झुंज : भाग १२ -
पहाटे पक्षांचा किलबिलाट सुरु झाला तसा अलीला जाग आली. पहाटेची थंडी अंगाला बोचत होती तरीही तो उठला. कपडे आवरले आणि पुजाऱ्याचा निरोप घेऊन तो बाहेर पडला.
त्र्यंबकगडावर पोहोचला त्यावेळेस पूर्ण उजाडले होते. गडाचा किल्लेदार दिवाणखान्यात हजर झाला होता. सर्वात प्रथम अली किल्लेदारासमोर हजर झाला.
“नाव काय तुजं?” किल्लेदाराने प्रश्न केला.
“अली… अली हसन…”
“गडावर समदं ठीक हाय नव्हं?”
“जी हुजूर…...
भादवण (प्रतिनिधी ) - सालाबादप्रमाणे या वर्षी विनय ग्रुप च्या माध्यमातून संजय गाडे यांनी पाणी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी निर्माल्य व गणपती मूर्ती विसर्जन नदीत न करता कालव्यामध्ये करण्याचे आवाहन केले होते त्याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी मंडळाच्या पदाधिकारी तसेच महिलांचा सहभाग आणि उत्साह उल्लेखनीय होता.
स्वप्नं पाहिलं उघड डोळ्यांनी,ध्येय मोठे जनजीवनाचा उद्धार,रोवली मुहूर्तमेढ समर्पणाची,घेऊनी हिंदूहृदयसम्राटांचा आशिर्वाद.
हाती घेतला भगवा झेंडा,मनगटी बांधला दृढ आत्मविश्वास,होऊनी नतमस्तक ग्रामदैवताला,लक्ष साधिले माझ्या गावचा विकास.
सुरुवात केली शुन्यातून,जरी नव्हती आपली सत्ता,ओठी नामस्मरण पांडुरंगाचे,मग कसा काय डगमगेल नवनिर्माणाचा निर्धार तो पक्का.
करत विचारपूस प्रत्येकाची,नोंदून घेतल्या समस्या,बांधूनी आराखडा निर्विकरणाचा,शोधल्या पायखुणा प्रगतीच्या.
कर्म करीत निरंतर जाणुनी आपले कर्तव्य,जिंकुनी मने जनमानसांची,घडविला गावचा पहिला लोकनियुक्त सरपंच.
...
कामगार हे बहुतांशी अशिक्षित. अडाणी गरजू असल्याने तसेच ते असंघटित असल्याने त्यांची मालक ठेकेदार इंजिनिअर वर्गाकडून सतत पिळवणूक होण्याची शक्यता असते. त्या करीता त्यांना त्यांच्या रोजगार सेवाशर्ती प्राप्त व्हाव्यात व त्यांना सामाजिक. शैक्षणिक. वैद्यकीय. आर्थिक सुरक्षा प्रधान करण्याच्या उद्देशाने विविध कामगार कायद्यामध्ये कामगारांचे हक्क निर्माण करून त्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे या कामगार कायद्यांची प्रभावी पणे व यशस्वी अंमलबजावणी...
झुंज : भाग ११ -
सकाळ झाली तशी किल्लेदाराने परत सभा बोलावली.
“गड्यांनो… आपला देव आपल्यासंग हाये. बादशानं खानाला परत बोलीवलं अशी बातमी कालच्याला जीवाशिवानं आनली. जवर नवीन सरदार येत नाई तवर किल्ला सुरक्षित ऱ्हाईल. त्यो यायला चार सा दिस लागतीन. तवर त्रंबकगडावर जाऊन आपल्याला मदत मागावी लागनं. पन त्यासाठी मुगल फौजेचा येढा तोडून ह्ये काम करावं लागनार. ही कामगिरी कोन...
ये दौलत भी ले लो , ये शोहरत भी ले लोभले छीन लो मुझसे मेरी जवानीमगर मुझको लौटा दो बचपन का सावनवो कागज़ की कश्ती , वो बारिश का पानी ……
खरंच , कविमनाची कल्पना शक्ति कीती अफाट असते ना ! साधारण माणसांच्या ही मनातले भाव कवीने किती सातत्याने अन किती जिवंत शब्दांमध्ये गोवले आहेत ! किती...
तिच्या पेक्षा तो तिच्यात जास्त झाला या कथेचा तो म्हणजे "प्रतीक" आणि ती म्हणजे "प्रीती" आहे मी आतापर्यंत नाव दिलं नव्हतं कारण माझं कथेचे शीर्षक च तिच्यापेक्षा तो जास्त झाला असं होतं आणि त्या शीर्षकाला समजून घेणं खूप गरजेचं होत माझ्या कथेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल माझ्याकडून मनःपूर्वक आभार प्रेम एक सुंदर संकल्पना आहे आणि ती माझ्या दृष्टिकोनातून मी...
आपण कसं जगायचं ? कस वागायच ? आपली संस्कृती काय ? आपली धार्मिक शिकवण काय ? आपण दैनंदिन व्यवहारात कस वागायच? आपला संसार आपलं शिक्षण आपला पेहराव कोणता ? हि सर्व माहिती शिकवन पुस्तकातून आपणांस मिळते पण अशी मौल्यवान पुस्तक आपणास ग्रंथालयातच वाचायला मिळतात ज्या ठिकाणी पुस्तकाचा संचय साठा साठा असतो त्या विद्येच्या घराला ग्रंथालय...
झुंजभाग १० -
जवळपास दोन दिवस दमदमा जळत होता. हळूहळू त्याची आग विझत होती तसाच खानाचा चढलेला पाराही ओसरत होता. त्याच्या मनातील संतापाची जागा असूयेने घेतली. बादशहाने केलेला त्याचा अपमान त्याच्या जिव्हारी लागला होता. त्याने घेतलेल्या संपूर्ण मेहनतीवर बादशहाच्या एका खलित्याने पाणी फिरवले. आता जो कुणी नवीन सरदार त्याची जागा घेणार होता त्याला परत पहिल्यापासून सगळी सुरुवात करावी लागणार होती....
शेतकरी मित्रहो या देशांमध्ये, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची न्याय्य बाजू घेईल असा नेता असा पुढारी आता अस्तित्वातच राहिला नाही असं वाटायला लागले आहे, राजकीय पुढाऱ्यांनी तर दुकानाच मांडून ठेवलेत पैसे देऊन कार्यकर्त्यांच्या फौजा उभ्या केल्यात स्वतःच्या वोट बँक निर्माण केलेल्या, प्रत्येक पुढाऱ्याने आमदाराने आपापल्या मतदार संघाचा विकास केला नाही मात्र कार्यकर्त्यांचा चांगलाच विकास केला ,आता हे सगळे लाभार्थी कार्यकर्ते आपल्या...