आजरा ( अमित गुरव ) - मारुती ईश्वर शिंदे रा. भादवण ता - आजरा (वय ४०) ही व्यक्ती हरवली आहे. हा मनोरुग्ण असून घरातून कोणाला काही न सांगता गडहिंग्लज च्या दिशेने निघून गेल्याचे समजले.त्यांच्या अंगात पिवळा शर्ट आणि काळी पेंन्ट आहे. केस व दाठी वाढलेली असा कोणी व्यक्ती आपणास दिसल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
प्रकाश शिंदे - 8308502063
पत्रकार अमित...
1) जीवनात त्याच गोष्टीना महत्व द्या ज्या गोष्टींमुळे आपण आयुष्यात यशस्वी होऊ
2) प्रयत्न करत असताना याची वाट बघत नका बसू की यश कधी मिळेल प्रयत्न तोपर्यंत करत रहा जोपर्यंत यश मिळत नाही
3) तुम्ही किती बिकट परिस्थिती मध्ये असा पण चेहऱ्यावर 1 हास्य ठेवा त्याच्यामुळे परिस्थिती बदलणार नाही पण विचार करण्याचा दृष्टीकोन नकीच बदलेल
4) एखाद्या व्यक्तीला इतकं पण जवळ नका...
आपल्या आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे कारण माणसाच्या प्रगतीची आणि भवितव्याची दिशा ही वेळच ठरवत असते . आपल्या हातातून गेलेला पैसा आपण परत मिळवू शकतो पण गेलेली वेळ कधी परत नाही आणू शकत; कारण जसे बाणातून सुटलेला तिर कधी माघारी फिरू शकत नाही , ना त्याला आपण थांबवू शकत तसेच हातातून निघून गेलेली वेळ कधी...
सागराचे खारे पाणी उन्हाने तापले व गोडे बनून पर्वतांवर पाऊस बनून पडले. त्याचे गोडे बर्फ झाले व मग पुन्हा उन्हानेच गोड्या बर्फाच्या गोड्या नद्या केल्या. पण त्यांच्या गोडेपणाला खारेपणाचे आकर्षण निर्माण झाले. मग या गोड्या नद्या पुन्हा खाऱ्या सागराकडे वाहात जाऊन सागराला जाऊन मिळाल्या आणि मग खाऱ्या व गोड्या पाण्याचे चक्र सुरू झाले. या चक्रातूनच पुढे वनस्पती व प्राणी...
जन्म घ्यायला आई पाहिजे….घर सांभाळायला पत्नी पाहिजे….अधिकार गाजवायला बहीण पाहिजे….लाड करायला आज्जी पाहिजे….प्रेम करायला प्रियेसी पाहिजे….मनातलं हितगुज साधायला मैत्रीण पाहिजे….पण दादा म्हणे, वंशाला दिवा मुलगाच पाहिजे…ज्योतच पेटवली नाही घरात तर दिवा येईल कुठून….असं कसं चालेल रं दादा…वंशाच्या दिव्यासाठी अनेक भ्रूण हत्या केल्या…देव्हारातल्या लक्ष्मीला नवस दादानं केला….अन घरच्या लक्ष्मी मसनवट्यावर नेल्या….वंशाचा दिवा होईल जेव्हा मोठा….कंबरत लात घालून करील हिशोब चुकता…कर...
कविता म्हणजे उन्हात चांदण पडलेलं….काल्पनिक जगातलं गाव मनात वसलेलं….
उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिलेलं….आभासी जग सत्यात उतरवलेलं ….
कवीला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे कविता….सरस्वतीने दिलेलं वरदान म्हणजे कविता….
कधी आक्रोश, कधी वेदना,कधी प्रेरणा तर कधी सरणावरची नुसतीच राखम्हणजे कविता…..
वाळवंनटात उमललेलं फुल म्हणजे कविता….श्रावणाची चाहूल म्हणजे कविता….
विविध भावनाच्या सप्त सुरांना,एकत्र गुमफून छेडलेली विणेची तार म्हणजे कविता….एक दिव्य अनुभूती, एक अविष्कार म्हणजे कविता….
✍️ सुनीता खेंगले...
कविता म्हणजे मनातल्या भावनाकुणीतरी कुणासाठी लिहिलेल्याकुणाचं तरी प्रेम तर कुणाचा विरह..
कविता म्हणजे पावसाच्या आठवणी
निळ्याभोर आकाशातले ते चंद्र तारे
...
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा करत सचिन वाझे प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्यापोटी १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते असा खळबळजनक खुलासा परमबीर सिंह यांनी केल्याचा दावा एका संकेतस्थळाने केला आहे. परमबीर सिंह यांच्या मुंबई पोलिस आयुक्त पदावरून...
आजरा ( अमित गुरव) -
भारतीय जनता पार्टी आजरा यांच्या वतीने मा. हसन सो मुश्रीफ फाऊंडेशन कागल यांच्या पूर्व माध्यमिक परीक्षा ई. ८ वी बुध्दीमत्ता या विषयातील सराव चाचणी पेपर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून देशातील समस्त शिवप्रेमी च्या भावना दुखावल्या गेल्या; याबद्दल आज भारतीय जनता पार्टी, आजरा कडून आजरा...
आज २० मार्च हा जागतिक आनंद दिन आहे तसाच जागतिक चिमणी दिनही आहे. संयुक्त राष्ट्र संघटना (युनो) च्या माध्यमातून दर वर्षी जागतिक आनंद दिन जगभर साजरा केला जातो. दिनांक २० मार्च २०१३ रोजी पहिला जागतिक आनंद दिन साजरा केला गेला. याचा अर्थ हाच की मानवी जीवनात आनंद नसेल तर जीवनाला अर्थ नाही हे जगाला हल्लीच म्हणजे फार उशिरा कळले....










