Home Blog Page 17
आजरा (हसन तकीलदार)-:संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय येथे रानभाजी पाककृती स्पर्धा व रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात स्थानिक शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात वक्ते डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, "मानवी जीवनात रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी उपयोग अमूल्य आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहारात...
आजरा (हसन तकीलदार ):- निंगुडगे गावच्या इतिहासात शेवटचा श्रावण सोमवार नक्किच सर्वांच्या स्मरणात राहणार.निंगुडगे गावचे ग्रामदैवत अमृतेश्वर आणि नवसाला पावणारा बसवाण्णा म्हणजे नंदी. या मंदिरात अमृतेश्वराला अनोखा आभीषेक सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापुर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे बंधु आणि विकास कामाच्या नियोजनाचे सर्वेसर्वा प्रा.अर्जून आबिटकर यांच्या शुभहस्ते व चंदडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिनिधि...
सह्याद्री प्रतिष्ठानचा ऐतिहासिक उपक्रम, जवानांच्या मनोबलात वाढ होण्याची अपेक्षा नवी दिल्ली, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या कार्यातून आजही लाखो भारतीयांना प्रेरणा मिळते. या वारशाला उजाळा देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने भारत-चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या मनोबलात भर पडेल, असा...
आजरा(हसन तकीलदार):-पेरणोली- गारगोटी रस्त्याच्या सुरु असलेल्या कामामुळे गेले तीन महिने देव-कांडगाव येथे बंद असलेल्या बस सेवेबाबत काही दिवसांपूर्वी भूमिपुत्र युवा फाउंडेशन आजरा व देव कांडगाव ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत आजऱ्याचे तहसीलदार श्री समीर माने यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करत लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.आणि बस सेवा सुरु करणेबाबत सूचना दिल्या. https://linkmarathi.com/theft-in-ajra-midc-9-to-10-thieves-involved/ मागील तीन चार महिन्यापासून देवकांडगाव...
आजरा ( अमित गुरव ) -: आजरा तालुक्यातील एम.आय.डी.सी. परिसरात श्रीराम अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज कारखान्यात काल मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने अंदाजे 9 ते 10 चोरट्यांनी कारखान्याच्या परिसरात जबरदस्ती प्रवेश करून कामगारांना मारहाण केली. या घटनेमुळे आजरा MIDC परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती ➡️ फिर्यादी : शिवाजी रामचंद्र पाटील (वय 57, रा. आदाळ , ता. आजरा, जि. कोल्हापूर)➡️ गुन्हा दाखल : भारतीय दंड...
आजरा (हसन तकीलदार) :कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाला पर्यायी मार्ग तपासण्याचे आदेश अवर सचिव राजेश भोगले यांनी दिले असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक कॉ. संपत देसाई यांनी दिली आहे. निसर्गाचा विध्वंस, वनसंपदेची हानी आणि शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान टाळण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, मोर्चे आणि "तिरंगा...
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार हे शहर वेगाने वाढत आहे. मुंबईला लागून असल्याने येथे लोकसंख्या प्रचंड वाढली, आणि त्याच वेगाने बांधकामांचा ओघही वाढला. परंतु या वेगात अनेकदा बांधकामांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊन नियम मोडले जातात, आणि त्याचे परिणाम भयंकर स्वरूपात समोर येतात. याचाच परिणाम आणि भीषण प्रत्यय २७ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री आला. विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली अनधिकृत इमारतीचा...
आजरा (हसन तकीलदार):-नितळ काळ्या पाषाणात पाण्याचा पाझर दिसावा अन मन सदगदीत व्हावं असे दृश्य असाणारी व एक थक्क करणारा प्रवास जेव्हा परिस्थिती वर मात करीत असहाय ते सहाय करणारा आणि जिद्दीने आपलं ध्येय गाठणाऱ्या धोडिंबा जाधवाची ही वास्तव कथा ग्रामिण भागातील आई वडिलासह शिक्षकाना आणि मराठी शाळेना बदनाम करण्याऱ्यांना एक चपराक असून, एमपीएसी च्या माध्ममातून सोसायटीचा शिपाई ते सहकार...
आजरा (हसन तकीलदार):-आजऱ्यामध्ये आज घरोघरी आणि विविध गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाचं जल्लोषमय आणि मंगलमय वातावरणात आगमन झाले. ढोल ताशाच्या नादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात अगदी थाटामाटात बाप्पाचे आगमन ठिकठिकाणी सुरु आहे. गणरायाच्या भक्ती सागरात गणेशभक्त न्हाऊन निघालेले मनोहर चित्र आजऱ्याच्या कुंभारगल्लीत दिसत होते. https://youtu.be/PAgz-T48SNU गणपती बाप्पा मोरया… मंगल मूर्ती मोरया म्हणत कुंभारगल्लीतून गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती डोक्यावरून नेतानाचे दृश्य लक्षवेधी...
आजरा (हसन तकीलदार):-विकासाच्या नावावर महामार्गाचे जाळे तयार करताना होणारी वारेमाप जंगलतोड यामुळे रानटी जनावरे शेताबरोबरच शेतकऱ्यांच्या घरापर्यंत येत आहेत. त्याचप्रमाणे जंगलातून रस्त्यांचे जाळे पसरल्यामुळे वाहन चालकांना जंगली जनावरांनी मारलेस नुकसान भरपाई मिळत नाही. या सर्व बाबींसाठी मागील काही महिन्यापासून वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी टप्प्याटप्प्याने आंदोलने करीत आहे. यातीलच एक भाग म्हणून"एक लाख...