करुनी पोरकी सान सानुली,अचानक निघुनी का गेलासांग ना आईका ग मजला सोडूनी बाबा गेला.
आठवतो ग आई मजला,बाबांचा तो चेहरा हसरा.तो ही आवडला का देवालामला सांग ना.त्यांना न्यायची त्याला का झाली होती घाई,देव आहे ना तूतुला माझं काहीच कसं वाटलं नाही.
कुशीत त्यांच्या झोपायचेराहूनच गेले,अन् कुशीतल्या गोष्टी ऐकायचेआता स्वप्न सुध्दा विरून गेले.का देवा असा तू निष्ठुर वागलास,बाबाच्या मायेला मलापोरकी करूनमाझ्या नशिबाला...
तुझ्या जाण्याने किती वेदनाकाळजास त्या झाल्या,परी कुरवाळणार नाही आतामी जखमा उरातल्या ओल्या.
संसार आपला गोजिरवाणाअर्ध्यावरती मोडूनी गेला,तुझ्यासोबत रंगवलेला रंगमंच तोआता पडद्याआड गेला.
गोड गोजिरी फुले ती आपलीसुकुनी पार गेली,तुझ्या जाण्याने मुले ग आपलीअबोल फार झाली.
तू असताना बालपणात रमलेली मुलेआता शहाणी ग फार झाली,डोळ्यात त्यांच्या अवेळीचप्रौढत्वाची झाक ती आली.
घराचं घरपण हरुवून गेलेत्याला गोडी ती उरली नाही,मायेने लावलेला तो पारिजातकपुन्हा बहरलाच नाही.
भरल गोकुळ...
एस.टी.ने प्रवास करत होतो, महिला कंडक्टर होती. भराभर तिकीट वाटप, पैसे देण्याघेण्यातली चपळता, इतरांपेक्षा वेगाने केलेला प्रवासी, तिकिटे व पैशांचा हिशेब माझे लक्ष वेधुन घेत होता. सर्व हिशेब पूर्णकरुन बसवर आत्मविश्वासाने तिने टाकलेली नजर व केलेली स्वतःची खातरी हे भाव तिच्या चेहर्यावर होते.
ती आपल्या सिटवर बसली, बॅगेतून पुस्तक व छोटी टीप्पण वही पेन्सिल काढून तिने वाचनास सुरुवात केली. पुढिल...
घडामोडी
गुरव समाजाच्या सामाजिक व दैनंदिन घडामोडीवर आधारित ‘पत्रावळी’ लघुचित्रपट लवकरच होणार प्रदर्शित
अमित गुरव
कपिलेश्वर ( प्रतिनिधी ) - ज्ञानदर्शन इंटरटेनमेंट निर्मित हॉटेल सेंटर पॅलेस पन्हाळा, शिराळा तालुका कामगार परिषद, कोल्हापूर जाहिराती प्रस्तुत गुरव समाजाच्या दैनंदिन घडामोडींवर आधारित 'पत्रावळी' मराठी लघुचित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर शहर परिसरासह शिंगणापूर, हणमंतवाडी, यवलुज परिसरामध्ये लघु चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले 'पत्रावळी' महाराष्ट्रभर विखुरलेल्या गुरव समाजाच्या दैनंदिन व सामाजिक जीवनावर प्रकाशझोत टाकणारा सामाजिक क्रांती घडवणारा चित्रपट असून गुरव समाजाला विकासात्मक...
" तुला कोणता फ्लेवर आवडतो "..?एवढ्यापुरताच तो तिच्या फेवर मध्ये असतो..बाकी त्याच्या पुरुषत्वाचा फिवर,अजूनही तिलाकोणत्याच थर्मामीटर मध्ये,मोजता आला नाही.." बापाच्या मिठीवर शंका घेणारी पैदास "पैदा झाल्यापासूनतिला कोणताच पुरुषमनोभावे पुजता आला नाही..?
सिगारेट चे चटके देऊनकोर्टाची पायरी चढून आलेल्या शाहिराने,आत्ताच डफावर थाप देऊन,जगाचं पाप सांगणारास्त्री मुक्तीचा पोवाडा गायला आहे..रावणाने तर,साधा स्पर्श ही केला नाही सीतेला,पण सीतेची खरी परीक्षा रामानेच पाहिली आहे…
"...
करंगळी दाखवूननाक मुरडलंकी कट्टी म्हणजे डिव्होर्सच असायचा आमचा..आणिथुका लावून दोन बोटांची बट्टी दाखवलीकी सगळ्या चुका माफइतकं साफ असायचं आमचं प्रेम..
कट्टी बट्टी च्या वयात" तुझी शपथ "म्हणलंतरी सहज विश्वास बसायचाएकमेकांवरखोटी शपथ खाल्ली की माणूस मरतोअंधश्रद्धा असली तरीशपथेवर श्रद्धा असायची खूप…
तिचा पडका दातदिसायचापण ओठांवरती लक्ष जायचं नाहीओठ बोलण्यासाठी असतातआणिमुका तर फक्तगालाचाच घ्यायचा असतो,अवयवांची ओळख नसलेलंच किती बरं असतं ना..?
अक्कलनसणाऱ्या वयातमोठ्यांची नक्कल...
जन्म देऊनलहानाची मोठी केलीयाचा मोबदला म्हणूनअनेकींना स्वप्नांचा चोळा मोळा करूनफेकून द्यावा लागतोआठवणींच्या अडगळीत…
पोरगी जेवली नाही की बापही जेवत नाहीम्हणून " जेवणात " पोरीच्याआवडीची भाजी करणाऱ्यांनापोरीच्या " जीवनात "पोरीच्या आवडीचा माणूसवाढता येत नाही..?जेवणाच्या प्रश्नाला महत्व देणारेजीवनाचा प्रश्न आला कीनेमकी " जीवाची " धमकी देतात..?
" तू बोट ठेवशील ते तुझं "ही धमक दाखवणारेतिला काहीच कमी पडू देत नाहीपण तिने तिच्या प्रेमावर...
या काही दिवसात शहरात एकामागे एक घडलेल्या पाच हत्येने बरीच खळबळ माजून गेली. दोन-तीन लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात, एकामागून एक असे पाच खून म्हणजे, खूप मोठी गोष्ट होती. शहरात काही मोजकीच रहदारीचे ठिकाणे होती. हेरून त्याच ठिकाणी खून होणे, म्हणजे खुनी शहरातीलच असावा. आणि त्याला शहराची इत्यंभूत माहिती असावी. हत्या करताना प्रत्येक हत्येमागे एक काहीतरी विचारमालिका लपलेले असावी....
नाकातील नथ..!!
संध्याकाळचे सात वाजले होते तसा पांडुरंग पाटी पावडे सायकलला अडकवून निघाला,तितक्यात बायको म्हणाली आज नका जाऊ कामावर अमावस्या आहे पण पांडुरंग तीच्यावर जोराने खेकसला व पोरांबारासाठी करतोय ना हे सर्व म्हणून मनांत राग धरुन नदीच्या दिशेने निघाला..!!
अर्ध्या वाटेत गेल्यावर रस्त्यालगत घर असलेला त्त्याचा जोडीदार गणपतला आवाज दिला पण गणपत म्हणाला तु चाल पुढे मी आलोच तसा पांडुरंग निघाला,अंधार...
( प्रतिनिधी ) - १९ फेब्रुवारीला राज्यभरात शिवजंयती साजरी केली जाणार आहे. कोरोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे नियमावली –– ...










