Home Blog Page 307
मुंबई : (प्रतिनिधी ) - राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे अडचणीत सापडले आहेत. मुंबईतील एका महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप तर खोडून काढला; मात्र त्या महिलेसोबत आपले परस्पर संमतीने संबंध असल्याचं मान्य केलं आहे. या सगळ्या घटनाक्रमानंतर भाजपचे नेते मुंडे यांच्याविरोधात...
विमानप्रवास करणाऱ्या अनेकांना पायलटच्या कामाबाबत आणि त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबाबत नेहमीच कुतूहल असते. विमानात पायलट आणि को-पायलट हे दोघे असतात, हे आपण जाणतोच. पण एक गोष्ट फार कमी जणांना माहीत असते — ती म्हणजे, दोघांनाही एकसारखे जेवण दिले जात नाही. यामागे एक अतिशय महत्त्वाचे आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असे कारण आहे. समजा, पायलट आणि को-पायलट दोघांनीही एकसारखे जेवण खाल्ले...
येत्या 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प पूर्णपणे पेपरलेस (कागदरहित) असणार आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पाची कागदपत्रे छापली जाणार नाहीत. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व सदस्यांना यंदाच्या अर्थसंकल्पाची छापील प्रत दिली जाणार नाही तर त्याऐवजी अर्थसंकल्पाची सॉफ्ट कॉपी दिली जाणार . ...
आजरा -: ( अमित गुरव ) - सर्व महाराष्ट्रात जरी निवडणुकीचे वारे घुमत असले तरी आजरा तालुक्यातील काही गावात मिळमिळीत अवस्था आहे. यांचे कारण जाणून घेतले असतात असे जाणवले की सध्या माझा ऊस कसा शेतातून बाहेर जाईल...
औरंगाबाद : गेल्या पंचवीस वर्षांत पासून औरंगाबादमधील पाटोदा गावाला राज्यभर ओळख देणारे विकास पुरुष भास्करराव पेरे पाटील हे सर्वपरिचित नाव. यांनी गावच्या राजकारणातून आता निवृत्ती घेतलीय. पाटोद्यात निवडणूक व्हायची पण पेरे निर्विवाद बाजी मारायचे. मात्र यावर्षी पेरे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पॅनलची उभा केला नाही. बाकीच्यांना देखील संधी मिळायला हवी भास्करराव पेरे पाटील म्हणाले की, मी आपल्यापुढे, समाजापुढे काही नाही....
मुरुंब (प्रतिनिधी ) -: चिकन मटण हे तसे महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात कोल्हापूर मधील लोकांचा आवडतं खाद्य. काही दिवसांपूर्वी बर्ड फ्लूच्या बातम्या झळकू लागल्या तेव्हापासून लोकांच्यात संमरभावसत्ता होती की खरंच तो आहे का आणि असेल तर आपल्या भागात बर्ड फ्लू चे चा शिरकाव झाला आहे काय? ...
आज समाजातील जास्तीत जास्त व्यक्तींना आपली वृत्तपत्रात बातमी आली पाहिजे असं वाटतं, बातमी प्रकाशित होईपर्यंत दोन चार वेळेस कॉल पण करतात पण एकदा का बातमी प्रकाशित झाली व ती ई पेपर मुळे वाचायला मिळाली तर मग साधा 5 रुपये किमतीचा पेपर पण विकत घ्यायची तसदी घेत नाही. बातमी पाहिजे प्रसिद्धी पाहिजे, प्रसिद्धी सोबत ईतर लाभ पण हवे.पण वृत्तपत्र नको.एखादा...
मनसे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांनी *शिवसेना त्या गोष्टींचे समर्थन करत असेल तर ...*     आणि*आजरा साखर कारखाना संचालकांना कोणता इशारा दिला..?*  पहा फक्त लिंक मराठी मध्ये.. https://www.facebook.com/114377503760034/posts/173619517835832/ गडहिंग्लज : (प्रतिनिधी ) - महाराष्ट्र नवनिर्माण सेना गडहिंग्लज शहर उपाध्यक्ष पदी मयोद्दीन मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख जयराज लांडगे यांनी नियुक्त केले. ...
आजरा : ( अमित गुरव ) - राष्ट्रपती पदक प्राप्त सेवानिवृत्त गृहरक्षक दलाचे यशवंतराव सावंत यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी च त्यांच्या पत्नी विजया सावंत यांचेही निधन झाले होते. पुठारी आजरा तालुका प्रतिनिधी ज्योतिप्रसाद सावंत व जनता बँकेचे मॅनेजर माणिक सावंत यांचे...
मी कालच सिध्रेण या महाराज लिखित ग्रंथाचे वाचन पूर्ण केले. ह्या ग्रंथात महाराजांनी 51 योगांचे वर्णन केले आहे. प्रत्येक योग हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे, त्याचे स्पष्टीकरण केले आहे. कोरोना महारोगाची उत्पत्ती, प्रसार, कोरोना कोणत्या गटात येतो, तो इतर रोगांपेक्षा कसा वेगळा आहे, जगामध्ये आत्तापर्यंत आलेल्या महामारी, त्यांचे गट, त्यावर झालेले संशोधन व मानव समुदायाने केलेली मात, युरोप,...