मुंबई (अमित गुरव ) - डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली्.संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार(पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे (पुणे), सहसचिवपदी केतन महामुनी(पुणे) यांची निवड करण्यात आली आहे.विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख (नागपूर), उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के (अहमदनगर), मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.रेखा शेळके (औरंगाबाद), कोकण अध्यक्षपदी...
बाबा का ढाबा हा मागील वर्षी खूप गाजलेला विषय होता. गौरव वासन (फूड ब्लॉगर) ने बाबा का ढाबा चे मालक कांता प्रसाद यांना रातोरात प्रसिद्ध तर केलेच पण त्यासोबतच लाखोपती ही केले होते. पण कांता प्रसाद यांचे अच्छे दिन आल्यावर त्यांनी गौरव वासन वर आपल्याला दान स्वरूपात मिळालेले पैसे चोरल्याचा आरोप करून खळबळ माजवली. त्यावेळी त्यांच्या समोर मीडिया आणि...
बॉलिवूड आणि मायानगरी हे शब्द कानावर पडताच एकच नाव समोर दिसते ते म्हणजे मुंबई. इथं कित्येक लोक आपले नशीब अजमवायचा प्रयत्न करतात. त्यात काही यशस्वी होतात तर काही नाही . त्याला कारणे ही आहेत त्यातील राजकारण , वातावरण आणि संस्कृती ही प्रत्येकाला जमेलच असे नाही . बॉलिवूड मध्ये कोणाचे सूत कोनाशी कधी जुळेल ह्याचा काहीच नेम नसतो. प्रसिद्धी, पेसा...
१९८० च्या उच्च न्यायालयात निर्णय झाल्याप्रमाणे पंतप्रधान पदी नियुक्ती होण्यासाठी लोकसभेत बहुमत सिद्ध करावेच असे म्हंटले नाही. राष्ट्रपती हे एकाद्या व्यक्तीस पंतप्रधान बनवू शकतात व ठराविक कालावधी मध्ये त्यांना लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगू शकतात.
१) चरण सिंग (१९७९)
२) व्ही. पी. सिंग (१९८९)
३) चंद्रशेखर (१९९०)
४) पी. व्ही. नरसिंहराव (१९९१ )
५) अटल बिहारी वाजपेयी (१९९६ )
६) एच. डी. देवगौडा (१९९६)
७)...
अन्न ही आपली सार्वत्रिक गरज आहे . त्यांचे पुरेसे उत्पादन आणि सर्वांमध्ये वाटप होणे गरजेचे आणि निकडीचे असते. त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या मोहिमा आखणे गरजेचे असून देशांची अन्न धान्य गरज लक्षात घेऊन धान्य उत्पादन एकूण गरज लक्षात घेऊन ती पूर्ण होण्यासाठी खते बियाणे यांचा पुरवठा केला जातो. शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या आधुनिक पद्धतीना प्रोत्साहन दिले जाते .
...
आपण पाठीमागच्या भागात पाहिले पालकांच्या अपेक्षा विद्यार्थ्यांच्या कडून पूर्ण नाही झाल्या तर विदयार्थ्यांना frustation येते. जे विदयार्थी खूप भावनिक असतात, त्यांना परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्यास ते आत्महत्या करतात किंवा घर सोडून जातात
याच्यावर उत्तर म्हणून गव्हर्नमेंट कडून काही निर्णय घेण्यात आले
9 वी पर्यंत कोणालाही नापास करायचे नाही.
10 वी मध्ये शाळेकडे 20% मार्क ठेवले ( जे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतात...
आपल्यातील व आपल्या समाजातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या वागण्यामुळे समाज मलिन होतो. त्यावेळी समाजात शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय दंड संहिता विशोधन विविध कायदे कलम तयार करण्यात आले आहेत. बालकामगार कायदे, खून , मारामाऱ्या, अपहरण , खंडणी, महिला सुरक्षा, दरोडा, चोरी, त्यातील प्रमुख दंड कलम बलात्काराविषयी कायदे. विवाहित संबधी कायदा....
"बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. " ऐकायला वाचायला बर वाटत. पण सत्यात बालमजुरीमुळे बालकांच्या शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो तसेच त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे अशा बालकांचे भविष्य अंधकारमय होत आहे. मूलतः घरची नशिबाला लागलेली गरिबी हेच प्रमुख कारण आहे. आर्थिक विवंचमुळे या मुलांना कोवळ्या. खेळा बागडायचया वयात. बांधकाम क्षेत्र. वडापाव गाडी. चायनीज. हाॅटेल. धाबे. दारू दुकान....
सकाळपासून खूप धावपळ झालीय. खरेद्या मग त्यानंतर इतर काही कामे. घरी यायला अंमळ उशीरच झालाय. घरी आल्यावर अन्नपूर्णेची सेवा केल्याशिवाय उदरभरण होणार नाही. हे घरातल्या (स्वैपाकघरातल्या) कर्त्या बाईला माहिती असतेच. खरेतर स्विगी किंवा तत्सम पर्याय अस्तित्वात असतात. पण इतके खाण्याची इच्छा मनात आणि पोटातही नसते अशावेळी "अग छान खिचडी टाक आणि पापड भाज चार." असे कोणीतरी म्हणते. अनेकदा मुले...
वैशिष्ट्ये
जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या Aadhaar , Pan , Voter ID, Passport चे काय करावे ?
अमित गुरव
आजकाल सर्व घरातील व्यक्तीचे आधार कार्ड , पॅन कार्ड , मतदान कार्ड तसेच पासपोर्ट ही कागदपत्रे असतात. पण व्यक्ती मृत झाल्यास त्या कागदपत्रांचे काय करावे हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो. ते ठेवावे की नको किंवा ते असेल नसेल तर काय फरक पडतो हे लोकांना माहीत नाही.ही कागदपत्रे माणूस हयात / जिवंत असताना वेळोवेळी खूप उपयोगी पडतात. जर यातील कागदपत्रे...








