Home Blog Page 240
झुंज : भाग ११ - सकाळ झाली तशी किल्लेदाराने परत सभा बोलावली. “गड्यांनो… आपला देव आपल्यासंग हाये. बादशानं खानाला परत बोलीवलं अशी बातमी कालच्याला जीवाशिवानं आनली. जवर नवीन सरदार येत नाई तवर किल्ला सुरक्षित ऱ्हाईल. त्यो यायला चार सा दिस लागतीन. तवर त्रंबकगडावर जाऊन आपल्याला मदत मागावी लागनं. पन त्यासाठी मुगल फौजेचा येढा तोडून ह्ये काम करावं लागनार. ही कामगिरी कोन...
ये दौलत भी ले लो , ये शोहरत भी ले लोभले छीन लो मुझसे मेरी जवानीमगर मुझको लौटा दो बचपन का सावनवो कागज़ की कश्ती , वो बारिश का पानी …… खरंच , कविमनाची कल्पना शक्ति कीती अफाट असते ना ! साधारण माणसांच्या ही मनातले भाव कवीने किती सातत्याने अन किती जिवंत शब्दांमध्ये गोवले आहेत ! किती...
तिच्या पेक्षा तो तिच्यात जास्त झाला या कथेचा तो म्हणजे "प्रतीक" आणि ती म्हणजे "प्रीती" आहे मी आतापर्यंत नाव दिलं नव्हतं कारण माझं कथेचे शीर्षक च तिच्यापेक्षा तो जास्त झाला असं होतं आणि त्या शीर्षकाला समजून घेणं खूप गरजेचं होत माझ्या कथेला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल माझ्याकडून मनःपूर्वक आभार प्रेम एक सुंदर संकल्पना आहे आणि ती माझ्या दृष्टिकोनातून मी...
आपण कसं जगायचं ? कस वागायच ? आपली संस्कृती काय ? आपली धार्मिक शिकवण काय ? आपण दैनंदिन व्यवहारात कस वागायच? आपला संसार आपलं शिक्षण आपला पेहराव कोणता ? हि सर्व माहिती शिकवन पुस्तकातून आपणांस मिळते पण अशी मौल्यवान पुस्तक आपणास ग्रंथालयातच वाचायला मिळतात ज्या ठिकाणी पुस्तकाचा संचय साठा साठा असतो त्या विद्येच्या घराला ग्रंथालय...
झुंजभाग १० - जवळपास दोन दिवस दमदमा जळत होता. हळूहळू त्याची आग विझत होती तसाच खानाचा चढलेला पाराही ओसरत होता. त्याच्या मनातील संतापाची जागा असूयेने घेतली. बादशहाने केलेला त्याचा अपमान त्याच्या जिव्हारी लागला होता. त्याने घेतलेल्या संपूर्ण मेहनतीवर बादशहाच्या एका खलित्याने पाणी फिरवले. आता जो कुणी नवीन सरदार त्याची जागा घेणार होता त्याला परत पहिल्यापासून सगळी सुरुवात करावी लागणार होती....
शेतकरी मित्रहो या देशांमध्ये, या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची न्याय्य बाजू घेईल असा नेता असा पुढारी आता अस्तित्वातच राहिला नाही असं वाटायला लागले आहे, राजकीय पुढाऱ्यांनी तर दुकानाच मांडून ठेवलेत पैसे देऊन कार्यकर्त्यांच्या फौजा उभ्या केल्यात स्वतःच्या वोट बँक निर्माण केलेल्या, प्रत्येक पुढाऱ्याने आमदाराने आपापल्या मतदार संघाचा विकास केला नाही मात्र कार्यकर्त्यांचा चांगलाच विकास केला ,आता हे सगळे लाभार्थी कार्यकर्ते आपल्या...
काही वर्षांपूर्वी ची गोष्ट.. त्यामधला शेवटचा भाग.. कारण पहिला भागात त्यांचं मैत्रीचं आयुष्य, अभ्यास, वेगवेगळी आयुष्यातल्या जबाबदाऱ्या , लहानपण हसन खेळण बागडण, आणि नोकरी साठी चाललेली धडपड….. तो खूप वर्षांपासून एका मुलीवर प्रेम करायचा पणं ती त्याची मैत्रीण होती अगदी शालेय जीवनापासून तेंव्हा त्याला इतकी जाणीव नव्हती की प्रेम काय असत, कस अस्त का कुणासाठी आपल्या हृदयात एका व्यक्तीसाठी एक विशेष जागा...
झुंज : भाग ९ - खान आज खूपच खुशीत होता. लाकडी बुरुजाचे काम पूर्ण झाले होते. या बुरुजाची मजबुती कशी आहे हे खान जातीने लक्ष घालून पहात होता. इतक्या दिवसांच्या परिश्रमाचे त्याला मिळालेले हे फळ नक्कीच गोड होते. आता फक्त बुरुजावर तोफा चढवायच्या आणि जास्तीत जास्त चार दिवसात रामशेजवर चांदसितारा फडकवायचा याची त्याने मनाशी खुणगाठच जणू बांधली होती. किल्लेदार मात्र मोठ्या...
माझ्या या प्रेम कथेला शीर्षक च अस काही तरी वेगळं आहे याचा अर्थ असा आहे की तिच्या असण्यापेक्षा त्याच असन, त्याच अस्तित्व तिच्यात खूप आहे…… या जगात प्रतेक मुलगी आपल्या एक वेगळ्याच स्वप्नात असते कुणाला आपला साथीदार दिसत असतो, कुणाला हळद कुंकू आणि मंगळसूत्र, कुणाला आपला जॉब, कुणाला आई वडिलांसाठी काही ना काहीतरी करून दाखवायचं अस्त., कुणाला भाऊ बहिणीसाठी, कुणाला...
काही महिन्यांपूर्वी ची एक घटना एका व्यक्तीला पाहता क्षणी तिच्याशी बोलता क्षणी तिच्या प्रेमात पडण्याचा मोह झाला, ती व्यक्ती माझ्या आठवणीत तर राहिली पणं मला वाटलं ती विसरून गेली असेल, मी नेहमी प्रमाणे स्टेशन वरून ऑफिस ला जात होते तेंव्हा मी तिला प्रथम पाहिलं होत, माझ्या डाव्या हाताला पकडुन म्हणाली "ये बायग तिथवर जरा सोडशिल ", तिचा आवाज नाजूक, अंगावर...