दिन आश्विन शुद्ध पौर्णिमेचा ,माणिकेधारी कोजागिरीचा.१
येई वसुंधरेच्या अधिक जवळ चंद्र,प्रकाशमान होई १६ कलेने चंद्र.२
जंन्मदिन माता लक्ष्मीचा कोजागिरीचा,रासलीलेचा सोहळा वृंदावनी कन्हैयाचा.३
केशरी दूध आटवूनी चंद्र प्रकाशात ,निघे न्हाऊनी धरती शुभ्र चांदण्यात.४
पूजतसे बळीराजा नवीन धांन्यास ,नवीन तांदळाची खीर असे जेवणास.५
हेाजागरी नृत्य करीती आदिवासी बांधव,होलोमा आणि मायलोमा पूजीताती देव.६
शीतल वारा ,शुभ्र चांदणे ,सुवास पुष्पांचा ,मधूर दूधासंगे वाढवी आनंद कोजागिरीचा.७
कवी श्री रेवाशंकर वाघ ठाणे...
क्रिकेटचे असे भक्त अनेक आहेत. दहा, बारा वर्षांपूर्वी मी एक समारंभ आयोजित केला होता, तो समारंभ होता सुनील गावस्कर आणि विश्वनाथ यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्ताने. त्यांचा सत्कार अमिताभ बच्चन ह्यांनी केला होता .. त्यावेळी अमिताभ बच्चन आल्यानंतर काही क्रिकेटपटू आणि अमिताभ बच्चन ह्यांना मी एका हॉलमध्ये नेऊन बसवलं होतं. तिथे चंदू बोर्डे आणि चंदू पाटणकर हे दोन क्रिकेटपटू सुद्धा...
सायबर क्राईम ब्रँचच गुन्ह्यांचा तपास लावणे हे अतिशय जिकरीचे आणि चिकाटीचे काम असते आणि ते आपला सायबर विभाग कौशल्याने करतच असतो. पण 'माणूस आयुष्यातून उठू शकतो' इतकं गंभीर स्वरूप या गुन्ह्यांच आहे आणि म्हणूनच जनजागृती शिवाय याला पर्याय नाही
सायबर क्राईमची कांही उदाहरणे.
(०१)कास्टिंग फ्रॉड :
या प्रकारात मोठ-मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या नावाने, 'तुमच्या मुलीला पिक्चर मध्ये काम देतो' म्हणून करारही केले जातात...
वर्षानुवर्षे भव्य त्या रावणाच्या पुतळ्याला जाळूनिया असत्यावर सत्याचा मात करूनिया परतले
महादेवाच्या परमभक्ताला असे जळताना पाहून अंग शहारून गेले
फक्त सितेला उचलून घेऊनिया गेले म्हणून रावण कित्येक वर्षानुवर्षे जळत राहिले
सीतेच्या इच्छेविरुध्द तिला स्पर्श न करणारा रावण माझ्या नजरेत मात्र महान ठरले
नियतीपुढे कुणाचे काय चालते, प्रभू रामचंद्रांकडून मरण यावे म्हणूनच बहुधा हे पाप रावणाकडून घडले
रावणास मारण्यास विष्णू ने ही मर्यादा पुरुषोत्तमपुरुष रामाचे...
जीवनातील संस्कृतीचे घ्यावे जाणूनी महत्व,दसरा ,विजयादशमीचे शुभ मुहूर्ताचे महत्व.१
साडेतीन असती मुहूर्त महान हिंदू संस्कृतीचे ,प्रतीक मांगल्याचे मुहूर्त दसरा विजयादशमीचे.२
विजय मिळविती श्रीराम करीती दहन रावणाचे,शस्त्र काढिती पंडूनंदन जिंकण्या रण कुरूक्षेत्राचे.३
महिषासूरमर्दिनी दुर्गादेवीचे पूजन विजयादशमीचे,विद्यादात्री सरस्वतीदेवीचे पूजन विजयादशमीचे.४
शमी वृक्षावर धनवर्षाव होई रघूराजाच्या पुंण्याईने,पाने आपट्याची लुटती सोने समजूनी सिमोल्लंघनाने.५
शुभारंभ नवकार्याचा करीती मांगल्याच्या सणाने ,अपुल्या संपूनी जाव्या व्यथा वेदना या नवचैतंन्याने .६
http://linkmarathi.com/?p=3550
विजयादशमी दसरा...
विषयानुसार कळाले नसेल की नेमकं काय बोलायच आहे . म्हणून च शीर्षक असे काही तरी ठेवलं की तुम्ही आवर्जून वाचल पाहिजे. आपण सर्व पालक आहोत , काही भविष्यात होतील त्या सर्वांसाठी च खूप मोलाचे शब्द मांडण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे.
आपली आपत्य कोणत्या परिस्थिती तून प्रवास करत आहेत , कसे घडत आहेत याची जाणीव असणे , देखरेख असणे , अत्यंत गरजेचं आहे.
हल्ली आपल्या मुलांकडे पाहिलं...
सुनसान रस्त्यावरून चालताना
सहज नजर स्मशानाकडे वळली
सगळीच मयत लोकांची चर्चा खूप रंगली होती
डोकावून पाहण्यापासून आवरले नाही
म्हणून पाहिले
तर ते ,
स्वतःच्या चुकांचे पाडा वाचत होते
आपले कोण परके कोण ते त्यांने ओळखले होते,
पण थोडे आता उशीरच झाले हाेते
जीवनाचे अर्थ त्यांना कळले तर होते ,
पण जगणे आता नशिबी नव्हते
आपले म्हणणाऱ्यांचे वागणे पाहत होते
आपले असूनही परकीच असतात लोक ,
हे शहाणपण त्यांना मेल्यानंतर मात्र आले होते
आता...
हा प्रवास माझा आहे . कालच या घटनेतून मी प्रवास केला म्हणून विचार केला ताजा ताजाच मांडावा , २ दिवसाच्या महत्वाच्या कामा निम्मित गावी जाणे झाले आनंदाची बाब म्हणजे जाताना ची महालक्ष्मी एक्सप्रेस ची तिकीट RAC असताना ही शेवटच्या क्षणाला तिकीट कन्फर्म होऊन एसी सीट मिळाली. खूप सुंदर प्रवास झाला. माझे महत्वाचे काम संपवून माझे लेखन विश्व प्रीती आणि प्रतीक च्या लेखनासाठी प्रकाशकांना...
मेणबत्ती हाती घेऊन मोठी प्रभात फेरी काढली
घोषवाक्यांनी सगळीच रस्ते दणाणली
त्या पीडित मुलीच्या घरच्यांची खंत ही वाटली
म्हणून नराधमांच्या शिक्षेसाठी सरकारकडे मोर्ची वळवली
मिडीया वर्तमानपत्राकडे ही मदतीची अपेक्षा केली
आपल्या वासरावर झालेल्या जीवघेण्या अत्याचारामुळे एका आईचे आक्रोश पाहून सगळेच हळहळली
वाईट झाल्यानंतर सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
तरी माणसं म्हणून घेणाऱ्या काही माणसांना कसलीच सोयरसुतक नव्हती
विकृत लोकांच्या वासनेचे पोट कुठे भरणारी होती
शिक्षेच्या आधीच पुन्हा नव्याने दुसऱ्या...
घडामोडी
डॉ. विजयाराणी पाटील लिखित “महाराणी जिजाबाई कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या” पुस्तक प्रकाशन समारंभ सोहळा संपन्न
अमित गुरव
( डॉ. विजयाराणी पाटील लिखित "महाराणी जिजाबाई कोल्हापूर राज्याच्या रक्षणकर्त्या" पुस्तक प्रकाशन समारंभ सोहळा. संपन्न. )
कोल्हापूर - प्रतिनिधी.
कलियुगात आजची तरुणाईने सोशल मिडियावरील व्हाट्सअप, फेसबुक, युट्युब, ट्विटर, इंस्टाग्राम अशा विविध साधनाचा वापर करत वेळ वाया घालवत आहेत. यासाठी रिकामी वेळेत वाचन करावे असे मत डाॅ.पी. एस. पाटील ( प्र.कुलगुरू,शिवाजी विद्यापीठ.कोल्हापूर ) यांनी व्यक्त केले ते शिवाजी विद्यापीठ वस्तूसंग्रहालय येथे दि...










