काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कडून घेण्यात येणाऱ्या - इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
- आता ही शिष्यवृत्ती परीक्षा - 20 जुलै रोजी महाराष्ट्रात राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार - तर विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे
या परीक्षेला येवढा उशीर का ?
- तसे पाहिले तर हि शिष्यवृत्ती...
आदरणीय आण्णांच्या काळातील विठ्ठल कारख्यान्याची वैशिष्ट्य -1)-5 कोटी 35 लाखाला कारखाना तयार केला. (त्यावेळी कारखाना तयार करण्यासाठी 8-9 कोटी तरी किमान लागत असत, इथं आण्णांची काटकसर लक्ष्यात येते)2)-त्यावेळी इतर कारख्यानाच्या तुलनेत 200 रुपये टनाला बील जास्त मिळत असतं.3)-महाराष्ट्राच्या प्रथम पाच क्रमांकाच्यामध्ये विठ्ठल कायम ठेवण्याची भुमिका आण्णांनी कायम यशस्वी करून दाखवली.4)- त्याकाळात ऊस गेला नसताताही दिवाळीला 50-50 हजार व्याज बील...
📌 शेअरच्या किंमतवाढीचे सुखद धक्के देणारा पॉलीकॅब इंडिया लिमिटेड.• पॉलीकॅब इंडियाचा स्टॉक गुरुवारी एकूणच भांडवली बाजाराच्या तेजीला साथ देत आहे.• सत्राच्या सुरुवातीच्या काही तासांतच तो ५% ने वाढला आहे.• तांत्रिक आलेख पाहता या शेअरने खुला=किमान स्थितीसह एक तेजीची कँडल तयार केली आहे.
📌 या सरकारी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांची संपत्ती केली वर्षभरात दुप्पट.• भारत डायनॅमिक्स लिमिटेड ही एस अँड पी बीएसई...
या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी विचारांच्या व शिवशाहू फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये, हे काय चाललंय काहीच कळत नाही. सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या या पवित्र भूमी मध्ये राजकीय द्वेषापोटी एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणे, तुमच्यापेक्षा आमचा धर्म श्रेष्ठ असे म्हणून इतर धर्मांचे पंथांचे अपमान करणे, व हे सगळं करून आपले राजकीय हीत जोपासण्यासाठी ही सगळी उठाठेव करणे इतकं फक्त या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. गोरगरीब...
आज मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटलं की आज आपल्या जाधेवाडी गावावर काही तरी लिहावं, बोलावं, सांगावं कारण मला जे दिसत, उमगत, वाटतं ते एकदा समोर मांडून तरी पाहू. खरंतर हे जे मी आज लीहतोय ते लिहायची वेळही आज माझ्यावर यायला नको होती पण मला लिहावं लागतं आहे कारण हे जे लिहल आहे ते लिहन म्हणजे आपल्या गावातल्या प्रत्येक नागरिकाचा हा...
भादवण ( अमित गुरव ) -: निवडणूक सोसायटी ची होती की पंचवार्षिक असाच प्रश्न तालुक्यातील अनेक लोकांना पडला होता. इतकी चुरस आणि गावातील सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती हे ग्रामस्थ आणि मतदार ओळखुन होते. मी निवडून येणारच या अविर्भावात सर्व असताना मात्र सुज्ञ मतदारांनी आपल्याला यापूर्वी कोणी मदत केली आणि कोणी नाही हे मनात ठेवून तर काहींनी धाडसाने...
महात्मा फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि आजची स्त्री
२-महात्मा फुले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक जबाबदारी…
"आज तिच्या प्रत्येक यशाच्या पावलाखाली ज्योती आणि भिमाची पाऊलखुण आहे….त्यांच्यामुळेच मिळाला ताठ मानेनं जगण्याचा मान तिला,म्हणूनच आंबेडकर आणि फुलेंचा नारीला अभिमान आहे…..
शुद्रासमान जीनं होतं जीवनाचं आमच्या कोहिनूर बनलात…लावून आमच्या स्वप्न आणि समानतेच्या हक्कांना घटनात्मक तरतुदीची झालर खरे पाठीराखे बनलात….
वाचल्या कित्येक अबला,नारी बनूनी शिक्षीत यशस्वी झाल्या…केशवपन ,बहूपत्नीत्वाला विरोध...
प्रतिनिधी -: राज्यातील शाळेत एकवाक्यता आणण्यासाठी 2 मे पासून प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.हा कालावधी रविवार दि. 12 जून 2022 पर्यंत असणार सोमवारी 13 जून रोजी शाळा सुरू होतील.
http://linkmarathi.com/?p=1458
आचारसंहिता हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो पण आचारसंहिता म्हणजे काय ? आणि ती कशी अमलात आणली जाते ? त्याची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी रमेश एका प्रतिष्ठित दादा न कडे गेला होता . पण दादांना आचारसंहिते मध्ये काय करायचे असते काय नाही ह्याची कल्पना नव्हती त्यांना फक्त आचारसंहिता लागू झाली एवढच कळत .मग काय त्यांना तुम्हाला काय कळत हे तोंडावर...
शुक्रवारी 1 एप्रिल ला मराठी सरत्या वर्षाला निरोप देत असताना रूण पराडकर वाडीचा आधारवड अनंतात विलीन झाला. आज या घटनेला १२ दिवस झाले. त्यांचा परिवार तर दुःखात बुडालाच मात्र त्यांचा प्रभाव असणारी पंचक्रोशी ही शोकाकुल झाली. आजपर्यंत स्वतः आक्रमक न होता शांत संयमी आणि कणखर नेतृत्व पराडकर वाडीला देणारा आमचा सर्वांचा आण्णा म्हणजेच कै लवू पराडकर काळाने हिरावला.
प्रयत्नांची...










