर असल्याने गुरवारी आणि सुक्रवारी दहावीस बैल गाडी मूक्कामी असत कोनही मुसाफिर उपासी रहाणार नाही हे दादा स्वत:बघत. आजही कोन्ही दारात आलेल्या मागण्यांसाठी आणी तो ईसम थट्टाकट्टा असेल तर मी पुढे जाय म्हणत असतो तेव्हा आजी सांगते आर् आपला हात देताना नेहमीच वर रहायला पाहिजे. दारात आलेला रिकाम्या हाताने जायला नको. ही संस्कृती आमची तो वारसा शिव शंभू पासून आमच्या पूर्वजांनी जपला आहे, ह्या देण्याच्या परंपरे पाई १००२००एकराचे चार दहा एकरांवर आले तरी देण्याची दाणत तिच आहे.

http://linkmarathi.com/नाते/


आजपर्यंत जुण्या चित्रपटांमधील स्टोर्या बधा हेतुपुरस्सर मराठा समाजाला बद्दनाम करनार्याच असत कथा कादंबऱ्यातुणही आजवर आमची प्रतीमा मलीण करण्याचं काम मराठा द्वेशी आणि सर्वजातीय लेखकांणी केले आहे, तो कित्ता अजुनही बंद झालेला नाही तर अधूनमधून त्या द्वेशाची पेरणी करणारं लिखाण कूठे ना कुठे लिहील्याच जाते, त्याचच एक उदाहरण म्हणजे मागील काही दिवसांत महाराष्ट्रात गाजलेला चित्रपट “सैराट”” बघताना आम्ही एक कलाकृती म्हणुन जरी बघीतला असला तरी निर्मात्याच्या मणात जातीय जळजळ होतीच हे नाकारता येत नाही.
मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, छावा व बर्याच जागृत संघटना विचारवंत यांच्या सतर्कते मूळ या असल्या प्रवर्तीला चाप बसतो आहे म्हणून तरी बरे नसता मराठा द्वेशाचे वारे बर्याच स्तरातून वाहताना बघतो आहोतच. आजचे वर्तमान उद्याचा ईतीहास असतो आणि आज जर कोन्ही मूद्दामच काही गृहीतके मांडून बदनामी पेरनारे लिखाण करत असेल तर समाजाने सजग रहाने गरजेचं आहे. नसता ही बांडगूळ आपल्या दैवतांबरोबर आपल्यालाही हे असेच होते हे पेरल्या शिवाय थांबणार नाहीत.
हा विषय खूप मोठा आहे, बरच लिहीता येईल तुर्तास एवढेच. आजपर्यंत आपण तलवारी ला तलवारीच्या मध्यमातूण उत्तर द्यायचो आता लेखणी हेच हात्यार आहे. आमच्या आस्मीता मलीन करण्या साठी जर कोन्ही ती वापरत असेल तर तलवारी पेक्षाही धारदार ठेवून त्याचा प्रतीवाद करावा लागेल. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

जगन्नाथ काकडे पाटील
मेसखेडा

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

नवोदित लेखक व कवींच्या सुद्धा इतरत्र प्रसिद्ध न झालेल्या कविता स्वीकारल्या जातील. गुगल फॉर्म भरावा आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क साधतील

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular