Home Blog Page 296
१६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असे शब्द वापरले जातात. परंतु ती लुट नव्हती ती वसुली होती. बादशहाची सेना वारंवार स्वराज्यातील जनतेला त्रास देत असे, त्यामुळे स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांना मोठे सैन्य उभे करावे लागले. या सैन्याच्या खर्चाची जबाबदारी महाराजांचीच म्हणजे स्वराज्याची. मोगलांपासुन स्वराज्याचे संरक्षण करण्याकरता महाराजांनी जो खर्च केला तो वेळोवेळी अश्या प्रकारे जमा झालेल्या पैशातुनच. ही लुट नव्हती...
कालदुर्ग किल्ला डोंगराळ प्रकार किल्ला आहे आणि पालघर जिल्ह्यातील, पालघर तालुक्यात स्थित आहे. ह्या किल्याची उंची सुमारे १५५० फूट आहे. पालघर मध्ये अनेक डोंगराळ किल्ले आहेत आणि कालदुर्ग त्यापैकी एक आहे. गडावर आयताकृती आहे. त्यामुळे किल्ला या आयताकृती आकार सहज एक अंतर पासून ते शोधू शकतो. असे एकही चिन्ह नाहीय जे सुचविते कि ते एक किल्ला आहे. गडावर वन...
शेतकर्‍यांच्या शेतीला सर्वाधिक उपयुक्त ठरणारा पूरक उद्योग किंवा जोडधंदा म्हणजेच दुग्ध व्यवसाय. गायी किंवा म्हशी पाळून हा व्यवसाय केला जातो. १९७० सालपासून महाराष्ट्रात या व्यवसायाला मोठी गती मिळाली. तत्पूर्वी दुग्ध व्यवसाय एवढा संघटितपणे आणि व्यापक प्रमाणावर होत नव्हता. शहरवासीयांचे राहणीमान वाढत गेले आणि दूध ही त्यांची गरज बनली. दररोज नियमितपणे दूध विकत घेण्याइतकी त्यांची ऐपत वाढली. त्यामुळे शेतकर्‍यांना दुग्ध...
का कुणास ठाऊक पण आज घोर प्रश्नांनी मस्तकात वाजविलेला शंखनिनाद उपरांत विदीर्ण झालेले मन आणि त्यातून निर्माण होणारी व्याकुळता एका तुरुंगात डांबून ठेवलेल्या कैद्यासारखी भासत आहे. अतंर मनात चालू असलेली ही किलबिल म्हणजे जणूकाही सर्वांनी चहूबाजूंनी अपेक्षांचा भंडारा आपल्याच कपाळी लावावा आणि जबाबदारीची पालखी खांद्यावर वाहून मिरवणूक काढण्यात यावी याचा प्रत्यय येतोय. आपल्यासाठी काय योग्य आहे आणि आपण काय केले पाहिजे...
पहाटेच्या प्रसन्न वेळी किंवा संध्याछाया पसरतांना दिसणारे धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे अनुभवण्यासारखेच आहे. औदुंबर, पिंपळ आदी वृक्षांनी घेरलेल्या मार्गातूनच आपण मंदिराकडे जातो. पायर्‍या चढून जातांना दोन्ही बाजूंनी सावलीचा आधार असतो. गाभार्‍यातील स्वयंभू प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात. धारेश्वर मंदिर हे साडेचार एकर परिसरात आहे. सध्याचे मंदिराचे स्वरूप हे १९७८ मध्ये निर्माण झालेले आहे. देवळाच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार...
रायगड १००० वेळा चढून जायचा प्रण कोणी करेल का….???पण सुरेश वाडकरांनी तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत.सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात. ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते. ही माणसं अशा...
पैशाने मजबूत असलेले नामांकित सिनियर वकील ज्यूनियर वकिलांना पैसेच काय पण त्यांच्या वकिली क्लृप्त्या पण देणार नाहीत हे खरे आहे. कारण त्यांना वकिली व्यवसायात त्यांचे स्पर्धक तयार करायचे नाहीत, हे झाले एक कारण व ज्यूनियर वकील हे सिनियर वकिलांचे जवळचे नातेवाईक नाहीत हे झाले दुसरे कारण....
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी ) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गात नारायण राणे (narayan rane) यांच्या मेडिकल कॉलेजचं उदघाटन झालं. उदघाटन कार्यक्रमात अमित शहा यांनी नारायण राणे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. याशिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीतही राणे यांनी भाजपला रत्नागिरी-सिंधुदुर्गात चांगलं यश मिळवून दिलं आहे. यामुळे अमित शहा हे नारायण राणे यांच्यावर खूश झाले असून त्यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी...
रॉबिन रियाना फेन्टो, तथा रियाना, ही वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस शहरात जन्मलेली एका फेरीवाल्याची मुलगी. लहानपणी ती आपल्या वडिलांसोबत रस्त्यावर कपडे विकायची. त्यात वडील मद्यपी. आई सोडून गेलेली. शिवाय रियानाला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होता आणि त्यावर सतत उपचार सुरू होते. रियानाला आवाजाची निसर्गदत्त देणगी होती. तिच्या शाळेत तिने गायलेलं गाणं एका अमेरिकन म्युझिक कंपनीच्या मालकाने ऐकून तिला तिथे बोलावली. "म्युझिक ऑफ...
बांगडी हा अतिप्राचीन काळापासून वापरात असलेला आणि विशेषतः भारतीय स्त्रियांचा मनगटावर धारण करावयाचा एक अलंकार आहे. याला ‘चुडा'( सौभाग्य ) असे म्हणतात. १ ) महाराष्ट्रात लग्नाच्या आधी वधूला भरावयाच्या बांगड्यांना ‘लग्नचुडा’ असे म्हणतात. तो मुख्यतः हिरव्या रंगाचा असतो. २ ) बंगालमध्ये प्रामुख्याने शंखांच्या बांगड्यांना सौभाग्यालंकार मानले आहे. तेथे विवाहप्रसंगी वधूला लाल व पांढऱ्या रंगांचा चुडा भरण्याची प्रथा आहे. विवाहानंतर वधू ज्यावेळी...