Home Blog Page 314
आज 19 नोव्हेंबर " जागतिक पुरुष दिन " . किती जणींनी आपल्या जवळच्या नात्यातील पुरुषांना शुभेच्छा दिल्या ??. जेव्हा जागतिक महिला दिन असतो तेव्हा संपूर्ण दिवस सोशल मिडियावर प्रत्यक्षात स्त्रीयांचे कौतुक ओसंडून वाहत असते. पण आज हा दिवस किती जणांच्या / जणींच्या लक्षात आहे? महिला दिन साजरा करण्यात...
शिवसेनाप्रमुख बाळ केशव उर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मनात मराठीपणाचा अभिमान रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला केली. त्यांची लेखनशैली त्याच्या भाषणाइतकीच प्रभावी होती. पहिल्याच मेळाव्यात त्यांनी शिवाजी पार्क , मुंबई...
अमित गुरव (आजरा ) -: उद्या सर्व बहिणी आपल्या भावाला ओवळतील पण ही कल्याणी जोंधळे म्हणजे ऋषीकेष जोंधळे या शहीद जवानांची बहीण ही उद्या आपल्या भावाला ओवळेल ; फक्त दुःख हे आहे की ती त्यांना शेवटचे ओवाळेल .तिच्या घरावर जे दुःख कोळसले आहे त्याची कल्पनाही करवत नाही. ...
आजरा:- ऐन दिवाळी तोंडावर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मू काश्मीर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला या मध्ये बहिरेवाडी ता. आजरा जि. कोल्हापूर येथील ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय २०) हे जवान शहीद झाले. ऋषिकेश यांची पहिलीच पोस्टिंग जम्मू येथे झाली होती. ११ जून २०२०...
१) तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता, तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो.. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो.. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.. २) लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो.. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.. ३) आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो, तितकाच त्याचाही असतो.. त्याला...
भारतीय किसानांचे जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणांची ओळख करुन देणारे. शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या वाढदिवशी २३ डिसेंबर रोजी शेतकरी दिन साजरा केला जातो.
लोक कधीकधी कोंबडीची पिल्ले स्वतः वाढवतात कारण त्यांना ताजे अंड्यांमधील प्रवेश हवा असतो. तथापि, कालांतराने ते या प्राण्यांशी बंधन घालतात. त्यांना नावे देतात आणि त्यांच्याशी इतर कोणत्याही पाळीव प्राण्याप्रमाणे संवाद साधतात. आपण कुक्कुटपालनास परिचित असल्यास, तथापि, आपणास माहित आहे की कोट्यावधी कोंबडी अशा निरोगी संबंधांना नाकारल्या...
१) वैज्ञानिक अणूंवर विश्वास का ठेवत नाहीत?कारण ते सर्व काही बनवतात! २) संता- चर्चा स्वस्त आहे ?बंता- आपण कधीही वकीलाशी बोलला आहे का ? ३) जिम बंद का झाला ?हे फक्त कार्य केले नाही !
दिल्ली कँपिटल चा पराभव करून मुबई इंडियन्स टीम ने आयपील मध्ये सलग पाचव्यांदा दणदणीत विजेतेपद मिळवले. त्यांनी आपले ५गडी राखून हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
मानसिक आरोग्य म्हणजे-: मानसिक आरोग्यामध्ये आपली भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण समाविष्ट आहे. आपण कसे विचार करतो, जाणतो आणि वागतो यावर याचा परिणाम होतो. हे आम्ही तणाव कसे हाताळतो, इतरांशी संबंधित आहोत आणि निवडी कशी करतो हे निर्धारित करण्यात मदत करते. तारुण्य आणि तारुण्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मानसिक आरोग्य महत्वाचे असते. आयुष्या दरम्यान, जर आपण मानसिक आरोग्य समस्या अनुभवत असाल...