आज समाजातील जास्तीत जास्त व्यक्तींना आपली वृत्तपत्रात बातमी आली पाहिजे असं वाटतं, बातमी प्रकाशित होईपर्यंत दोन चार वेळेस कॉल पण करतात पण एकदा का बातमी प्रकाशित झाली व ती ई पेपर मुळे वाचायला मिळाली तर मग साधा 5 रुपये किमतीचा पेपर पण विकत घ्यायची तसदी घेत नाही. बातमी पाहिजे प्रसिद्धी पाहिजे, प्रसिद्धी सोबत ईतर लाभ पण हवे.पण वृत्तपत्र नको.एखादा...
मनसे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांनी *शिवसेना त्या गोष्टींचे समर्थन करत असेल तर ...* आणि*आजरा साखर कारखाना संचालकांना कोणता इशारा दिला..?* पहा फक्त लिंक मराठी मध्ये..
https://www.facebook.com/114377503760034/posts/173619517835832/
गडहिंग्लज : (प्रतिनिधी ) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडहिंग्लज शहर उपाध्यक्ष पदी मयोद्दीन मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांनी नियुक्त केले. ...
आजरा : ( अमित गुरव ) - राष्ट्रपती पदक प्राप्त सेवानिवृत्त गृहरक्षक दलाचे यशवंतराव सावंत यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी च त्यांच्या पत्नी विजया सावंत यांचेही निधन झाले होते. पुठारी आजरा तालुका प्रतिनिधी ज्योतिप्रसाद सावंत व जनता बँकेचे मॅनेजर माणिक सावंत यांचे...
मुक्त- व्यासपीठ
प्रत्येक योग हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे, त्याचे स्पष्टीकरण सिध्रेण ग्रंथातून केले- पाटील
अमित गुरव
मी कालच सिध्रेण या महाराज लिखित ग्रंथाचे वाचन पूर्ण केले. ह्या ग्रंथात महाराजांनी 51 योगांचे वर्णन केले आहे. प्रत्येक योग हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे, त्याचे स्पष्टीकरण केले आहे. कोरोना महारोगाची उत्पत्ती, प्रसार, कोरोना कोणत्या गटात येतो, तो इतर रोगांपेक्षा कसा वेगळा आहे, जगामध्ये आत्तापर्यंत आलेल्या महामारी, त्यांचे गट, त्यावर झालेले संशोधन व मानव समुदायाने केलेली मात, युरोप,...
पूर्व लडाखच्या चुशुल सेक्टरमधील गुरूंग टेकडीजवळ भारतीय सैन्याने एका चिनी सैन्याला पकडले.
पूर्व लडाखच्या चुशुल सेक्टरमधील गुरुंग टेकडीजवळ शुक्रवार, 8 जानेवारी रोजी भारतीय सैन्याने एका चिनी सैन्याला पकडले. माहितीनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सैन्याने आपला मार्ग गमावला आणि अनवधानाने त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला.
इंडिया टुडेच्या शिव अरोर यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या चीनी सैनिकाला भारतीय हद्दीत कोणत्या...
जेव्हा आपली पहिली वेळ असेल तेव्हा नवजात मुलाची काळजी घेणे साहजिकच एक आव्हान आहे. तर येथे चार मार्ग आहेत जे आपल्याला नवजात बाळाची काळजी घेण्यात मदत करतील:
१ . आहार देणे
बाळाला वेळेवर आहार देणे खूप महत्वाचे आहे. नवजात मुलाला दर २ ते ३ तासांनी भोजन दिले पाहिजे; याचा अर्थ असा की आपण २४ तासांत तिला ८- १२ वेळा नर्सिंग करणे...
चुकणे हा मनुष्य धर्म आहे. प्रत्येक माणसाच्या हातून जिवनात काही ना काही चुका नकळत घडत असतात .काही गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात. एकाच गोष्टीला धरून त्याच प्रदर्शन करायचं नसतं..भावकी-भावकीतील भांडण हा आजतागायत कुणालाही न सुटलेला प्रश्न आहे.भावकीतील भांडण हे आपलं क्षेत्र नसावे..भावकीतील माणसं हे एकमेकांचे स्पर्धक नसून प्रत्येकजण स्वताला सिध्द करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत असतो...
मुंबई : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. यातच आज थेट सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. ट्विटमध्ये औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयासंदर्भातील एका निर्णयासंदर्भात माहिती देताना संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. यात औरंगाबाद हे नाव कंसात देण्यात...
मुंबई :( प्रतिनिधी )- ६ जानेवारी MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) आरक्षण रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. २०१९ च्या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरलं जाणार आहे. ...
आजरा (अमित गुरव ) - पत्रकार हा दिवस रात्र समाजासाठी झडत असतो. त्यांच्या प्रखर लेखणीतून लोकांच्या मनातील खदखद रोखढोक मांडत असतो. ग्रामीण पत्रकारिता करणाऱ्या ना तर तारेवरची कसरत कशी करावी लागते त्याची कल्पना ग्रामीण पत्रकारिता करणाऱ्यांना समजते. बातमी घेण्याच्या दृष्टीने कधीकधी टाकलेल्या पावलामुळे त्यांना शारीरिक, मानसिक इजा होते. त्याची दखल कोणी घेतली किंवा नाही घेतली तरी तो आपला वसा...







