Home Blog Page 192
गडहिंग्लज (शैलेश मगदूम):- समाजात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कंजर्वेशन फाउंडेशनच्या वतीने प्राची शेठ खेतानी यांच्या स्मृतिदिनानिमित्य विद्यार्थ्यांमध्ये नवचैत्यन्य निर्माण होण्यासाठी विद्यामंदिर हसुरवाडी,हसूरसासगिरी व कडाल येथील शालेय विद्यार्थ्यांना दप्तर,शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.तसेच हसुरवाडी येथील सहा अनाथ व गरजू व्यक्तींना संसार उपयोगी साहित्य वाटण्यात आले.यावेळी कंजर्वेशन फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष घेवडे,शार्दुल गरगटे,राकेश पाटील विद्यामंदिर हसुरवाडीचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप...
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरू पौर्णिमा तसेच व्यास पौर्णिमा म्हणतात ! प्रथमतः गुरूंना वंदन करूया ! आपल्या भारतीय परंपरेत अनेक गुरू - शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत …आपण ज्यांच्या कडून विद्या प्राप्त करतो , त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्याचा हा दिवस ! पौर्णिमा म्हणजे प्रकाशतर आपल्या जीवनाची बाग कोणामुळे प्रकाशमय झाली त्यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करण्याचा हा दिवस ! गुरू शिष्याला...
१)काल त्यांच्या नेहमीच्या डॉक्टरांनी त्यांना स्पेशालिस्ट कडे पाठवले होते. त्या मॅडमनी बाईंना खूपच आपुलकीने वागवले.बाईंनी हातातले प्रिस्क्रीप्शन वाचले आणि एक पुसटसे हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. त्यांनी चमकून वर पाहिले.डॉक्टर मॅडमनी बाईंना साऱ्या स्टाफच्या समोर वाकून नमस्कार केला.होय बाई, मी तुमची विद्यार्थिनीचौथी अ १९८०लिहिताना अक्षर वर खाली होऊ नये म्हणून मी प्रिस्क्रीप्शनवर समास व ओळी आखून घेतल्यात. कितीही घाईत असले...
अंधाऱ्या पावसाळी आज,आठवण तिची झाली….आडोशाला उभा होता मी,परी पापणी ओली झाली..!!!भिजलेल्या देहातूनी आज,विझलेल्या आठवणी जाग्या झाल्या….सोबत नसतानाही ती आज,सोबती होऊन गेल्या..!!!थेंबा- थेंबा सवे आज,मी ही तिच्यात रमून गेलो…तिचा नसतानाही मी आज,तिचाच होऊन गेलो..!!!डोहा- डोहा मध्ये आज,प्रेमा - प्रेमाचे क्षण तुंबले…दूर असुनही ती आज,तिच्याच मिठीत घेऊन गेले..!!!अवकाळी- पावसाळी आज,धारांन सवे ती परत आली…मनी राहुनी जन्मोजन्मीक्षणात वाहून गेली..!!!भिजता- भिजता आज,पुन्हा -...
गुरू म्हणजे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारा आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. आपले आई-वडील आपल्याला जन्म झाल्यापासून मार्गदर्शन करीत असतात तर शिक्षक हे शालेय जीवनापासून आपले मार्गदर्शक असतात. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवनात बदल तर होतोच शिवाय जीवन प्रकाशमयही होते. ज्यांच्यामुळे ज्ञान प्राप्त झाले त्या गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. ...
थेंबे थेंबे तळे साचे अशी आपल्याकडे सर्वश्रुत एक म्हण आहे. पिग्मी खातेदार त्यांच्या खात्यात आपल्या परीने कितीही रक्कम दररोज भरू शकतो याला पिग्मी / दैनंदिन ठेव असे म्हणतात. या योजनेचा सर्वोत्तम फायदा...
कोणतीही आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्टे पाहू या व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे. वैशिष्ट्ये -: (१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे...
कोरोनामुळे दोन वर्षापासून वारी बंद होती. या काळात वारकरी बेचैन होता. कधी कोरोना जाईल आणि माझ्या पांडुरंगाची मी भेट घेईल अशी त्याची अवस्था झाली होती. वारकऱ्यांचा जीव तळमळत होता विठ्ठलाच्या भेटीसाठी. धाव पांडुरंगा जावू दे कोरोना /पाहीन चरणा आवडीने //जीव कासावीस भेटीसाठी तुझ्या /ध्यानी मनी माझ्या विठ्ठलच //वारकऱ्यांच्या प्रार्थनेला यश आले. हे कोरोनाचे संकट निवारण झालं. दोन वर्षानंतर पुन्हा ही...
काय विठ्ठलकाय रखुमाईशोभे सुंदर जोडी!!अवघा माझा हरी!! काय तुझे रूपकाय मंदिरकाय कीर्तनेभक्त दंगुन जाई!!अवघा माझा हरी!! काय वारकरीकाय धारकरीकाय अफाट श्रद्धा!!अवघा माझा हरी!! काय पंढरीकाय चंद्रभागाअवघी दुमदुमली नगरी!!अवघा माझा हरी!! काय संतकाय अभंगकाय विचार!!अवघा माझा हरी!! काय वारीकाय दिंडीचालली पंढरीसर्व काही रंगूनी!!अवघा माझा हरी!! लेखक, कवी - स्वप्नील जांभळे( विरार )
आज 5 जुलै म्हणजे आदरणीय, वंदनीय, शेतकरी पुत्र, दीनदुबळे, दिव्यांग, व कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणारे बच्चु भाऊ यांचा वाढदिवस. वाढदिवसानिमित्ताने माननीय भाऊंना वावर भरून शुभेच्छा..मातकटलेले पाऊले विधानसभेत घेऊन जाणारा, मातीशी इमान राखणारा, दीनदुबळ्या गरीब शेतकऱ्यांचा कैवारी, शेतशिवारातून मंत्रिमंडळापर्यंत पोहोचणारा एक दमदार व शाश्वत असा आवाज म्हणजेच बच्चुभाऊ कडू, राजकारणामध्ये गट- तट समज- गैरसमज विश्वास- अविश्वास...