Home Blog Page 269
साहित्यक्षेत्रात भारताला मानाचे स्थान प्राप्त करुन देणारा व आशियातील पहिला #नोबेल #पारितोषिक #विजेता असा महान #साहित्यिक, #कवि, #तत्त्वज्ञानी, #नाटककार, #संगितकार, #नृत्य क्षेत्रातही योगदान, #चित्रकार, #गुरुदेव रविंद्रनाथटागोररविन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन_ व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. पारंपरिक शिक्षण पोपटपंची शिकवते या विचारातून आणि ज्ञानसंवर्धनातूनच अज्ञानी व असहाय्य ग्रामीण...
बदलत गेली माणसं,बदलत गेली नातीहरवली माणुसकी,विसरली मायमाती. जमाना असा आला,आपला परका झालाप्रेम माया जिव्हाळा,आज सांगा कुठे गेला. पैशासाठी धावे जग,कुणी कुणाशी बोलेनापद प्रतिष्ठेचा अहंकार,मातीवर तो चालेना. स्वार्थ टोकाला चालला,ओरबाडून खाऊ लागलाइतका आंधळा झाला, पशुच होऊन गेला. नियती इतकी क्रूर,नाही सोडणार काळडोळे उघड बाळ,अजूनही हाती वेळ मानवता तू जपावी,कर राया तू सत्कर्मविसरू नको नातीमाती, कृष्णा सांगतो धर्म. कवी - किसन...
प्रश्नांचं काहूर तुंबलेल्या मनाला संगिताच्या तालावर डुलवत होतो।दुभंगलेल्या हृदयावरची धूळ विरुंगळ्याने बाजूला सारत होतो।।मोकळा होतो असल्याने त्या दिवशी संगणकावर आठवणीतली जुनी गाणी हळू आवाजात शब्दांचा अर्थसंबंध जुळवत रविवारच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद घेत ऐकत बसलो होतो."तुला मी सहज पाहिले गेलो हरवूनी" हे गाणं ऐकल्यावर "सांग कधी कळणार तुला भाव माझ्या...
सकाळी सकाळी पूर्वेकडून जेमनमोहक सूर्यबिंब उगवतेआणि सारे जग त्याबरोबरआपल्या जीवनाची सुरूवातकरते म्हणूनच मी त्यावेळेला तुझं नाव दिलय आई. !! वैशाघातल्या भर दुपारीउन्हात आग ओकणाऱ्यासूर्यासमोर अचानक एखादाढग येतो अन अंगालाअसाह्य चटके देणार्‍याउन्हात कशाचीही तमा नकरता पोटाच्या खळगीसाठीराबणाऱ्या श्रमिकाला जोआल्हाददायक गारवा मिळतोत्या क्षणालाही मी तुझचनाव दिलंय आई. !! धो-धो पावसात खोल दूरच्याखवळलेल्या समुद्रातजेव्हा एखादी नाव वादळातगुरफटलेली असते मृत्यूच्याखाईतून जगण्याची अशाचसोडून दिलेली असतानाजेव्हा एखादा...
माझ्याकडे एक बाबा त्याच्या दोन्ही मुलांना तपासणीसाठी घेऊन आला होता."डॉक्टर यांना जरा सांगा न दात नीट घासायला. आम्ही किती वेळा सांगूनही ऐकतच नाहीत."मी मुलांना म्हणाले, का रे ऐकत नाही? असं करू नये. रोज दोन वेळा दात स्वच्छ करावेत. काही खाल्ल्यानंतर चूळ भरावी. "मी काही पुढे बोलणार तेवढ्यात त्या दोघांमधली धाकटी चिवचिवली," डॉक्टर, आमच्या बरोबर आईबाबांना पण दोन वेळा ब्रश...
लोककल्याणकारी राजाहोऊन गेला जगतीराजर्षी शाहू महाराजवंदनीय माझे छत्रपती ध्यास सामाजिक परिवर्तनाचाप्रसार करून शिक्षणाचाभेदाभेद मिटवला जातीचाविकास पुरुष दूरदृष्टीचा पडला भयंकर दुष्काळहात रयतेला मदतीचाराधानगरी धरण बांधूनकैवारी राजा शेतकऱ्याचा आदर्श राज्यकारभारबहुजनांचा केला उद्धारवंचिताला दिला न्यायमहाराजांना वंदन त्रिवार. कवी किसन आटोळेवाहिरा ता आष्टी
जीवन सुख दुःखाचा खेळआनंदाने खेळत रहावाजीवन एकदाच असतेअरे पात्र रंगवत जावा. कधी हसायचं कधी रडायचंवेड्या मनोसोक्त जगायचंजरी गोष्ट एकच असलीपात्र मात्र तू रंगवायचं. संगीतावर बेभान नाचायचंगाणं म्हणायचं गुणगुणायचजीवापाड प्रेम करायचंखळखळून निर्मळ हसायचं पहिल्या पावसात भिजायचंचांगले ते नक्की करायचंआयुष्य कोरा कागद आहेआपलं पात्र आपणच रंगवायचं. कवी: किसन आटोळे वाहिरा ता आष्टी ...
औंध ( राजेंद्र गुरव ) - covid-19 या पार्श्वभूमीवर जगभरामध्ये कोरोणाला सामोरे जाण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत.सातारा जिल्हा, खटाव तालुक्यातील गंभीर स्थिती पाहता शासनाने दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री मूळपीठ यमाईदेवीचे गुरव पुजारी यांनी 10 बेड आज शासनाकडे मा प्रांत साहेब माण खटाव श्री सूर्यवंशी साहेब,खटाव प्रांत जनार्दन कासार सोयांचे मार्गदर्शनाखाली, मंडलाधिकारी गजानन कुलकर्णी , औंध तलाठी निनाद...
भेटलीस तू मजला,जीवनात आला रंगमाझा सुखाचा संसार,हर घडी तुझा संग. संसाराची दोन चाके,सोबतीने ही चाललीमाझा सुखाचा संसार,प्रीतवेल बहरली. एकरूप झालो आम्ही, नसे कधी दुजेपणमाझा सुखाचा संसार,सखी माझी जीव प्राण. हर दिन नवा भासे,हर क्षण आनंदाचामाझा सुखाचा संसार,होई वर्षाव प्रेमाचा. युगेयुगे ही संगती,सदा अशीच राहावीमाझी आणि तुझी प्रीत,सदा सर्वदा फुलावी. कवी : किसन आटोळे वाहिरा ता आष्टी जि बीड.
कोल्हापूर - स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे पोट कष्टाने भरण्यासाठी निघालेल्या लोकांना कोरोनाच्या पाश्वभूमी वर निर्बंध .पण निवडणूक मध्ये निघालेल्या झुंडीवर साधा आक्षेप ही नाही असा भेदभाव का ? असा रोष जनतेच्या मनात खदखदू लागला आहे. आणि तो व्यक्त करण्यासाठी लोक सोशल मिडिया चा पुरेपूर वापर करत आहेत. ...