ही कथा - कथा नाहीय, एक भावनिक बंध आणि मायेची सावली या कथेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आलेल्या संकटांना न घाबरता उठून उभे राहून मेहनत, कष्ट करून कसं एक भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला आधार देतो, हे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.कथा आवडल्यास, आपल्या शब्द-सुमनांनी अभिप्राय देण्यास विसरू नये.धन्यवाद…!!💐◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆◆★◆◆
रक्षाबंधन -
अगं ताई आली तू, बस जर मी आलोच.
असं म्हणून कुणाल बराच...
सध्याच्या काळात समाज माध्यमं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा आरसा होऊन गेला आहे, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी माणूस याच समाज माध्यमांवर अगदी सहज टाकत असतो, आणि हे कित्येकांच्या अंगळवणी, सवयीचे झालेले आहे. याच लागलेल्या सवयींमूळे कधीतरी आपल्याच भावनांचा कडेलोट होऊ...
दातेगड हा सुंदर किल्ला पाटण शहराच्या जवळ ५ किलोमीटर अंतरावर आहे. पाटण - टोळेवाडी - दातेगड हा रस्ता झाल्याने किल्ल्यावर जाणे सोपे झालेले आहे. किल्ल्यावर असलेली तलवारीच्या आकाराची विहीर (Step well), किल्ल्याचा दगडात कोरुन काढलेला प्रवेशमार्ग या गोष्टी पाहण्या सारख्या आहेत. दातेगड जिंकून घेतल्यावर छ. शिवाजी महाराजांनी त्याचे नाव सुंदरगड ठेवले होते. दातेगड, गुणवंतगड आणि वसंतगड हे तिन्ही किल्ले...
अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग बांधला आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या जलदुर्गावरून नजर ठेवता येत असे. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या...
"ओ भैया लोकमत समाचार है क्या ?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला चार-पाच महीन्याची गरोदर स्त्री एवढे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबुन खर खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, "है ना भैया ये लो" भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला...
:♦ पहिला मान गणपतीला अशी राखी बांधा :------------
|| गणपतीला पहिला मान दिला जातो. म्हणून रक्षाबंधनाला|| सर्वप्रथम गणपतीला राखी बांधावी. परंतु गणपतीला|| फक्त लाल रंगाची राखी बांधली जाईल याची काळजी|| घ्या. असे म्हणतात की असे केल्याने जीवनातील सर्व|| ताण तणाव आणि समस्या संपतात. यासह, जीवनात|| सुख समृद्धी नांदते.
-:♦ कृष्णाला राखी बांधायला विसरू नका :------------
|| पौराणिक मान्यतेनुसार, राखी बांधण्याची परंपरा|| द्रौपदीने...
फायदेशीर दुग्धोत्पादनासाठी जनावरांची विकसित जात आणि निरोगी जनावरांची योग्य देखभाल ठेवणे महत्त्वाचे असते. यासाठी जनावरांना नियमित संतुलित आहार पुरवावा आणि गाभण न राहण्यामागील कारणांवर पशुवैद्यकाकडून योग्य ते उपचार करावेत.जनावरांची प्रजनन क्षमता आर्थिक उत्पादनाचा मुख्य आधार असते. प्रजननासंबंधीत अडचणींमुळे, दोन वेतामधील अंतर वाढल्यामुळे अनेक समस्या उदभवतात. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी वर्षातून प्रत्येक जनावरापासून ८ ते ९ महिन्यांपर्यंत...
खालील ठिकाणच्या मातीचा नमुना घेऊ नये
१) पाण्याच्या पाटाजवळील जागा२) दलदलीची जागा३) घराजवळील जागा४ ) जनावरे बांधण्याची जागा५ ) खते व कचरा टाकण्याची जागा
माती नमुन्यासोबत द्यावयाची माहिती:
१. नमुना क्रमांक२. नमुना घेतल्याची तारीख३. शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता४. सर्व्हे क्रमांक किंवा ठिकाण (शेताचे नाव)५. नमुन्याचे प्रतिनिधीक क्षेत्र (एकर/हेक्टर)६. जमिनीचा उतार (उताराची/सपाट)७. काही विशेष लक्षणे (खरवत/चोपण/आम्ल/इतर८. पाण्याचा निचरा (चांगला/बरा/वाईट)९. जमिनीची खोली (सेंमी/मी)१०. जमिनीचा...
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल याप्रमाणे वळवावे. शक्यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात, त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे. शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास...
कीटकनाशकांचा वापर करताना योग्य काळजी न घेतल्यामुळे अथवा त्यांचा अचानक शरीरात प्रवेश झाल्यामुळे विषबाधा होऊ शकते. अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी. कीटकनाशकांची विषबाधा झालेल्या व्यक्तींमध्ये मळमळणे, उलटी, जीव घाबरणे, चक्कर येणे, थकवा, श्वासोच्छ्वास करण्यास अडचण, मूर्च्छा, घाम येणे, भूक न लागणे, थरथरी सुटणे, मांसपेशी आखडणे इत्यादी आढळल्यास ही कीटकनाशकांच्या विषारी प्रभावाची लक्षणे असू शकतात. अशा...










