Home Blog Page 177
गारगोटी ( अंबादास देसाई ) -: म्हसवे येथील सूरज बाळासो जाधव यांची जनरल रिझर्व्ह इंजिनिअर फोर्स (इंडियन आर्मी) मध्ये टेक्निशियन पोस्ट साठी निवड झाली,याबद्दल सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन.परिस्थितीची जाणीव असणारी आणि परिस्थिती बदलण्यासाठी अतोनात कष्ट करण्याची धमक असणारे लोकच यशाची शिखरे पार करतात,त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी असावी लागते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सूरज जाधव.घरची परिस्थिती बेताची,...
काल रात्रीच माझ्या मुलीसोबत मैदानात काही वेळ फेरफटका मारण्यास गेले होते ,  बराच वेळ तिच्या सोबत घालवल्या नंतर आम्ही काही वेळेत परतणारच होतो इतक्यात मैदानात मोबाइल ची बॅटरी लावून एक व्यक्ती तेथे बसण्यासाठी जागा करत होती , त्यांनतर त्यांनी खाली पेपर अंथरून त्यावर  टिफिन ठेवला मी विचार करत होते इथून २ मिनिटाच्या अंतरावर च पोलीस कॅन्टीन आहे मग या व्यक्ती इथे अंधारात का...
कोंकण हे महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे आपले सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. कोंकण बोललो की किनारपट्टी, पर्यटनस्थळे, झाडाझुडुपांनी नटलेलं निसर्गाच्या सानिध्यात असणारे स्थळ अशी ओळख होत असते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर हे कोंकणातील जिल्हे खूप प्रसिद्ध आहेत.महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही कोंकण पट्ट्यातच आहे. काजू, आंबा, फणस, माड, सुपारी, केळीच्या बागा आणि डोंगरउतारावर असणारी भातशेती इत्यादी...
नवी दिल्ली -: पुरुषांच्या तुलनेने महिलांचा उद्योग , व्यवसाय श्रेत्रातील सहभाग अगदी नगण्य आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढावी या हेतूने केंद्र शासनाने ही स्त्री शक्ती पॅकेज योजना आणली आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. ययोजने अंतर्गत महिलांना 25 लाख रुपया पर्यत कर्ज मंजूर करण्यात येणार असून 5 लाख रुपये कर्जासाठी...
ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची भूमिका नगण्य असते, अशी काहींची विचारधारणा असते. अर्थात, ग्रामपंचायत सदस्य देखील त्यांची भूमिका पार पाडण्यात उदासीन असल्याचे दिसून येतात. काहींना आपल्या सदस्य पदाची नेमकी कर्तव्य, जबाबदारीं व भूमिका काय असते हे देखील माहीत नसते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणूका संपुष्टात आल्या की, ग्रामपंचायत सदस्य हा फक्त त्याच्या पदाच्या नावापुरता मर्यादित राहतो. असे चित्र ग्रामपंचायतीमध्ये पाहायला...
आजरा ( अमित गुरव ) - पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेत बाजी मारत मुंगूसवाडी ता आजरा येथील प्रियंका गुंडू सावंत हिने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम परीक्षेत यश मिळवले. शेतकरी कुटुंबातील प्रियांकाच्या गावी यामुळे जल्लोष होत असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रियांकाचे चौथी प्रयन्तचे शिक्षण मुगुसवाडी येथे तर पाचवी ते सातवी व्यकटराव हायस्कूल मध्ये घेतले ....
आजरा -: देवर्डे येथील दीपा दिगबर पाटील ( वय 45 ) या विवाहित महिलेचा मृतदेह स्थानिक विहरत आढळून आला . घरातून बराच वेळ बाहेर पडलेल्या सदर महिलेचा शोध घेतला असता पाटील यांच्या विहरित हा मृतदेह सापडला . याबाबतची वर्दी पांडुरंग कर्ध्व गुरव (रा. देवर्डे ) यांनी रात्री उशिरा या घटनेची नोंद आजरा पोलिसात झाली असून पुढील तपास सुरू आहे.मृत्यू...
आजरा (अमित गुरव ) - भिकाजी दत्तू गुरव रा . हालोळी हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पत्नीच्या नावे असलेले कृषी कर्ज भरण्यासाठी गेले होते . त्यावेळी फिर्यादीच्या हातातील बाजाराच्या पिशवीला अज्ञात व्यक्तीकडून कशानेतरी कापून 2 पैकी 1 पैशांचे बंडल म्हणजेच 50 हजार रुपये ( 500 रुपयांच्या 100 नोटा ) चोरी झाल्याची फिर्याद भिकाजी गुरव यांनी आज 17...
आज भरलेल्या माझ्या सामानाच्या गाठोड्यातबालपणीच्या आठवणी शिरल्याच नाहीत, आईच्या कुशीतली ती उबदार उब मावलीच नाही त्या घराने दिलेले सुखाचे क्षण गाठोड्यात भरता भरता गाठोड्यातून बाहेर येऊ लागले, आजीने सांगितलेले ते चांगल्या वाईट आठवणी मावल्याच नाहीत मैत्रिणी सोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण हातात सापडलेच नाहीत, भातुकलीच्या बाहुल्यांसोबत घालवलेला तोतासन् तासांचा वेळ काही गाठोड्यात यायला तयारच नाहीत, अंगणात उभा असलेला माझा सोबती चाफ्याचे झाड मुळासोबत उपटता आलेच...
llश्री पांडुरंग सु. प्र. IlIlकाकड आरती एक भक्तीमेळा ॥विवेकाने ज्याने सुघटित समाजा टिकविले।महा सिद्धांताचे गुढ रसिकत्व उकलिले ।लसितरसेतर तरविला श्री भागवत तरु ।तया ज्ञानेशाते विमल मतिने वंदन करु ।।महाराष्ट्राच्या पवित्र पावन भुमीमध्ये संतांच्या  वाःङ्मय व संत साहित्यावरच समाजाची जडणघडण वा उभारणी झालेली आपणास पहावयास मिळते .याहीपेक्षा समाजामध्ये सद्गुण, सदाचार,    इतरांविषयी  ममत्व भावना या गुणांची पाया भरणी समाजाच्या उत्कर्षासाठी आवश्यक...