Home Blog Page 219
जगामध्ये सर्वात मोठे ज्ञानाचे केंद्र कोणते असेल तर ती म्हणजे शाळा. ज्ञान दिल्याने वाढते घेतल्याने शहाणपण येते. अज्ञान नष्ट होते.ज्ञानामुळे स्वाभिमान तर येतोच पण त्याचबरोबर शिस्त सुद्धा आपण शिकतो. आपण सुसंस्कारी होतो. कारण ज्ञान हे अमृत आहे. त्याचा योग्य उपयोग कसा करावा हे ज्याला कळते तोच खरा ज्ञानी असतो. यासाठी गरज आहे चांगले पुस्तक वाचनाची. वाचन हे आपल्याला घडवते....
चला इतिहास वाचूया मावळ्याचे नाव :- विसाजी बल्लाळजन्म :- अज्ञातमृत्यू :- २४ फेब्रुवारी १६७४इतिहास :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांचा समावेश असायचा… महाराजांच्या सैन्यात एक असामान्य शिपाईगडी म्हणून काम करणारे विसाजी बल्लाळ हे होते.. महाराजांबद्दल असणारे प्रेम, दुर्दम्य विश्वास पराकोटीची स्वामीनिष्ठा हे गुण त्यांच्या अंगी होते…. महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत...
संपूर्ण जगभर कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीत आपल्या देशात काय घडत आहे आणि काय घडले हे मी सांगायला नको, कारण ही परिस्थिती सर्वांना ठाऊक आहे.या काळात आपल्या जवळचे किंवा नात्यातलेच लोकं दगावले आहेत, आपण सर्वांनी हे जवळून पाहिले आहे.आपल्याच जवळच्या माणसांनी आपल्याला निस्वार्थपणे केलेली मदत, आपण सर्वांनीच आपापल्या डोळ्यांनी पाहिली आहे. आणि हे विसरताही येणार नाही. देशाची...
(१) प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनाअल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत योजना आहे सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येते या योजनेअंतर्गत शासकीय अथवा खाजगी १ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांचया पालकाचे उत्पन्न १लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक...
आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा शब्द आहे. मागे वळून पाहिले तर डोक्यावर भाजी पाला फळें, खाद्य पदार्थ अशा विविध जीवनावश्यक वस्तू घेऊन विक्री करणारे लोक म्हणजे फिरून जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी व आपली उपजीविका करणारे लोक म्हणजे फेरीवाले. काळ बदलला आणि लोकांच्या अशा आकांक्षा वाढल्या. वाढती लोकसंख्या वाढती वस्तूंची मागणी यामुळे डोक्यावरून फिरून विकणारे फेरीवाले यांचें लोकसंख्या वाढल्यामुळे ज्या त्या गावातच...
कोल्हापूर ( अमित गुरव ) - गेले २ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात खूप पाऊस पडत आहे. त्यामुळे काही भागात रेड आणि ऑरेंज अँलर्ट दिला आहे. यादरम्यान प्रतिदिन ७०- १५० मि. मी किंवा त्याहूनही जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड ,...
आयुष्य हे साडेतीन अक्षरांचा शब्द परंतु; जगताना खूप चांगल्या व वाईट प्रसंगातून जावं लागतं.जो जन्माला आला तो मरणार हे नक्कीच.मग मरणाची भीती कशाला,हे जरी सर्वांना माहित असले तरी सुद्धा मरणाची तलवार कोरोना रोगाच्या रूपाने येईल हे अपेक्षित नव्हतंच.. २०१९-२० मध्ये आलेल्या कोरोना नावाच्या महामारी ने सुरळीत चालू असणाऱ्या धावपळीच्या युगाला कुठेतरी विराम दिलाच.खूप कमी वेळेत पूर्ण देशासोबत परदेश देखील...
वासुदेव सीताराम बेंद्रे (जन्म: पेण ,रायगड जिल्हा- महाराष्ट्र, १३ फेब्रुवारी १८९६ ; मृत्यू १६ जुलै १९८६ ) हे महाराष्ट्रातील एक इतिहासकार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज सर्वमान्य असलेली जन्मतिथी-फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, (१९ फेब्रुवारी, सन १६३०)- ही नक्की करण्याचे अभूतपूर्व काम वा.सी. बेंद्रे यांनी केले. त्यापूर्वीच्या असंख्य इतिहासकारांनी दिलेली तिथी-इ.स. १६२७, शके १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख...
वाचन म्हटलं किंवा वाचन संस्कृती म्हटलं की डोळ्यासमोर पुस्तकाचे चित्र उभे राहते, असे का ? तर आपण शाळेत असल्यापासून काही न काही वाचूनच शिकत आलेलो आहोत आणि म्हणूनच हे पुस्तकाचं चित्र डोळ्यांसमोर येतं. आज सर्वांचे जीवन हे खूप धकाधकीचे आणि धावपळीचे झालेले आहे, सकाळी कामासाठी घरातून निघून गेलेली व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही वाचण्यास किंवा पुस्तकांकडे पाहण्यासही...
महाराष्ट्र ( अमित गुरव ) - : महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणारी ती २८ हजार पोस्ट ची जाहिरात सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक अश्या पद्धतीने २८ हजार कृषी मित्र पदाच्या जागा भरणेबाबत ही जाहिरात आहे. वयाची अट २२- ३८ वर्षे असून बारावी उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना ही...
- Advertisement -
Google search engine

MOST POPULAR

HOT NEWS