पूर्व लडाखच्या चुशुल सेक्टरमधील गुरूंग टेकडीजवळ भारतीय सैन्याने एका चिनी सैन्याला पकडले.
पूर्व लडाखच्या चुशुल सेक्टरमधील गुरुंग टेकडीजवळ शुक्रवार, 8 जानेवारी रोजी भारतीय सैन्याने एका चिनी सैन्याला पकडले. माहितीनुसार, पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सैन्याने आपला मार्ग गमावला आणि अनवधानाने त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला.
इंडिया टुडेच्या शिव अरोर यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या चीनी सैनिकाला भारतीय हद्दीत कोणत्या...
जेव्हा आपली पहिली वेळ असेल तेव्हा नवजात मुलाची काळजी घेणे साहजिकच एक आव्हान आहे. तर येथे चार मार्ग आहेत जे आपल्याला नवजात बाळाची काळजी घेण्यात मदत करतील:
१ . आहार देणे
बाळाला वेळेवर आहार देणे खूप महत्वाचे आहे. नवजात मुलाला दर २ ते ३ तासांनी भोजन दिले पाहिजे; याचा अर्थ असा की आपण २४ तासांत तिला ८- १२ वेळा नर्सिंग करणे...
चुकणे हा मनुष्य धर्म आहे. प्रत्येक माणसाच्या हातून जिवनात काही ना काही चुका नकळत घडत असतात .काही गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात. एकाच गोष्टीला धरून त्याच प्रदर्शन करायचं नसतं..भावकी-भावकीतील भांडण हा आजतागायत कुणालाही न सुटलेला प्रश्न आहे.भावकीतील भांडण हे आपलं क्षेत्र नसावे..भावकीतील माणसं हे एकमेकांचे स्पर्धक नसून प्रत्येकजण स्वताला सिध्द करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत असतो...
मुंबई : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. यातच आज थेट सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. ट्विटमध्ये औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयासंदर्भातील एका निर्णयासंदर्भात माहिती देताना संभाजीनगर असा उल्लेख केला आहे. यात औरंगाबाद हे नाव कंसात देण्यात...
मुंबई :( प्रतिनिधी )- ६ जानेवारी MPSC पाठोपाठ पोलीस भरतीमधूनही महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) आरक्षण रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. २०१९ च्या पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास कोट्यातून अर्ज केलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ग्राह्य धरलं जाणार आहे. ...
आजरा (अमित गुरव ) - पत्रकार हा दिवस रात्र समाजासाठी झडत असतो. त्यांच्या प्रखर लेखणीतून लोकांच्या मनातील खदखद रोखढोक मांडत असतो. ग्रामीण पत्रकारिता करणाऱ्या ना तर तारेवरची कसरत कशी करावी लागते त्याची कल्पना ग्रामीण पत्रकारिता करणाऱ्यांना समजते. बातमी घेण्याच्या दृष्टीने कधीकधी टाकलेल्या पावलामुळे त्यांना शारीरिक, मानसिक इजा होते. त्याची दखल कोणी घेतली किंवा नाही घेतली तरी तो आपला वसा...
सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर १ जानेवारी २०२१ पासून टोल वसुलीची प्रक्रिया फास्टटॅगद्वारे सुरू झाली आहे. चारचाकी वाहनधारकांनी तत्काळ फास्टटॅग बसवून घ्यावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने...
सातारा : (प्रतिनिधी ) - सातारा जिल्ह्यातील तब्बल १२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तसेच ९८ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या असून उर्वरित ६५४ ग्रामपंचायतींतून ९५२१ उमेदवार रिंगणात आहेत.
बहुतांशी ग्रामपंचायतीत दुरंगी किंवा तिरंगी लढती होत असून महाविकासचा फॉर्म्यूला सातारा जिल्ह्यात दिसत नसल्याचे चित्र आहे. सातारा जिल्ह्यातील मार्च ते डिसेंबर अखेर मुदत संपलेल्या...
मध्य प्रदेश - मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील प्रशासनाने पुढील १५ दिवसांसाठी कोंबड्या तसेच अंडी विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मंदसौरमध्ये अनेक मृत कावळे आढळून आल्यानंतर बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून कोंबड्या आणि अंड्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये २३ डिसेंबर ते ३...
तिरुपती : (प्रतिनिधी )- माणसाच्या आयुष्यात अनेक भावनिक क्षण येत असतात. आपल्या लेकरांनी गाठलेले यशोशिखर पाहून आई-वडिलांना अत्यानंद होत असतो. अशीच एका घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आंध्र प्रदेश पोलिस दलात मंडळ निरीक्षक पदावर असलेल्या एका पित्याने पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सर्वांच्या समोर सॅल्यूट केला.
...








