Home Blog Page 303
संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून...
आजरा (अमित गुरव ) - दि आजरा अर्बन को- ऑप.बँक आजरा (मल्टी -स्टेट ) ची सुवर्णमहोत्सवी बँकेची सर्वसाधारण सभेचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश डांग होते. सभेत बिनविरोध सभेची माहिती सहाय्यक निबंधक अरुण काकडे यांनी दिली. ...
डोंबिवली : बर्ड फ्ल्युने नुकसानग्रस्त कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यवसायिकांना तत्काळ आर्थिक मदत द्या.अशी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असून याबाबतचे पत्र दिले आहे. कोरोनाच्या महासंकटातून सावरत असताना पोल्ट्री व्यवसायिकांना बर्ड फ्ल्युने घेरले असून सोमवारी मुंबई, ठाणे, परभणी, दापोली, बीड, अकोला, लातूर, गोंदिया, चंद्रपूर...
मुंबई: (प्रतिनिधी ) - कोरोनाची लस ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आल्याचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. १८ वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ...
मुंबई : (प्रतिनिधी ) - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे अडचणीत सापडले आहेत. मुंबईतील एका महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप तर खोडून काढला; मात्र त्या महिलेसोबत आपले परस्पर संमतीने संबंध असल्याचं मान्य केलं आहे. या सगळ्या घटनाक्रमानंतर भाजपचे नेते मुंडे यांच्याविरोधात...
विमानप्रवास करणाऱ्या अनेकांना पायलटच्या कामाबाबत आणि त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबाबत नेहमीच कुतूहल असते. विमानात पायलट आणि को-पायलट हे दोघे असतात, हे आपण जाणतोच. पण एक गोष्ट फार कमी जणांना माहीत असते — ती म्हणजे, दोघांनाही एकसारखे जेवण दिले जात नाही. यामागे एक अतिशय महत्त्वाचे आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असे कारण आहे. समजा, पायलट आणि को-पायलट दोघांनीही एकसारखे जेवण खाल्ले...
येत्या 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस (कागदरहित) असणार आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापली जाणार नाहीत. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्यांना यंदाच्या अर्थसंकल्पाची छापील प्रत दिली जाणार नाही तर त्याऐवजी अर्थसंकल्पाची सॉफ्ट कॉपी दिली जाणार . ...
आजरा -: ( अमित गुरव ) - सर्व महाराष्ट्रात जरी निवडणुकीचे वारे घुमत असले तरी आजरा तालुक्यातील काही गावात मिळमिळीत अवस्था आहे. यांचे कारण जाणून घेतले असतात असे जाणवले की सध्या माझा ऊस कसा शेतातून बाहेर जाईल...
औरंगाबाद : गेल्या पंचवीस वर्षांत पासून औरंगाबादमधील पाटोदा गावाला राज्यभर ओळख देणारे विकास पुरुष भास्करराव पेरे पाटील हे सर्वपरिचित नाव. यांनी गावच्या राजकारणातून आता निवृत्ती घेतलीय. पाटोद्यात निवडणूक व्हायची पण पेरे निर्विवाद बाजी मारायचे. मात्र यावर्षी पेरे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनलची उभा केला नाही. बाकीच्यांना देखील संधी मिळायला हवी भास्करराव पेरे पाटील म्हणाले की, मी आपल्यापुढे, समाजापुढे काही नाही....
मुरुंब (प्रतिनिधी ) -: चिकन मटण हे तसे महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात कोल्हापूर मधील लोकांचा आवडतं खाद्य. काही दिवसांपूर्वी बर्ड फ्लूच्या बातम्या झळकू लागल्या तेव्हापासून लोकांच्यात संमरभावसत्ता होती की खरंच तो आहे का आणि असेल तर आपल्या भागात बर्ड फ्लू चे चा शिरकाव झाला आहे काय? ...