Home Blog Page 248
माणूस हा निसर्गाची निर्मिती असल्याने त्याने निसर्ग प्रेरणेनुसार वागणे हेच नैसर्गिक आहे. निसर्ग प्रेरणेने माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेला कायदा हा या अर्थाने माणसांचा कायदा नसून अप्रत्यक्षपणे निसर्गाचा कायदा होय. या निसर्ग प्रेरित पण मानव निर्मित कायद्याचे मुख्य उद्देश दोन आहेत, ते खालीलप्रमाणे. (१) माणसातील चांगल्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे चांगल्यास पोषक असणारे निर्मळ, शुद्ध वातावरण किंवा चांगल्यास अनुकूल असणारी परिस्थिती निर्माण करून...
पेटत्या निखाऱ्यावरचालणारेते पाय कुणाचे होते ? … जाणाऱ्या त्या चातकाचेश्वास मोजणारे कोणहोते ?… रस्तात सारे चेहरे नवेचहोतेदोन श्वास जीवनाचे दिशाठरवणारे कोण होते? … दिस तुझे वनवासाचेनिखाऱ्यात भाजलेलेसंकटात सोबतीला तुझ्याकुठे कोण होते..? सौ. भाग्यश्री एम शिंदे (मोरे )आपेगाव (बीड )
मुळाक्षरांतून शब्द, शब्दांतून वाक्ये, वाक्यांतून परिच्छेद, परिच्छेदांतून निबंध लिहायला किंवा भाषण बोलायला शिकायचे आणि अचानक दहशतवादी गटाने शस्त्राच्या धाकावर हे जे काही तुम्ही शिकला आहात ते विसरा व दुसरी मुळाक्षरे शिका असे सांगितले तर सुशिक्षित मनांना काय वाटेल? मूलतत्त्ववाद्यांचे खूळ हे असे आहे. त्यांना पुन्हा मुळाकडेच जायला म्हणजे नागडे, जंगली व्हायला फार आवडते. सुसंस्कृत समाजातही नग्नतेचे आकर्षण वाटून घरातून...
बंदुकीच्या धाकानेसत्तेवर तालिबानस्वातंत्र्य हिरावलेगुलाम झाले अफगान नरकयातना स्त्रियांनालोक सैरावैरा पळतीबंदुकीच्या धाकानेसाऱ्या देशाला छळती. मानवतेचा घोटूनी गळाधर्मांध येती सत्तेवरकुठे गेले मानवतावादीकसे बोलेना अफगानवर देश सोडून जाऊ म्हणणारेत्यांचे ते शब्द आठवातालिबान्यांचा नंगानाच पाहण्याया बोलघेवड्यांना पाठवा आज कळले साऱ्यांनाकिती महान हिंदुस्तानधर्म नांदती सुखानेतिरंगा आण-बाण शान स्वातंत्र्य चिरायू ठेवूयाजपूया माणुसकीची नातीवंदन करतो भारतमातेलापवित्र आहे इथली माती… कवी -किसन आटोळे सरवाहिरा ता आष्टी
"पैसा कमवा, आरामात राहा, आपला व्यवसाय भला की आपण असा मर्यादित विचार करू नका. आपण सार्वजनिक जीवनात सक्रियपणे भाग घेतला पाहिजे. काही चांगले काम केले पाहिजे आणि आपला अनुभव इतरांनाही कथन केला पाहिजे. त्यातून काही चांगले निष्पन्न होईल"! असा सल्ला आपल्या भारताचे सरन्यायाधीश मा. एन. व्ही. रमण यांनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात रविवार,...
लोकशाही असली तरी जवळ मुबलक पैसा, आरे ला कारे म्हणत समोरच्याला दणके देऊन गप्प बसवण्याची ताकद व बोलण्याची छाप पाडून लोकांना मतांसाठी एकत्र जमवण्याची खुबी या तीन गोष्टी जवळ नसतील तर केवळ उच्च शिक्षणाच्या भांडवलावर राजकारणात पडणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे होय. शिक्षण हे वाघीणीचे दूध, ते पिल्यावर माणूस गुरगुरणारच! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे वाक्य सुशिक्षित मनाला...
आजरा (अमित गुरव ) - आपल्या धामणे गावातील तरुण पिठेचे आदर्श व गावाला ज्यांचा अभिमान वाटतो अश्या सर्व आजी- माजी जवानांचे नाव व शक्य असेल तर फोटो ग्रामपंचात कार्यालयात फलकावर लावावेत अश्या मागणीचे निवेदन अंबाजी गुरव यांनी सरपंच शिवाजी लोकरे यांच्या कडे दिले .निवेदनात जवान सीमेवर अहोरात्र पहारा देतात त्यांचा त्याग व बलिदानासाठी त्यांना दिमाखात ग्रामपंचायत फलकावर नावे देण्याची...
देशाचा स्वातंत्र्यलढा जर आम जनतेच्या सुख दुःखाशी बांधीलकी घोषित करत असेल तर स्वातंत्र्यलढ्याला जनताही आपला मानते व त्यात बढ चढकर सहभाग नोंदवते.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात 1920 नंतर ही प्रक्रिया सुरु झाली. म. गांधीजी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या अन्य नेत्यांचा जनतेशी संवाद सुरु झाला आणि त्या संवादातून जनतेला एक शब्द मिळाला. तुम्ही शेतकरी असाल, भूमीहीन शेतमजूर असाल, कामगार असाल, आदिवासी असाल, किंवा महिला...
मारावी फुंकर / तुम्ही हळुवार/उतरेल भार / या जीवाचा //१// झाली बघा दैना / दुःखाचा डोंगर /कोरोना कहर / किती सांगू //२// धो धो कोसळला / आला महापूर /नष्ट घरदार / मेले किती //३// जन्म मनुष्याचा / संकट हे फार /प्रेमाची फुंकर / तारी जीवा //४// एकदाच जन्म / नको हेवादेवा /आधार तो द्यावा / एकमेका //५// धावूनिया जावे / फुंकर घालावी /मदत करावी...
१६ ऑगस्ट इ.स.१६६६छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यामधून पलायन करण्याचा दिवस आणि वेळ ही नियोजित करून ठेवली होती. हा बेत फक्त मोजक्याच मंडळींना माहीत होता. दि.१६ ऑगस्ट इ.स.१६६६ रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, सीवा मनसब कबूल करील अशातऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे.औरंगजेबचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर...