Home Blog Page 20
आजरा (हसन तकीलदार):-तालुक्याची अर्थवाहिनी, सर्वसामान्यापासून सर्वांना आर्थिक गरज पूरवणारी आजऱ्यातील दि आजरा अर्बन को-ऑपरेटीव्ह (मल्टीस्टेट)बँकेची 65वी वार्षिक सर्वसाधारण सभा अगदी खेळीमेळीत पार पडली. यावेळी संपलेल्या आर्थिक वर्षातील बँकेच्या कामकाजाचा अहवाल व लेखापरीक्षकांनी तपासलेला ताळेबंद, नफा -तोटे पत्रके, सन 2023-24सालच्या दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे, अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चाला मंजुरी देणे, सन 2025-26वर्षासाठीच्या अंदाज पत्रकास मान्यता देणे., समवर्ती हिशोब...
मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि आंदोलनाचा मागोवा मराठा समाजाला OBC (Kunbi) वर्गात समावेश मनोज जरांगे यांनी "Kunbi प्रमाणपत्रे" दिल्याने मराठा समाजातील रक्तसंबंधींना OBC आरक्षणाचा लाभ मिळो, असा प्रस्ताव पुढे धरला. ते 10% आरक्षणEducational & Government Jobs साठी मागणी करत आहेत. सरकारशी सतत संघर्ष आणि पुनरावृत्तीची लढाई त्यांनी 2023 पासून अनेक उपोषणे, मोर्चे आणि मार्गनिर्देशित आंदोलन राबवले—2024 मध्ये एका उपोषणाचा निकाल गृहीत धरून आंदोलन तात्पुरते...
आजरा(हसन तकीलदार) :संवेदना फाउंडेशन आजरा यांच्या वतीने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची ८५ वी जयंती दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी आजरा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात व्यंकटराव हायस्कूल प्रांगणात झाली. सरस्वती पूजन शेखर बटकटली सर व पालखी पूजन ए.के. पावले सर यांच्या हस्ते पार पडले. व्यंकटराव हायस्कूल येथून मृत्युंजय स्मृतिदालनापर्यंत भव्य साहित्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीत व्यंकटराव...
आजरा(हसन तकीलदार) :-चंदगड तालुक्यातील 22 गावांमध्ये 1950 पूर्वीचे महसूलचे पुरावे न मिळाल्यामुळे जात प्रमाणपत्र मिळण्यास स्थानिक लोकांना त्रास होत आहे. 1950 पूर्वीचे महसूलचे पुरावे कुरुंदवाड येथे होते आणि 2005 च्या पुरामध्ये ते वाहून गेले किंवा खराब झाले. वास्तविक पाहता या जुन्या कागदपत्रांची योग्य ती काळजी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे, परंतु सरकारने याकडे लक्ष न दिल्यामुळे हि सर्व जुने...
आजरा (प्रतिनिधी ) :आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत माणूस नातेसंबंध, आपुलकी आणि एकत्र कुटुंब पद्धती विसरत चालला आहे. अशा परिस्थितीत देवर्डे (ता. आजरा) येथील पाटील कुटुंबियांनी एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. "एक कुळ एक गणपती" या संकल्पनेतून पाटील कुटुंब दरवर्षी सामूहिकरित्या गणेशोत्सव साजरा करत आहे. https://youtu.be/PAgz-T48SNU?si=9kP8p4LmOw8SeHWP विखुरलेली ( स्वतंत्र) कुटुंब पद्धती...
आजरा(हसन तकीलदार) :मानवतेचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय, आजरा येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १६० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून आपली समाजनिष्ठा दाखवून दिली.या शिबिराचे उद्घाटन महिला शक्ती टीमच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. संवेदना संजीवनी टीम व संजीवन ब्लड बँक, कोल्हापूर यांच्या सौजन्याने हे शिबिर...
आजरा (हसन तकीलदार):- आजरा येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांच्या सुचनेनुसार शिवसेनेच्या प्राथमिक व क्रियाशिल सभासद नोंदणीची सुरवात उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत यांच्या उपस्थितीत व तालुका प्रमुख संजय पाटील यांचे हस्ते करणेत आली. यावेळी आजरा जिल्हा परिषद संपर्क प्रमुख जितेंद्र भोसले, उपतालुका प्रमुख काकासो देसाई, आत्मा कमीटी अध्यक्ष इंद्रजीत देसाई,शहर प्रमुख विजय थोरवत,...
आजरा ( प्रतिनिधी )-:संवेदना फाऊंडेशन आजरा यांच्या वतीने पं. दीनदयाळ विद्यालय येथे रानभाजी पाककृती स्पर्धा व रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात स्थानिक शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात वक्ते डॉ. मधुकर बाचुळकर यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, "मानवी जीवनात रानभाज्यांचे पोषणमूल्य व औषधी उपयोग अमूल्य आहेत. बदलत्या जीवनशैलीत...
आजरा (हसन तकीलदार ):- निंगुडगे गावच्या इतिहासात शेवटचा श्रावण सोमवार नक्किच सर्वांच्या स्मरणात राहणार.निंगुडगे गावचे ग्रामदैवत अमृतेश्वर आणि नवसाला पावणारा बसवाण्णा म्हणजे नंदी. या मंदिरात अमृतेश्वराला अनोखा आभीषेक सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापुर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे बंधु आणि विकास कामाच्या नियोजनाचे सर्वेसर्वा प्रा.अर्जून आबिटकर यांच्या शुभहस्ते व चंदडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिनिधि...
सह्याद्री प्रतिष्ठानचा ऐतिहासिक उपक्रम, जवानांच्या मनोबलात वाढ होण्याची अपेक्षा नवी दिल्ली, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या कार्यातून आजही लाखो भारतीयांना प्रेरणा मिळते. या वारशाला उजाळा देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने भारत-चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या मनोबलात भर पडेल, असा...