मुक्त- व्यासपीठ
जगतील सर्वात मोठ्या हवाई मार्गावरून भारतीय महिला पायलट्स च्या टीम ने पहिल्यांदा प्रवास केलाय …!
अमित गुरव
चंद्रावर जाण्याची स्वप्नं बघणाऱ्या माणसाला अजून पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर जायलाही बरीच मेहनत घ्यावी लागते. आजही पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर जाण्याची कल्पना एकमद धाडसी वाटते. विमानाने या ठिकाणावरून प्रवास करणे तर आव्हानात्मक मानले जाते. यामार्गे प्रवास करायचा असल्यास विमान कंपन्या देखील कुशल वैमानिकांनाच पाठवतात. भारताच्या एअर इंडियाने नुकतंच...
रात्री 2 च्या सुमारास…..........आडवळणाच्या एका हॉटेलमध्ये एक साधू महाराज जातात!!......................व तिथल्यामॅनेजरला म्हणतात मला खोली नंबर 43 हवी आहे , आहे का रिकामी ?..
मॅनेजर नी हो म्हणताच,साधू महाराज फर्मान सोडतात, " मला एक चाकू, 3 इंच काळा दोरा आणि 80 ग्रॅम वजनाचे एक संत्र ही ताबडतोब पाठवून दे "…......मॅनेजर…" हो देतो माझी खोली ही तुमच्या खोलीच्या समोरच आहे , अजून...
जीव गुदमरतो माझा वासनांध तुझ्या स्पर्शाने. नको तुझा तो जीव घेणा वासनांध स्पर्श. मलाही आवडेल तो स्पर्शबघ जमते का तुला प्रांजळ प्रेम करणे, अलगद हात धरणे, हितगुज करणे, भविष्याची, सुखदुःखाची चर्चा करणे, निखळ मैत्री करणे.भावनांची लगट असावी पण तू ना फक्त शारीरिक लगट अपेक्षित धरतो. मलाही वाटते शरीर सुख घ्यावं आणि….आणि तो माझ्या शारीरिक गरजेचा एक भाग सुद्धा आहे....
तू अपनी खूबियाँ ढूंढ,
कमियाँ निकालने के लिये
लोग हैं..
अगर रखना है कदम, तो आगे रख,
पीछे खींचने के लिये
...
आज सर्वसाधारण ८०% लोक मोबाईल वापरतात . त्यात काही ७०-८०% लोकांच्याकडे स्मार्ट फोन आहेत. आणि विशेष बाब म्हणजे किमान २५ % लोकांना नव-नवीन स्मार्टफोन आपल्याजवळ बाळगण्याची सवय लागली आहे. ते जो मोबाईल खरेदी करतात त्यातील अनेक गोष्टी चा त्यांना फायदा- तोटा माहिती ही नसतो . असो आज आपण जाणून...
मुंबई : ( प्रतिनिधी ) - महाविकास आघाडी सरकारवर या ना त्यामुद्यावरून ट्वीट करून टीकास्त्र सोडणारे नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane) यांच्यावर भाजपने (BJP) मोठी जबाबदारी सोपवली आहे. नितेश राणे यांची भाजप प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे. ठाकरे सरकार आणि शिवसेनेच्या नेत्यावर सडकून टीका करणाऱ्या निलेश राणे यांच्यावर भाजपने आता नवीन जबाबदारी...
जगाला खरा धर्म सांगून सर्व धर्मांचा सन्मान करणारे महान व्यक्तिमत्त्व स्वामी विवेकानंद यांचे खरे विचार उपलब्धतेची गरज आहे.
"निस्वार्थ मानवसेवा हाच खरा धर्म" अशी धर्माची व्याख्या करणारे स्वामी विवेकानंद यांचा स्वार्थी वापर करणारे त्यांचे खरे धर्मविषयक व समाजविषयक विचार बाजूला...
आजरा - (अमित गुरव ) : आजरा तालुक्यातील २६पैकी पाच ग्रामपंचायतीचा निकाल बिनविरोध लागला होता. त्यामध्ये होणेवाडी , खोराटवाडी , पेंद्रवादी , यरंडोळ , व गवसे ह्या गावांनी संगनमत साधून आपली निवडणूक बिनविरोध केली. त्यावेळी काही प्रमाणात उलट-सुलट चर्चा ही झाल्या. आज उर्वरित गावांचा निकाल होता त्यामुळे सकाळ पासूनच कार्यकर्ते आणि नेतेमंडळी नि आपली उपस्थिती दाखवली होती.
गावनिहाय...
कोल्हापूर : (अमित गुरव ) - चंद्रकांत पाटील आणि प्रकाश अबीटकर यांच्यात चुरशीची लढत लागली होती. दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने त्यात बाजी मारणे हे क्रमप्राप्त झाले होते.
खानापूर निकालाची प्रतीक्षा सर्वाना होती तो आज अखेर लागलाच. अबीटकर पॅनल ने...
अकोला : (प्रतिनिधी ) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केल्याचा करीत आहेत. जुन्या काळात शिकारी लोक शिकारीनंतर असे ढोल बडवीत सर्व जंगलभर फिरत होते, तसाच हा प्रकार सुरु असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते अकोला येथे आपल्या निवासस्थानी 'यशवंत...










