Home Blog Page 286
सागराचे खारे पाणी उन्हाने तापले व गोडे बनून पर्वतांवर पाऊस बनून पडले. त्याचे गोडे बर्फ झाले व मग पुन्हा उन्हानेच गोड्या बर्फाच्या गोड्या नद्या केल्या. पण त्यांच्या गोडेपणाला खारेपणाचे आकर्षण निर्माण झाले. मग या गोड्या नद्या पुन्हा खाऱ्या सागराकडे वाहात जाऊन सागराला जाऊन मिळाल्या आणि मग खाऱ्या व गोड्या पाण्याचे चक्र सुरू झाले. या चक्रातूनच पुढे वनस्पती व प्राणी...
जन्म घ्यायला आई पाहिजे….घर सांभाळायला पत्नी पाहिजे….अधिकार गाजवायला बहीण पाहिजे….लाड करायला आज्जी पाहिजे….प्रेम करायला प्रियेसी पाहिजे….मनातलं हितगुज साधायला मैत्रीण पाहिजे….पण दादा म्हणे, वंशाला दिवा मुलगाच पाहिजे…ज्योतच पेटवली नाही घरात तर दिवा येईल कुठून….असं कसं चालेल रं दादा…वंशाच्या दिव्यासाठी अनेक भ्रूण हत्या केल्या…देव्हारातल्या लक्ष्मीला नवस दादानं केला….अन घरच्या लक्ष्मी मसनवट्यावर नेल्या….वंशाचा दिवा होईल जेव्हा मोठा….कंबरत लात घालून करील हिशोब चुकता…कर...
कविता म्हणजे उन्हात चांदण पडलेलं….काल्पनिक जगातलं गाव मनात वसलेलं…. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलेलं….आभासी जग सत्यात उतरवलेलं …. कवीला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे कविता….सरस्वतीने दिलेलं वरदान म्हणजे कविता…. कधी आक्रोश, कधी वेदना,कधी प्रेरणा तर कधी सरणावरची नुसतीच राखम्हणजे कविता….. वाळवंनटात उमललेलं फुल म्हणजे कविता….श्रावणाची चाहूल म्हणजे कविता…. विविध भावनाच्या सप्त सुरांना,एकत्र गुमफून छेडलेली विणेची तार म्हणजे कविता….एक दिव्य अनुभूती, एक अविष्कार म्हणजे कविता…. ✍️ सुनीता खेंगले...
कविता म्हणजे मनातल्या भावनाकुणीतरी कुणासाठी लिहिलेल्याकुणाचं तरी प्रेम तर कुणाचा विरह.. कविता म्हणजे पावसाच्या आठवणी निळ्याभोर आकाशातले ते चंद्र तारे ...
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा करत सचिन वाझे प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक खुलासा परमबीर सिंह यांनी केल्याचा दावा एका संकेतस्थळाने केला आहे. परमबीर सिंह यांच्या मुंबई पोलिस आयुक्त पदावरून...
आजरा ( अमित गुरव) - भारतीय जनता पार्टी आजरा यांच्या वतीने मा. हसन सो मुश्रीफ फाऊंडेशन कागल यांच्या पूर्व माध्यमिक परीक्षा ई. ८ वी बुध्दीमत्ता या विषयातील सराव चाचणी पेपर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून देशातील समस्त शिवप्रेमी च्या भावना दुखावल्या गेल्या; याबद्दल आज भारतीय जनता पार्टी, आजरा कडून आजरा...
आज २० मार्च हा जागतिक आनंद दिन आहे तसाच जागतिक चिमणी दिनही आहे. संयुक्त राष्ट्र संघटना (युनो) च्या माध्यमातून दर वर्षी जागतिक आनंद दिन जगभर साजरा केला जातो. दिनांक २० मार्च २०१३ रोजी पहिला जागतिक आनंद दिन साजरा केला गेला. याचा अर्थ हाच की मानवी जीवनात आनंद नसेल तर जीवनाला अर्थ नाही हे जगाला हल्लीच म्हणजे फार उशिरा कळले....
बरोबर ३३ वर्षापूर्वी दिनांक १९ मार्च, १९८८ रोजी माझी वकिली सुरू झाली. बायकोने तिच्या बहिणीकडून उसने आणलेल्या पैशात फोर्टच्या दुकानात जाऊन वकिलीचा काळा कोट विकत घेतला. तो घेताना सोबत बायको होतीच. आज १९ मार्च, २०२१ म्हणजे त्या दिवसाला ३३ वर्षे झाली. केवढा मोठा काळ मध्ये निघून गेलाय. मी कायद्याची प्रॕक्टिस कशी केली व त्यातून मी स्वतः काय शिकलो याविषयी...
स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात प्राणप्रिय व्यक्ती म्हणजे तिचा जन्मदाता बाप..... शक्यतो आईपेक्षाही मुलींचा बापावर जास्त जीव असतो....आणि बापाचाही आपल्या मुलांपेक्षा मुलीवर जास्त जीव असतो..... आपली मुलगी उदया दुसऱ्यांच्या घरी जाणार म्हणून बाप तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो.... तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो.... चांगलं शिक्षण देतो.... आपल्या पायावर...
(१) डॉक्टरी व वकिली हे दोन्ही कायदेशीर मारामारीचे व्यवसाय, मग त्यांना तुम्ही उदात्त व्यवसाय म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा! मारामारी म्हणजे संघर्ष आणि या दोन्हीही व्यवसायांत संघर्ष हा पदोपदी आहे. डॉक्टरांची मारामारी रोगजंतूंशी, कॅन्सरसारख्या गाठींशी असते. पेशंटना रोगजंतू, कॕन्सरच्या गाठी या भयंकर वेदना देतात. म्हणून हे रोगजंतू, या गाठी पेशंटबरोबर डॉक्टरांच्याही शत्रू होतात. डॉक्टर्स त्यांच्या औषधांनी किंवा शस्त्रक्रियांनी या...