Home Blog Page 20
राहुल गांधीचे आरोप: काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील महादेवापुरा विधानसभा मतदारसंघात 1 लाखाहून अधिक फिन्टेट मतकारांच्या नावांचा समावेश झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी ECI आणि भाजपवर "लोकशाहीचे हनन" करण्याचा आरोप करत 'वोट चोरी' ची तीव्र टिपणी केली आहे . त्यांनी मतदार यादीमध्ये दोन वा अधिक वेळा नाव नोंदणे, फेक पत्ते, एकाच पत्त्यावर एकाच वेळा अनेक मतदार...
AROPI RELEASED: 2006 मुंबई ट्रेन बॉम्ब प्रकरण आणि 2008 मालेगाव ब्लास्टमध्ये आरोप्यांची मुक्तता २००६ – मुंबई लोकल ट्रेन थरार युद्ध पातळीवरील घटना: ११ जुलै २००६ रोजी चर्चगेट ते बोरिवली स्थानकांतर्गत प्रवासी लोकल ट्रेनमध्ये सात बम explosions घडून १८९ लोकांचा मृत्यू आणि ८०० पेक्षा जास्त जखमी झाले. तपास आणि न्यायप्रक्रिया: महाराष्ट्र ATS आणि नंतर NIA ने तपास घेतला. नंतर २०१५ मध्ये विशेष न्यायालयाने...
आजरा (हसन तकीलदार) :-आरदाळ ता. आजरा येथील 80 वर्षाचे गंगाराम कांबळे यांच्या घराचे छप्पर पावसाने कोसळले. ओल्या, धोकादायक घरात ते राहत होते. गंगाराम कांबळे यांची बातमी सर्वप्रथम लिंक मराठी चॅनेलने प्रसिद्ध केली आणि प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांच्या राहण्याची सोय ग्रामसेवक, तलाठी व सरपंच या सर्वांनी मिळून समाज मंदिरात केली आहे. तात्पुरता निवारा गंगारामला मिळाला आहे. आणि इतरही मदतीचाओघ...
आजरा (हसन तकीलदार):- गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येक गावातील गणेश मंडळ आणि जागरूक नागरिकांनी घेण्याचे तसेच उत्सवाच्या काळात कुणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, सामाजिक उपक्रम, सामाजिक सौहार्द वाढवणारे, जनजागृती करणारे कार्यक्रम करून समाजात जनजागृती करण्याचे आवाहन तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शांतता समिती बैठकीत पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले....
उत्तूर ( प्रतिनिधी ):भाऊ-बहीणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत भादवण गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. माधुरी गाडे यांनी पोलिस बांधवांना राखी बांधून एक वेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबविला. सौ. गाडे यांनी सांगितले की, "पोलिस प्रशासनात कार्यरत असताना अनेकांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे करावे...
आजरा (हसन तकीलदार) बहुजन मुक्ती पार्टीचे, चंदगड विधानसभा सचिव मा. अमित सुळेकर यांना काही महिन्यांपासून मोबाईल नसल्याने काम करण्यात अडचणी येत होत्या. बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते निरंतर समाजात काम करतात परंतु त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल असणे सध्याची मूलभूत गरज बनलेली आहे. अमित सुळेकर जे सध्या राधानगरी, चंदगड व कागल विधानसभांमध्ये पूर्ण वेळ पार्टीसाठी काम करत आहेत, त्यांचा...
आजरा(हसन तकीलदार)..येथील व्यंकटराव प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरामध्ये "रक्षाबंधन" हा सण सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षिका यांचे समवेत समारंभ पूर्वक उत्साहात संपन्न झाला.. प्रशालेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी रंगीत लोकर धागा वापरून सुंदर गोंड्यांच्या राख्या तयार केल्या होत्या व बहिण- भावा मधील अतूट प्रेमाच्या नात्याचा हा गोड सण साजरा करताना विद्यार्थिनींनी व प्रशालेतील सर्व शिक्षिका यांनी संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव...
आजरा (हसन तकीलदार) :-मागील वर्षापासून आजरा आगाराला लालपरीची कमतरता भासत होती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणच्या बस फेऱ्या रद्द कराव्या लागत होत्या. याचा परिणामवश आगार अधिकाऱ्यांना प्रवाश्यांच्या रोषाला बळी पडावे लागत होते. आजऱ्यातील काही संघटना व प्रवाश्यांच्या मागणीचा विचार करून त्याचा पाठपुरावा करीत राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश आले आणि रक्षा बंधनाच्या शुभ मुहूर्तावर आणखीन पाच...
मुंबई (प्रतिनिधी): कथित गोरक्षकांकडून होणारी अडवणूक आणि मारहाण, खोट्या पोलिस तक्रारी आणि कठोर अटींमुळे कत्तलीसाठीच्या जनावरांची वाहतूक करताना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्याच्या मागणीसाठी कुरेशी समाजाने सात जूनपासून म्हैसवर्गीय जनावरांची कत्तलीवर बहिष्कार टाकला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व अडचणींतून मार्ग काढण्याची ग्वाही दिल्यामुळे कुरेशी समाजाने बहिष्कार मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कुरेशी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात...
आजरा (हसन तकीलदार)-मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे सरपंचांसाठी गावांच्या विकासाची संधी निर्माण होणार आहे.सरपंच परिषद मुंबई यांची अनेक विषयावरआणि प्रश्नावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेसोबत चर्चा झाली यावेळी राज्यात 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची सरपंचांना संधी असून सरपंचांनी या अभियानातून महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे...