इतिहासात पहिल्यांदाच एकाच वर्षी 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे
जास्तीत जास्त 3 जणांना देण्यात येतो , 1999 ला 4 जणांना देन्यात आला होता ; 2024 ला एकूण 5 जणांना भारतरत्न
कर्पूरी ठाकूर
लालकृष्ण आडवाणी
पी व्ही नारसिंहराव
चौधरी चरणसिंह
एम एस स्वामींनाथन

मुख्यसंपादक