Home Blog Page 257
ते दिवस म्हणजे आमच्या पिढीने अनुभवलेले सर्वात अविस्मरणीय क्षण होते. गाव तस आमचं छोटंसं अगदी चारही बाजूंनी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल. अगदी साजेल असं चार गल्लीच, गावात पोहचायला एक मोठा चढ आहेच अन् गावाला लाभलेलं एक छान मोठं मैदान त्याला आम्ही गोटन म्हणतो. या मैदानात आमचं बालपण गेलं. गावच नाव जाधेवाडी तेही साजेल अस पण...
(अनुभवाचे बोल) (भाग:- १ ) रोजच धावपळीचं जीवन वाढत्या ताणतणावामुळे आपण स्वतःला, कुटुंबाला वेळ देत नाही. जीवन असच निघून चाललं आहे. वाढत्या कामामुळे अधिकच आपण व्यस्त होत जात आहोत. यात प्रश्न निर्माण होतात ते आपण एवढं काम करतो पण आपल्याला पगार कमी देतात..? आपली प्रगती का होत नाही..? इथ कमी शिकलेला पगार जास्त का...
नवं नवी टेक्नॉलॉजी आली आणि तरुणाईला त्यांनी भुरळ घातली. आज दिवसाला अनेक सोशल मीडिया प्लँटफॉर्म तयार होत आहेत. आणि तो प्लॅटफॉर्म आपल्याकडे नसेल तर आपण खूप मागे पडू त्यामुळे अपडेट राहण्यासाठी प्रत्येक अँप आपल्या मोबाईल मध्ये हवाच असा अट्टाहास धरून त्या मोहाचे शिकार होताना कित्येकदा पाहिले किंवा बोलले जाते. फेसबुक आणि व्हाट्सअप्प...
राॅकेलचा दिवा काय मज्जा असायची ... शेजारच्या काकू कडूनचमीनीभर रॉकेल मागुन आणायचो चिमणितटाकायचो , एखादे मळके कापड फाडून तिची चिंदीची   वात बनवूनचिमणी लावायची आणि ती देवळीत ठेवायचीदेवळीत ठेवली की साऱ्या घरात त्याचा उजिडपडायचा हो , आणि सकाळी उठलो की चिमणीची काजळी वाकळ रगेवर पडायचीसगळी कपडे काळी पडायची ,जेव्हा चिमणी लावली आणि त्याची वातहिकडे तिकडे फिरायची न तेव्हा असं वाटायचंकी भिंतीवर...
' सायकल ’ हे नाव ऐकलं की प्रत्येकाला प्रत्येकाचं बालपण आठवतं.. आत्ता देखील खुप जण सायकलच्या संपर्कामध्ये आहेत; परंतु आत्तापेक्षा जास्त लहानपणी माणूस सायकल वापरत होता. लहान मुलं नीट रांगायला,चालायला शिकले की (गाडी) सायकलचा हट्ट धरते, मग ती सायकल लहान असो किंवा मोठी.. तेव्हापासून सायकल बद्दलची ओढ मनात लागून राहते ती कायमचीच…असंख्य वेळा सायकल वरून पडलो तरी सुद्धा सायकल...
गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम: गुरु म्हणजे 'मार्गदर्शक' आणि पौर्णिमा म्हणजे 'प्रकाश'. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु हा असतोच आणि तो आपल्या शिष्यावर प्रकाश पडण्याचं काम करत असतो. काहींच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात शिकवण देऊन मार्गदर्शन करणारे वेगवेगळ्या व्यक्तींना गुरु मानतात. माझ्या आयुष्यात देखिल असेच माझ्या पाठीशी आणि मला प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक...
जगामध्ये सर्वात मोठे ज्ञानाचे केंद्र कोणते असेल तर ती म्हणजे शाळा. ज्ञान दिल्याने वाढते घेतल्याने शहाणपण येते. अज्ञान नष्ट होते.ज्ञानामुळे स्वाभिमान तर येतोच पण त्याचबरोबर शिस्त सुद्धा आपण शिकतो. आपण सुसंस्कारी होतो. कारण ज्ञान हे अमृत आहे. त्याचा योग्य उपयोग कसा करावा हे ज्याला कळते तोच खरा ज्ञानी असतो. यासाठी गरज आहे चांगले पुस्तक वाचनाची. वाचन हे आपल्याला घडवते....
चला इतिहास वाचूया मावळ्याचे नाव :- विसाजी बल्लाळजन्म :- अज्ञातमृत्यू :- २४ फेब्रुवारी १६७४इतिहास :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांचा समावेश असायचा… महाराजांच्या सैन्यात एक असामान्य शिपाईगडी म्हणून काम करणारे विसाजी बल्लाळ हे होते.. महाराजांबद्दल असणारे प्रेम, दुर्दम्य विश्वास पराकोटीची स्वामीनिष्ठा हे गुण त्यांच्या अंगी होते…. महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत...
संपूर्ण जगभर कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीत आपल्या देशात काय घडत आहे आणि काय घडले हे मी सांगायला नको, कारण ही परिस्थिती सर्वांना ठाऊक आहे.या काळात आपल्या जवळचे किंवा नात्यातलेच लोकं दगावले आहेत, आपण सर्वांनी हे जवळून पाहिले आहे.आपल्याच जवळच्या माणसांनी आपल्याला निस्वार्थपणे केलेली मदत, आपण सर्वांनीच आपापल्या डोळ्यांनी पाहिली आहे. आणि हे विसरताही येणार नाही. देशाची...
(१) प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनाअल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत योजना आहे सदर योजना राज्यात शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येते या योजनेअंतर्गत शासकीय अथवा खाजगी १ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणा-या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते सदर योजनेअंतर्गत पात्र ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांचया पालकाचे उत्पन्न १लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे मागील वर्षी ५०/टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असणे आवश्यक...