Home Blog Page 281
खरं तर माझी शाळेतील अभ्यासात प्रगती म्हणावी तसी नव्हतीच ; तरीही अवांतर वाचन आणि कविता लिहीण्याचा छंद सातवी - आठवीत असतानाच लागला. त्या काळी खूप कविता लिहील्या पण शाळेतल्या अभ्यासालाच वह्या पूरत्या नसायच्या मग जूण्या वह्या , माझ्या भावांच्या , मित्रांच्या गोळा करून त्यातील उरलेले पानं फाडून दाभनाण वही तयार करायची , त्यावर मग कविता लिहून ठेवायच्या .मी बारावीला...
मानवी मन हा आरसा आहे तर मानवी बुद्धी हा चष्मा आहे. मनाच्या आरशात जगाचे प्रतिबिंब उमटते. ते प्रतिबिंब मानवी मनाने बुद्धीच्या चष्म्यातून बघितले नाही तर त्या प्रतिबिंबाचे मानवी मनाच्या आरशाला नीट आकलन होत नाही व त्या प्रतिबिंबाशी काय व्यवहार करायचा हे त्या मनाला कळत नाही. मानवी मनाच्या आरशात दोन प्रतिबिंबे पडतात. एक प्रतिबिंब असते संपूर्ण सृष्टीचे व दुसरे प्रतिबिंब...
आपल्याला माहीतच आहे की , शाळा कॉलेज मध्ये आपल्याला शिक्षक असतात ते आपली शिकवणी घेतात. त्याचबरोबर जीवनात येणाऱ्या अडचणींना कस सामोर जायचं , जीवन कस जगायचं हे देखील शिकवत असतात . म्हणजे हे शिक्षक आपले गुरू असतात आणि ते आपल्याला घडवत असतात जस आपल्याला नदी पार करायला बोटीची गरज असते त्याच प्रकारे कोणतही काम पूर्णत्वाला न्यायचं असेल तर गुरू...
आजरा (अमित गुरव ) -: भादवण येथील कृषी दुकान संचालिका आणि माजी सरपंच छाया संकपाळ यांना लिंक मराठी ने संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही खत घेणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव दर घेतले नाहीत. सदर माहिती राजकीय राग मनात धरून विरोधकांनी चुकीचे व खोटे आरोप केले आहेत .ग्राहकांनी जर तसे सांगितले आणि सिद्ध झाले तर आम्ही संकपाळ कुटुंबा वतीने १ लाख रुपयांचे...
माझा आजा-आजी त्यांच्या पाच मुलांसह करमाळा तालुक्यातील (जिल्हा-सोलापूर) साडे गावात एका पडक्या घरात रहात होते, पण गरिबीतही त्यांनी मस्त मजेत संसार केला ना! त्यानंतर माझे आईवडील वरळी बी.डी.डी. चाळीतील १२० चौ. फुटाच्या छोट्या खोलीत आम्हा चार भावंडासह रहात होते, पण त्यांनीही गरिबीत मस्त मजेत संसार केलाच ना! मग मी व माझी बायको माझ्या एकुलत्या एक मुलीसह डोंबिवलीत पत्र्याच्या चाळीत...
आजरा -( प्रतिनिधी ) : भादवण गावात युरिया ची विक्री अधिक किंमती मद्ये करून घोटाळा झाल्याचे समजते. शेती सेवा च्या नावाने दुकानदार साठा करून ठेवतात. आणि शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी जास्त भावाने विक्री केली जाते असा प्रकार तालुका कृषी अधिकारी मोमीन यांच्या पथकाने उघडकीस १८ मार्च २०२१ रोजी आणला. टॉप २० शेतकऱ्यांची यादी तपासली असता ती बोगस असल्याचे त्यांना निदर्शनास...
मुंबई - ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या दैनिक सामानाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोना झाला असे ट्विट खुद्द त्यांनीच केली होती. ठाकरे कुटूंबात कोरोनाने शिरकाव केला...
(१) कायदा म्हणजे काय व कायद्याचा न्याय म्हणजे काय? कायद्याच्या बुडाशी जाऊन अभ्यास करा म्हणजे कायदा व न्याय कळेल. निसर्गाने त्याच्या कायद्याची एक चौकट तयार केलीय. निसर्ग कायद्याच्या त्या मूळ चौकटीला म्हणजे मूलभूत सांगाड्याला (बेसिक स्ट्रक्चर) धक्का न पोहोचवता अर्थात पर्यावरणाची हानी न करता मानवाचे विशेष कल्याण व मानवाची विशेष सुरक्षितता यांची हमी देणारा विशेष समाज कायदा निर्माण करण्याचे...
कोल्हापूर (अमित गुरव ) -: जिल्ह्यासह राज्याचे लक्ष केंद्रित केलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ ) च्या निवडणुकीची २ मे ही तारीख ठरली त्याची अधिकृत घोषणा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने केली. २५ मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू होत असून आता राजकीय हालचाली आणि भेटीगाठीला जोमाने सुरवात होईल.निवडणूक होणार न होणार याची आता चर्चा संपुष्टात आली असून...
केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.पंतप्रधान...