Home Blog Page 248
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात प्रमुख 11 बदल केले आहेत. जवळपास 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात बदल करण्यात आले आहेत. हा नवीन स्वरुपातला सातबारा उतारा महसूल दिनापासून (1 ऑगस्ट 2021) सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आला आहे.हा सातबारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढू शकता आणि तो सरकारी योजनांचा...
'पारिवारिक शेती’ दहा गूणधर्म -: संयुक्त राष्ट्र संघाने ‘जागतिक पारिवारिक शेती' वर्ष जाहिर केले असले तरी या संकल्पनेबाबत अद्याप संभ्रम आहे. हे नेमके काय आहे ? त्यात काय विशेष आहे ? उद्योगशिल शेती किंवा पारिवारिक शेती उद्योग' या पेक्षा त्यात वेगळे काय आहे ? ज्या भागात आधुनिक शेती पद्धती अमलात आणली जात आहे तेथे जास्त मोठ्या प्रमाणात संभ्रम होण्याच्या...
पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी. लागवडीसाठी 6 x 6 मीटर अंतरावर 60 x 60 x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि 1 किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात...
मुरघास – वर्षभर हिरवा चारा म्हणून एक उत्तम पर्याय . मुरघास म्हणजे हवा विरहित जागेत किण्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार होतो. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते.हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू...
परसबागेमध्ये प्रामुख्याने देशी कोंबडीचे संगोपन केले जाते. परसामध्ये मुक्त संचार करताना कोंबड्या विविध घटक खातात, त्यामुळे त्यांना अनेक परजीवींचा प्रादुर्भाव होतो. विशेषतः मातीमध्ये विकसित झालेली अस्कॅरिडीया गॅली या कृमीची अंडी व अनेक मध्यस्थ यजमानामार्फत पट्टकृमींचा प्रादुर्भाव होतो. हे कृमी अत्यंत लांब (५ सें.मी.) असतात. कृमींचे वेटोळे बनते, त्यामुळे कोंबडीच्या आतड्याच्या हालचालींमध्ये बाधा येते. आतड्याच्या कार्यामध्ये अडथळा येतो. कृमीमुळे आतड्याच्या आतील...
कोंबड्यांच्या आरोग्यासाठी हिवाळा ऋतू हितकारक मानला जातो. मात्र, उन्हाळ्यात जशी उष्माघातामुळे मरतुक येते, तसेच तापमान कमी झाल्यास कोल्डस्ट्रोक येऊ शकतो. या व्यतिरिक्त थंड हवेमुळे क्रोनिन रेस्पायरेटरी डिसिज, इन्फेक्‍सींयस कोरायझा सारख्या जीवाणूजन्य आणि इन्फेसिंअस ब्रॉकायटीस, कमी तीव्रतेचा बर्डफ्लू सारख्या विषाणूजन्य आजाराचा कोंबड्यांमध्ये प्रादुर्भाव होतो. हिवाळ्यात लिटरमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ती जागा ओलसर राहते. यामुळे कोंबड्यांना रक्ती हगवण, बुरशीजन्य आणि...
दुध देणाऱ्या आणि गाभण जनावरांची नीट काळजी घेतली नाही किंव्हा त्यांचा आहारात  त्रुटी राहिल्यास थंड वातावरणामुळे जनावरांना विविध आजारांचा धोका संभवतो. यामध्ये संसर्गजन्य आणि दूध उत्पादकतेशी निगडित आजारांचा समावेश होतो. आज आपण संसर्गजन्य रोगांबद्दल जाणून घेऊ: _*फुफ्फुसदाह (न्यूमोनिया)*_ दुग्धउत्पादनाचा ताण, वातावरणातील बदल तसेच दुधाळ जनावरांना जास्त वेळ थंड वातावरणात ठेवल्यास फुफ्फ्सदाह आजार होण्याची शक्यता असते.हा आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य असून विविध जिवाणू...
‘आयमेरिया’ या एकपेशीय जंतूपासून रक्ती हगवण हा रोग होतो. लहान तसेच मोठ्या कोंबड्यांमध्ये हा रोग आढळतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मरतूक येऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. *रोगाचा प्रसार* १. खाद्य तसेच पाण्यामधून रोगजंतूचे उसिष्ट पोटात गेल्यामुळे प्रसार होतो.२. रोगग्रस्त कोंबड्यांच्या विष्ठेतून रोगकारक जंतूचे उसिष्ट शरीराबाहेर टाकले जाते, त्याच्या संपर्कात खाद्य आणिपाणी आल्यास ते दूषित होते.हे दूषित खाद्य निरोगी कोंबडीने खाल्यास त्यांना...
जमीन -:मध्यम ते हलकी, सेंद्रिय पदार्थ भरपूर, भुसभुशीत ६- ६.५ सामू असणारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. वारंवार एकाच जमीनीत आले पीक घेऊ नये. पूर्व मशागत -:वळीव पावसानंतर ४- ५ उभ्या- आडव्या दोन खोल नांगरटी, ढेकळे फोडणे, कुळवणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. पेरणीची वेळ -:एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मे महिन्याखेर सुधारीत वाण-:माहीम, रियो डी जानेरो, कालीकत, महिमा, वरदा, रजता बियाणे -:२- २.५...
औषधी वनस्पतींची लागवड सध्याच्या शेतीमध्ये केली जात आहे. यात सर्वात अधिक चर्चा होत आहे ती अश्वगंधाची. सध्याच्या कोरोना काळामध्ये आयुष्य मंत्रालयाने जो औषधी काढा पिण्यास सांगितला आहे आणि ज्या वनस्पतींचे दैनंदिन वापरात सेवन करण्यास सांगितले आहे. त्याच औषधी वनस्पतीच्या शेतीविषयी आपण माहिती घेणार आहोत. लोकांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यात अश्वगंधा महत्वाची भूमिका निभावताना दिसतो आहे. येत्या...