आता सर्वत्र चर्चेला असलेले गांडूळ खत म्हणजे काय आणि ते कसे करावे हे बघणार आहोत. गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड तयार करण्याचा सल्ला दिला जात असतो. ज्यांच्याकडे शेड घालण्यासाठी खर्च करण्याची ऐपत असेल त्यांनी पत्र्याचे किंवा तसले मजबूत शेड तयार करायला काही हरकत नाही. परंतु गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड आवश्यक नाही. गांडुळाला उन्हापासून त्रास होतो म्हणून त्याला सावली...
👉वाफेनिर्मितीपूर्वी एकरी ६ चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन कोंबडीखत किंवा ३ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.👉खरीप कांदा पिकास एकरी नत्र ३० किलो, स्फुरद १६ किलो आणि पालाश १६ किलो देण्याची आवश्यकता असते.👉जमिनीमध्ये गंधकाचे प्रमाण एकरी १० किलोपेक्षा जास्त असल्यास एकरी ६ किलो आणि १० किलोपेक्षा कमी असल्यास एकरी १२ किलो या प्रमाणे गंधक द्यावे.👉रोपांच्या पुनर्लागवडीच्या वेळी १/३...
केवळ नत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची शाकीय वाढ होते. रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. उत्पादनात घट येते. पिकांमध्ये लुसलुशीतपणा राहून खोड नाजूक राहते, पीक लोळते. पिकांचा कालावधी वाढतो.युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.जमिनीतील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी होते. पालाश, कॅल्शिअम, बोरॉन आणि तांबे या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जमिनीमध्ये अमोनिया वायू जास्त प्रमाणात...
डिफेक्टिव्ह पिस म्हणून मला कायम माझी भावंडं हिणवत असत….कारण….मी राम शिवगण. सध्या ड्रायव्हर म्हणून साठे साहेबांकडे आहे. साहेब स्वभावाचा एकदम लाख माणूस. वेळेत देवासारखे माझ्यापाठी उभे राहिले….म्हणून लाख नाही…. खरोखरचा लाख माणूस….माझी...
आपण सर्व अलीकडचे रक्षाबंधन हे सण अतिशय उत्साहात साजरे करतो. दिवाळी, अक्षय तृतीया आणि रक्षाबंधन हे सण आले म्हणजे साहजिकच सासरी गेलेल्या प्रत्येक माहेरवाशीणला माहेरची ओढ लागते. तिनं कितीही सुखात संसार थाटला असेल तरी तिची माहेरची ओढ ही काही औरच असते.
माहेरवाशीण म्हटलं तर तिला वयोमर्यादा असूच शकत नाही. माहेरी आज जिचे लेक म्हणून स्थान असते...
▪ तज्ज्ञांच्या मते खोकला झाल्यानंतर दूध पिऊ नये. दूध प्यायल्यामुळे छातीमध्ये कफ जास्त साठतो आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. खोकला झालेला असताना डेअरी प्रॉडक्ट घेणं टाळावं▪ तांदूळ थंड प्रकृतीचे असतात. त्यामध्ये कफवर्धक गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकला झाला असेल तर, आणखीन वाढतो. भात खाल्ल्यानंतर गळ्यामध्ये इन्फेक्शन वाढू शकतं.▪ भाताबरोबर दही, मसालेदार पदार्थ, केळं खाऊ नये. (रात्री उशिरा जेवायची सवय...
१) डागरहीत त्वचा –दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि त्याचा लेप तयार करावा. हा लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि डागाळलेल्या भागावर लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहऱ्यावरील डागदेखील नाहीसे होतात.२) संधिवातावर प्रभावी –संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. या वेदनांवर उपाय म्हणून जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश करावी. यामुळे अगदी...
बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गुळ हे रामबाण उपाय आहे. साखर तर आधुनिक प्रकार आहे आणि तिच्यामुळे आरोग्याला धोका आहे. मात्र गुळात नैसर्गिकता जास्त आहे.
▪ गुळामुळे स्नायु बळकट होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते.▪ गुळामुळे थकवा जाणवत नाही.▪ गुळ जर आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारच्या हाडे दुखीपासून आराम मिळू शकतो.▪ दूध आणि गूळ हा एक उत्तम पर्याय आहे....
तणाव कमी करते - तुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते - तुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचे काम...









