Home Blog Page 9
आजरा (हसन तकीलदार):-लोकाभिमुख कारभार आणि आजरा शहराचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास….आजरा नगरपंचायतीच्या निवडणूकीत काॅंग्रेस,राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट व इतर संघटना यांची आजरा परिवर्तन विकास आघाडीची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आलीप्रभाग 1- सौ भैरवी राजेंद्र सावंत- चिन्ह हात प्रभाग 2- संभाजी दत्तात्रय पाटील- चिन्ह मशाल प्रभाग 3- सुमैय्या अमित खेडेकर- चिन्ह हात प्रभाग 4- मुसासरफराज( आसिफ) इस्माईल पटेल ...
आजरा(हसन तकीलदार):-अनेक संकटावर मात करीत आजरा साखरने आजपर्यंत यशस्वीपणे वाटचाल सुरु ठेवली आहे. या वर्षी सुरवातीलाच पंधरा दिवसातच 50हजार मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. गळीत हंगाम सन 2024-25 मध्ये आजरा कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसाचे प्रतिटन 70•29₹ प्रमाणे ऊसबिल जमा केले असलेबाबत कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी माहिती दिली. वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याने गतवर्षी 2 लाख 78...
आजरा (अमित गुरव ) :खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत राज्यातील दुर्गम व आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या “शालेय वस्तू किट वितरण” उपक्रमाचा आजरा तालुक्यातही सुंदर उपक्रम म्हणून अविष्कार झाला. तालुक्यातील विविध धनगरवाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट वाटप करण्यात आले. यामध्ये आवंडी येथील धनगरवाडा क्र. 1 आणि धनगरवाडा क्र. 3 येथील सर्व शालेय विद्यार्थ्यांना बॅग, वह्या, पेन्सिल, पट्टी,...
आजरा(हसन तकीलदार)गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह.साखर कारखान्याकडे चालु सन 2025-26 या गळीत हंगामात गाळपास येणा-या ऊसाला प्रति मे.टन रू.3 हजार 400 इतका विनाकपात एकरकमी ऊस दर देणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह.साखर कारखाना हा सहकारी तत्वावर सुरु असलेला साखर कारखाना असुन आजअखेर 15 दिवसात कारखान्यात 50 हजार मे.टन ऊस गाळप झाले...
आजरा(हसन तकीलदार):-सद्या जुने मिटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरु आहे. तालुक्यातील अंदाजे 65%जुनी मिटर बदलून स्मार्ट मीटर बसवले गेले आहेत परंतु काही ग्राहकांनी आणि संघटनानी या स्मार्ट मीटरला विरोध केल्यामुळे अजून अंदाजे 35% जुनी मीटर बदलायचे शिल्लक आहेत. स्मार्ट मीटरचे रिडींग घेण्याची गरज नाही मात्र जुन्या मीटरचे रिडींग घेतल्याशिवाय वीज बिल देता येत नाही परंतु स्मार्ट मीटर...
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या रणधुमाळीत आघाड्यांची रचना करताना दमछाक होताना दिसून येत आहे. विरोधी आघाडीमध्ये सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने जोडण्या करताना अनंत अडचणी येत आहेत. वेळेत आणि योग्य निर्णयाआभावी काहींनी सवतेसुभे करीत तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. अशोक अण्णांना निर्णय घेण्याचा अधिकार असल्याने तसेच एकहाती नेतृत्व असल्याने त्यांनी परवाच ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष पदासह सतरा वॉर्डातील उमेदवारही जाहीर केले आहे. परंतु...
धुळे (हसन तकीलदार) पत्रकार,पत्रकारेतर कर्मचाऱ्यांंना वेतन आयोग नाही. तसेच पत्रकारांची सरकारकडे नोंदणी देखील नाही.खऱ्या पत्रकारांना हक्क आणि अधिकार मिळायचे असतील तर पत्रकार नोंदणी,अर्थात गणना व्हायला हवीच, यात जो नोंद क्रमांक मिळेल तोच माध्यमकर्मीच्या कामाचे रेकॉर्ड अपडेट करणारा, असेल. आर्थिक,सामाजिक मानसिक सुरक्षेसाठी हे होणे अत्यावश्यक आहे." असे शीतल हरीष करदेकर (मुंबई), राष्ट्रीय अध्यक्ष - मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) तसेच...
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीच्या निवडणूकीचा धुमशान सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या जोडणीत लागला आहे. काहींनी तर हाताला काय तरी लागेल या आशेने फॉर्म भरला असल्याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या निवडणूकीत कोण कोणाला मिठी मारेल आणि कोण कोणाचा वचपा काढेल याचं गणित कळणं खूप अवघड आहे. नगराध्यक्ष पदाच्या शर्यत्तीमध्ये अनेकजण असले तरी दोन्ही आघाड्यात जे उमेदवार देतील त्यांचीच खरी फाईट...
आजरा(हसन तकीलदार):-दुरसंचार निगममध्ये खाजगी कंपन्या आपला वरचष्मा करीत 5जी सारख्या सुविधा देत आहेत. परंतु आजही बी. एस. एन. एल. 2जी 3जी च्या पुढे जायला तयार नाही. स्पर्धेच्या युगात जर आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करीत योग्य आणि वेळेत सेवा सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु बी.एस.एन.एल.ची कधी घरात तर कधी गावात रेंज नाही अशी अवस्था झाली...
आजरा (हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी पाचव्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी तेवीस असे एकूण 26 अर्ज दाखल झाले आहेत. तर नगरसेवक होण्यासाठी 40 च्या दरम्यान अर्ज भरले जातील असा अंदाज आहे. सध्या एकूण 33 अर्ज दाखल झाले आहेत. ...