Home Blog Page 264
जनता जागृत हो... पाणी नाकापर्यंत पोहचणार अशी परिस्थिती आली हो,तहान लागल्यास विहिर खोदनार,अशी अट असावी हो,हक्क, अधिकार आपले सर्वस्व असे संविधान वाचवा हो,जनता जागृत हो... जनता जागृत हो .... महागाई,दारिद्र्यता,गुलामी दारात वाजत आली हो,कोरोनाच्या नावाने जनता उपाशी राहिली हो,लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही नावास आली हो,जनता जागृत हो..जनता जागृत हो .. नोकरी,शेती,व्यापार घाईला येत आहे हो,मी शरद उंडगे सांगतो,नाही राहिला विश्वास सरकार वर...
ड्रायव्हरने सावकाश गाडी चालवत अलगदपणे बंगल्याच्या दाराशी उभी केली. विजयरावांनी श्रृतीला गाडीतच थांबायला सांगितले. सुश्रुतने पटकन जाऊन दरवाजा उघडला. डायनिंग टेबलवर ओवाळणीचे ताट आणि भाकरतुकडा घरून निघण्याआधीच विजयरावांनी तयार ठेवले होता. पटकन येऊन त्यांनी लेकीला आधार देऊन गाडीतून उतरायला मदत केली. सुश्रुतने श्रृतीला, त्याच्या दिदीला ओवाळले. तिच्यावरून भाकरतुकडा पण ओवाळून टाकला. सारे सोपस्कार उरकून श्रुती घरात आली. विजयरावांनी तिची...
नाही रे मित्रा - मी आज जो काही इथे उभा आहे ना ते माझ्या आई-वडिलांच्या मेहनती मूळे, आणि त्यांच्या जिद्दीमुळे….. हो मी मान्य करतो पण तू हे मिळवलेले वैभव आज तुझ्या मेहनतीने उभं राहिलेले आहे, हे का विसरतोयस तू …? हो विसरतोय कारण माझ्या आई-वडिलांनी मी लहान असल्यापासून ज्या कळा सोसल्यायत ना, त्या मी जवळून पाहायचो…म्हणून म्हणतोय, मी जो काही आज...
गुगल म्हणजे आय टी कंपनी मध्ये नावाजलेले नाव . गुगल माहीत नाही असा कोणी नेटधारक व्यक्ती नाही आणि गुगलकडे माहिती नाही असा डाटा नाही . कदाचित यामुळेच याचे एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. डाटा च्या आधारे ऑनलाइन जाहिरातींच्या बाजारपेठेत नियमभंग करून ते ८० च्या स्पीड ने जात आहेत. पण याकडे सर्वांनी दुलक्ष केले तरी फ्रान्सने वचक बसवण्याचा प्रयत्न केला.गेल्या...
प्रत्येकवेळी ओठांनी काहीतरी बोलावं व्यक्त व्हावं अस काही नाही.कधी कधी निःशब्द असताना खूप काही बोलल पाहिजे." खरंतर निशब्द असताना खूप काही बोलून जाणे ही कला असते.आणि ही कला तोच आत्मसात करू शकतो ज्याला अंतर्मनाचे ज्ञान असेल. " जेव्हा दोन व्यक्ती एकरूप होतात खरंतर तेव्हा त्या दोघांतला मूक संवाद सुरू होतो.हा संवाद चेहऱ्यावरचे भाव टिपायला शिकवतो." एकाच्या डोळ्यातील पाणी बघून...
आताच काही क्षणापूर्वी सूर्य मावळतीकडे वळला…. आकाश कस भरून आलंय अगदी आसमंतात जणू लाली पसरली आहे." ह थोड्या चिमण्या कमी झाल्यात हल्ली पण नष्ट झाल्या नाही, किती हा चिवचिवाट किती सुखद आहे हा क्षण जगातले सगळे संगीताचे तंत्र आहे पण ह्या चिमण्यांच्या आवाजपुढे अगदी फिके आहेत.पलीकडे ती बाभळीच्या झाडावर किती सुंदर निळ्या पंखाचा पक्षी बसला आहे.अरे किती हा आनंद...
वळणावळणाचा नागमोडी,माझ्या गावाकडचा रस्तादुतर्फा झाडी उंच उंच ,गावाकड चल माझ्या दोस्ता … हिरवगार सार शिवार ,झुळझुळ वाहते पाणीगुरे चरती कुरणात ,पक्षी किलबिल गाणी … माझ्या गावाकडची माणसं,आहे मनाने दिलदारसुखदुःखात धावती, एकमेकांचा ती आधार …. गावच्या मातीचा सुगंध, चहू दिशेला दरवळतोओढ मातीची मजला,गावाकडे बोलवतो …… अरे लावीतो भाळी,माझ्या गावाकडची मातीदेते लढायला बळ, जपे माणुसकीची नाती …. थोर उपकार तिचे, किती किती गाऊ महतीपिढ्यानपिढ्या जगविल्या, अशी...
किशोर स्वरांगीला घेऊन इकडे या ना, मी काम करतेय, रडतेय ती..... किशोर लगेच धावत स्वरांगी जवळ जाऊन---अ…ले…ले ले लेकाय झालं माझ्या शोनूला, कच्याला ललते ती….खाऊ हवाय…खाऊदेऊ का तुला खाऊ….. खाऊ नंतर द्या तीला, आधी आणा इकडे……भूक लागली असेल तिला……शेवंती म्हणाली.. आणि ….आणि…..आणि……. ये शेवंती तू ओरडलीस का आता, काय झालं….काय झालं..? ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ...
शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी "एक राजा" जन्मास आला होता,खेळण्याच्या वयात ज्यांनी तलवार, ढाल, भाला हातात घेतला होता….असे"छत्रपती शिवाजी महाराज" होते म्हणून महाराष्ट्र घडला होतास्वराज्य घडवण्यासाठी माझा राजा मुघलशाहीला एकटा नडला होता…..!! आपल्या प्राणाची बाजी लावून, मावळ्यांनी "स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं होत,याच मातीत "स्वतंत्र मराठा साम्राज्य" निर्माण झालं होतं,"सूर्याहुन तेजस्वी राजा" नाव, इतिहासात कोरलं गेलं होतं,आज सोनियाचा दिन उगवता झाला होता, (६...
५ जून पर्यावरण दिवस…. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर, असाच समज सर्वांचा आहे, परंतु आपल्या जीवनावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण होय. माणूस हा सक्षम प्राणी असला तरी त्याने आपल्या गरजेपुरतं मर्यादित न राहता, आपल्या पुढच्या अनेक पिढ्या आपल्यामुळे सुखी व्हावीत म्हणून करून ठेवलेल्या उपभोगाच्या गोष्टी, पर्यावरणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परीणाम करत असतात.आज पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास होत चाललेला आहे. प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं...