Home Blog Page 302
जगाला खरा धर्म सांगून सर्व धर्मांचा सन्मान करणारे महान व्यक्तिमत्त्व स्वामी विवेकानंद यांचे खरे विचार उपलब्धतेची गरज आहे. "निस्वार्थ मानवसेवा हाच खरा धर्म" अशी धर्माची व्याख्या करणारे स्वामी विवेकानंद यांचा स्वार्थी वापर करणारे त्यांचे खरे धर्मविषयक व समाजविषयक विचार बाजूला...
आजरा - (अमित गुरव ) : आजरा तालुक्यातील २६पैकी पाच ग्रामपंचायतीचा निकाल बिनविरोध लागला होता. त्यामध्ये होणेवाडी , खोराटवाडी , पेंद्रवादी , यरंडोळ , व गवसे ह्या गावांनी संगनमत साधून आपली निवडणूक बिनविरोध केली. त्यावेळी काही प्रमाणात उलट-सुलट चर्चा ही झाल्या. आज उर्वरित गावांचा निकाल होता त्यामुळे सकाळ पासूनच कार्यकर्ते आणि नेतेमंडळी नि आपली उपस्थिती दाखवली होती. गावनिहाय...
कोल्हापूर : (अमित गुरव ) - चंद्रकांत पाटील आणि प्रकाश अबीटकर यांच्यात चुरशीची लढत लागली होती. दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने त्यात बाजी मारणे हे क्रमप्राप्त झाले होते. खानापूर निकालाची प्रतीक्षा सर्वाना होती तो आज अखेर लागलाच. अबीटकर पॅनल ने...
अकोला : (प्रतिनिधी ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा करीत आहेत. जुन्या काळात शिकारी लोक शिकारीनंतर असे ढोल बडवीत सर्व जंगलभर फिरत होते, तसाच हा प्रकार सुरु असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते अकोला येथे आपल्या निवासस्थानी 'यशवंत...
आजरा ( प्रतिनिधी ) : आजरा येथील युवा सेना व शिवसेना वतीने आर्मी डे चे औचित्य साधून सेवानिवृत्त एसीपी नाईक सुभेदार संभाजी घाटगे यांचा दि. १७ रोजी सत्कार करण्यात आला. घाटगे १ जानेवारी रोजी. २४ वर्ष देश सेवा बजावत जम्मू काश्मीर येथील नवशेरा सेक्टर येथुन सुखरुप घरी पोहचले या आनंदाने महाराष्ट्रात प्रथमच सेवानिवृत्त सैनिकाची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती....
निवडणूक म्हटले कि राजकारण, झंझट, पैसा, घोडेबाजार, पोकळ आश्वासने या व अशा अनेक घृणास्पद गोष्टींनी निवडणुकांना ओळखल्या जाते. पण हीच राजकारणाची ओळख असेल तर गावाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टिंचे काय होईल? काय झाले आहे? हे आपल्या सर्वांच्या डोळ्यांसमोर आहे. फक्त निष्पक्ष दृष्टिकोनातून बघावे. निवडणुकांच्या किंवा राजकारणाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगिण विकास करता येतो...
पावसाळा सुरु झाला की या हंगामात बाहेर पडतात ते किडे. यात सगळ्यात भयानक किडा म्हणजे गोम. याच्याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही. गोम चावल्यावर किंवा कानात घुसल्यावर काय करायला हवे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे उपाय नक्कीच...
प्रतिनिधी : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराच्या आरोपाच्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...
आजरा : (अमित गुरव ) - उत्तुर - कोल्हापूर रस्त्यावरील धोकादायक वळणावर हुंडाई क्रेटा गाडीच्या अपघात झाला. त्यात रोहित रमाकांत कुडाळकर (वय २२ ) रा कुंभारवाडी -कुडाळ हा युवक जागीक ठार झाला तर सिद्धेश सूर्यकांत पेडणेकर हा गंभीर जखमी आहे. ...
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. ...