१) वाढत्या वयात चेहऱ्याची त्वचा सैलसर होऊ लागते . त्वचेचा घट्टपणा कमी होऊ लागतो . चेहऱ्यावर मोठया आकारात छिद्रे दिसू लागतात . वयाच्या तीस वर्षानंतर तेलकट वा संमिश्र त्वचेवर छिद्रे दिसायला लागतात . चांगल्या क्लिन्झरने त्वचा साफ करून टोनिंग केल्यास तेलकट त्वचेची छिद्रे कमी होतात .
२) संत्री , मोसंबी आणि इतर केशरी लाल फळे , गाजरे , भोपळा ,...
1) तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल आणि पायाच्या कोरड्या त्वचेमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी केवळ क्रीम इत्यादि पुरेसे नाही तर साफ-सफाईकडेही लक्ष देण्याची गरज असते. पायाची कोरडी त्वचा मुलायम करण्याआधी हे लक्षात घ्या की, तुम्ही कधीही उघड्या पायांनी राहू नका, पायांत नेहमी बूट-चप्पल इत्यादी घाला. पायांची योग्यप्रकारे साफसफाई करा.
2) वेळोवेळी...
1) ब्लॅकहेड्स ऑयली स्किनवर होणारी एक सामान्य समस्या आहे. हे काढण्यासाठी बाजारात अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स सापडतात पण त्यात केमिकल असल्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतात. यापेक्षा आपण घरगुती उपायाने ही समस्या दूर करू शकतो. चेहर्यावरील ब्लॅकहेड्सपासून जायफळाने मुक्ती मिळू शकते. यासाठी तयार करा हे स्क्रब:
2) 2 चमचे दूध आणि सम मात्रेत जायफळ पावडर मिसळून पेस्ट तयार करा.
3) चेहरा स्वच्छ...
ईजीवनसत्त्व आणि बीवॅक्स युक्त लिप बामनं ओठांवर सतत मसाज करत रहा. यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत. ओठांचा ओलावा दिवसभर टिकून राहायला हवा. लिप बामऐवजी तुमचं नेहमीचं मॉइश्चरायझिंग क्रीमही लावू शकता.
ओठांवरची मृत त्वचा दूर करण्यासाठी मृदू स्क्रबचा वापर करा. ओठांना नवतजेला मिळवून देण्याचा प्रयत्न करा. साखर आणि पेट्रोलियम ली जेयांचं मिश्रण घरगुती स्क्रब म्हणून वापरता येईल. मऊ टूथब्रशनीही ओठांचं स्क्रबिंग...
डेंग्यू ताप , मलेरिया, काविळ , हिवताप , पोटाचे विकार , सर्वात घातक लहान मुले मोठी माणसं , महिला , वयोवृद्ध व्यक्ती यांना याचा धोका जास्त असतो. अशी परिस्थिती आपल्याच गलथान कारभारामुळे आपल्या नशिबाला येते गावाचं रुपांतर शहरात झाले लोकसंख्या वाढली त्यामुळे लोकांच्या राहण्याचा प्रश्न त्यामुळे वाढती दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती जागोजागी डोंगरासारखे कचरयाचे ढीग वाढती...
ही कथा - कथा नाहीय, एक भावनिक बंध आणि मायेची सावली या कथेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आलेल्या संकटांना न घाबरता उठून उभे राहून मेहनत, कष्ट करून कसं एक भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला आधार देतो, हे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.कथा आवडल्यास, आपल्या शब्द-सुमनांनी अभिप्राय देण्यास विसरू नये.धन्यवाद…!!
◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆
रक्षाबंधन -
अगं ताई आली तू, बस जर मी आलोच.
असं म्हणून कुणाल बराच...
सध्याच्या काळात समाज माध्यमं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा आरसा होऊन गेला आहे, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी माणूस याच समाज माध्यमांवर अगदी सहज टाकत असतो, आणि हे कित्येकांच्या अंगळवणी, सवयीचे झालेले आहे. याच लागलेल्या सवयींमूळे कधीतरी आपल्याच भावनांचा कडेलोट होऊ...
दातेगड हा सुंदर किल्ला पाटण शहराच्या जवळ ५ किलोमीटर अंतरावर आहे. पाटण - टोळेवाडी - दातेगड हा रस्ता झाल्याने किल्ल्यावर जाणे सोपे झालेले आहे. किल्ल्यावर असलेली तलवारीच्या आकाराची विहीर (Step well), किल्ल्याचा दगडात कोरुन काढलेला प्रवेशमार्ग या गोष्टी पाहण्या सारख्या आहेत. दातेगड जिंकून घेतल्यावर छ. शिवाजी महाराजांनी त्याचे नाव सुंदरगड ठेवले होते. दातेगड, गुणवंतगड आणि वसंतगड हे तिन्ही किल्ले...
अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग बांधला आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या जलदुर्गावरून नजर ठेवता येत असे. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या...
"ओ भैया लोकमत समाचार है क्या ?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला चार-पाच महीन्याची गरोदर स्त्री एवढे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबुन खर खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, "है ना भैया ये लो" भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला...