सद्या इलेक्टिक टू- व्हीलर ( Bike ) ची खूपच मागणी वाढली त्याला पेट्रोल दर वाढ हे प्रामुख्याने कारण आहे असे जनतेच्या मनातील भावना आहे .पण देशभरात इलेक्टिक स्कुटरला अलीकडच्या काळात खूप प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडत आहेत याच अपघाताच्या कारणाने रस्ते वाहतूक मंत्रालय याची दिल्लीत एक बेठक झाली. त्यावेळी नवीन इलेक्ट्रॉनिक मोटर मॉडेल लॉन्च करण्यावर केंद्रातून लाल सिग्नल मिळालाच...
जगातील सर्वोत्तम 10 सर्वात लोकप्रिय वेबसाइटवरील परिच्छेदात असे सांगितले आहे की जगात अनेक लोकप्रिय वेबसाइट आहेत, परंतु आम्ही येथे फक्त 10 साइट्सची माहिती सामायिक करू ज्या खालीलप्रमाणे आहेत.
(1.) Google.Comजगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय शोध इंजिन Google आहे, जे 4 सप्टेंबर 1998 रोजी सुरू झाले. गुगल हे सर्च इंजिन आहे जे काही शोधण्यासाठी वापरले जाते.
आजच्या तरुणांना इंटरनेटवर काही सापडले तर...
भादवणवाडी -:( अमित गुरव ) - शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन भादवणवाडी शाळेमार्फत केले होते. या मेळाव्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला . आणि ग्रामस्थांनी याबाबत आयोजकांचे कौतुक ही केले. वाजत गाजत मुले मराठी शाळेत तर आलीच पण त्यांनी सावित्रीबाई फुले व सरस्वती फोटो पूजनाने आपल्या मनात स्थान अबाधित असल्याचे स्पष्ट दाखवून दिलं.
http://linkmarathi.com/?p=1458
बी. आर . सी. पं. स. आजरा अरविंद दत्तात्रय...
https://youtu.be/Cm64qYau9Yo
शेर शिवराज मधील शिवबा राज गाणे
आता सध्या राज्यात किंवा संबंध देशात वातावरण पुर्णपणे दुषित होत आहे. प्रत्येक युवकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. हे राजकीय नेते दररोज एक मुद्दा उकरून काढतील. हा विकला गेलेला मिडीया दररोज एकमेकांना प्रश्न विचारत राहणार आहे.. हा असं म्हणला त्यावर तुमच काय मत आहे आणि तो तस म्हणला त्यावर तुमचं काय मत आहे…???आपणं युवा पिढी हे ह्यांचच ऐकत बसणार...
प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचा अभिमान असावा. प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे वागून समाजहित जोपासावे . परंतु आपलाच श्रेष्ठ आणि दुसऱ्यांचा कनिष्ठ ही प्रवृत्ती घातक असते. सर्वधर्म मानवतेची शिकवण देतात. धर्म हा आपल्या आस्थेचा श्रद्धेचा भाग आहे. परंतु आज समाजात श्रेष्ठ-कनिष्ठ वाद पेटत आहे. यामुळे समाजाची शांतता भंग होते. काही माथेफिरूमुळे दंगली भडकतात. याची झळ सर्वांनाच सोसावी लागते. श्रीराम...
प्रजेचे कल्याण व प्रजेची सुरक्षा हे दोनच राजकारणाचे पायाभूत किंवा प्रमुख उद्देश आहेत. हे उद्देश पार पाडण्यासाठी मिळणारा सर्वोच्च कायदेशीर अधिकार अर्थात सत्ता ही या उद्देशपूर्तीचे साधन असते. सत्ता हे साध्य नव्हे तर ते साधन आहे.
सुनियोजित अर्थव्यवस्था हा प्रजेच्या कल्याणाचा मार्ग आहे व सुनियंत्रित शासनव्यवस्था हा प्रजेच्या सुरक्षेचा मार्ग आहे. शिक्षण, रोजगार व तसेच आरोग्य या प्रजेच्या कल्याणकारी सुविधा...
🎯 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्रालय, IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndia यांनी मिळून -
📲 MOVE नावाचे नवीन नेव्हिगेशन अँप लॉन्च केले , हे अँप प्लेस्टोर वर उपल्बध असेल
💁♂️ अँप कसे काम करेल ?
🔰 नेव्हिगेशन अँप सेवा चालकांना येणारी अपघात क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वळणं आणि खड्डे यांसह इतर धोक्यांबद्दल - व्हॉइस आणि व्हिज्युअल अलर्ट देईल
🔰 रस्ते वाहतूक...
तसे तुम्हाला माहिती असेल - कर्जाचे दोन प्रकार असतात यामध्ये पहिला प्रकार म्हणजे गृहकर्ज आणि दुसरा प्रकार म्हणजे वैयक्तिक कर्ज
📒 तसेच मृत्यूनंतर कर्जाची परतफेड करण्याबाबत प्रत्येक कर्जासाठी वेगवेगळे नियम आहेत - हे नियम गृहकर्जामध्ये वेगळे आहेत - तर वैयक्तिक कर्जासाठी वेगळे आहेत - असे बँकेने सांगितले
आणखी काय सांगितले बँकेने ?
बँकेने दिलेल्या माहितीप्रमाणे - गृहकर्जामध्ये कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर कर्जाची...








