Home Blog Page 258
आपल्या सर्वांच्या परिचयाचा असा शब्द आहे. मागे वळून पाहिले तर डोक्यावर भाजी पाला फळें, खाद्य पदार्थ अशा विविध जीवनावश्यक वस्तू घेऊन विक्री करणारे लोक म्हणजे फिरून जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी व आपली उपजीविका करणारे लोक म्हणजे फेरीवाले. काळ बदलला आणि लोकांच्या अशा आकांक्षा वाढल्या. वाढती लोकसंख्या वाढती वस्तूंची मागणी यामुळे डोक्यावरून फिरून विकणारे फेरीवाले यांचें लोकसंख्या वाढल्यामुळे ज्या त्या गावातच...
कोल्हापूर ( अमित गुरव ) - गेले २ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात खूप पाऊस पडत आहे. त्यामुळे काही भागात रेड आणि ऑरेंज अँलर्ट दिला आहे. यादरम्यान प्रतिदिन ७०- १५० मि. मी किंवा त्याहूनही जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड ,...
आयुष्य हे साडेतीन अक्षरांचा शब्द परंतु; जगताना खूप चांगल्या व वाईट प्रसंगातून जावं लागतं.जो जन्माला आला तो मरणार हे नक्कीच.मग मरणाची भीती कशाला,हे जरी सर्वांना माहित असले तरी सुद्धा मरणाची तलवार कोरोना रोगाच्या रूपाने येईल हे अपेक्षित नव्हतंच.. २०१९-२० मध्ये आलेल्या कोरोना नावाच्या महामारी ने सुरळीत चालू असणाऱ्या धावपळीच्या युगाला कुठेतरी विराम दिलाच.खूप कमी वेळेत पूर्ण देशासोबत परदेश देखील...
वासुदेव सीताराम बेंद्रे (जन्म: पेण ,रायगड जिल्हा- महाराष्ट्र, १३ फेब्रुवारी १८९६ ; मृत्यू १६ जुलै १९८६ ) हे महाराष्ट्रातील एक इतिहासकार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज सर्वमान्य असलेली जन्मतिथी-फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, (१९ फेब्रुवारी, सन १६३०)- ही नक्की करण्याचे अभूतपूर्व काम वा.सी. बेंद्रे यांनी केले. त्यापूर्वीच्या असंख्य इतिहासकारांनी दिलेली तिथी-इ.स. १६२७, शके १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख...
वाचन म्हटलं किंवा वाचन संस्कृती म्हटलं की डोळ्यासमोर पुस्तकाचे चित्र उभे राहते, असे का ? तर आपण शाळेत असल्यापासून काही न काही वाचूनच शिकत आलेलो आहोत आणि म्हणूनच हे पुस्तकाचं चित्र डोळ्यांसमोर येतं. आज सर्वांचे जीवन हे खूप धकाधकीचे आणि धावपळीचे झालेले आहे, सकाळी कामासाठी घरातून निघून गेलेली व्यक्ती मग ती स्त्री असो किंवा पुरुष दोघांनाही वाचण्यास किंवा पुस्तकांकडे पाहण्यासही...
महाराष्ट्र ( अमित गुरव ) - : महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणारी ती २८ हजार पोस्ट ची जाहिरात सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये एक अश्या पद्धतीने २८ हजार कृषी मित्र पदाच्या जागा भरणेबाबत ही जाहिरात आहे. वयाची अट २२- ३८ वर्षे असून बारावी उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांना ही...
जवळजवळ दिड वर्ष वर्षापासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे भारतातील ७५ ते ८० % मध्यमवर्गीय लोक गरीब या कॅटगरी मध्ये आले आहेत. या परिस्थितीत कित्येक लोकांच्या डोक्यात सरकार खूप सारे पैसे छापून सर्वाना श्रीमंत का बनवत नाही ? असा प्रश्न नक्कीच कधीना कधी टिकटिक केला असेल.तर आपण जाणून घेऊया त्यामागील सत्य कोणत्याही देशातील सामान ( वस्तू ) आणि सेवा यांची सर्व्हिस...
कधीनाकधी तडजोड ही सर्वसामान्य लोकांना करावी लागतेच पण मुकेश अंबानी ह्या गोष्टीत कधीच तडजोड करत नाहीत . त्यांनी कमावलेली संपत्ती तर आपल्याला दिसते पण त्यासाठी लागणारी मेहनत आणि बुद्धिमतेमुळे आपण जाणीवपूर्वक दुलक्ष करतो का ? यावर विचार करायला पाहिजे. १) व्यसनापासून (दारु ) ते नेहमी दूर असतात. आपल्या स्वतःच्या पार्टीत ही ते दारू पित नाहीत .२) घरी / बाहेर ते...
भारताची लोकसंख्या १३५ करोड वर आहे. आज त्यापैकी ९० % लोकांच्या जवळ आधारकार्ड आहेत पण भारतात सर्वात प्रथम आधार कार्ड कोणाचे असेल ? किंवा पहिले आधारकार्ड कोणत्या मंत्राचे , अधिकाराचे की अभिनेत्याचे निघाले असा प्रश्न तुम्हाला कधी पडला होता का ? तर त्याचे उत्तर पुढे आहे..भारतात पहिले आधारकार्ड बनवणारी व्यक्ती ही कोणी स्टार किंवा नेता नसून सर्वसामान्य कुटुंबियातील व्यक्ती...
राज्यात माहिती अधिकार कायदा अंमलात येऊन आज जवळजवळ १६ वर्ष पूर्ण झाली आहेत माहिती अधिकार कायदा अंमलबजावणी करताना शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणात टाळाटाळ होत आहे. माहिती अधिकार अर्ज स्विकारले जात नाहीत. स्विकारले तरी त्याची उत्तरे वेळेत दिली जात नाहीत. उत्तरे मिळवण्यासाठी ठराविक वेबसाईट चे नाव कळवून तेथून माहिती घ्या असे उद्धट उत्तरे दिली जातात. अपिलात जाणारया व्यक्तिंना दमबाजी करणे...