Home Blog Page 29
राज्यातील सर्व शाळांना 8 आणि 9 जुलै 2025 या दोन दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे! मुख्य कारण म्हणजे शिक्षक संघटनांचा शाळा बंद आंदोलन, ज्याला राज्यभरात प्रतिनिधी, सरकारी शिक्षक व मुख्याध्यापक यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे . 🕒 कुठे आणि का? शिक्षण मंत्र्यांनी आणि शाळा मंडळांनी आंदोलन समोर घेत, या दोन दिवशी सर्व शाळांना बंदीचे आदेश काढले. हे आंदोलन शासनाच्या धोरणांविरोधात...
राधानगरी (प्रतिनिधी):राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांची दीर्घकाळची मागणी असलेल्या दिवसा वीजपुरवठा योजनेला अखेर मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही महिन्यांत तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. आमदार आबिटकर यांनी यासाठी सातत्याने ऊर्जामंत्री, महावितरण अधिकारी आणि शासन दरबारी पाठपुरावा केला होता. याअंतर्गत तालुक्याच्या विविध गावांमध्ये कृषी पंपांसाठी स्वतंत्र वीज वाहिन्या टाकण्याचे नियोजन...
आजरा(हसन तकीलदार)…राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पंधरवडा निमित्त जिल्हा परिषद कोल्हापूर व पं .स. आजरा शिक्षण विभागाकडून तालुकास्तरावर निबंध ,वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील एकूण 11 केंद्रातील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जिल्हा स्तरासाठी निवड करून त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी विलास पाटील ( शिक्षण विस्तार अधिकारी...
आजरा(हसन तकीलदार):- मागील एक दीड महिन्यापासून शिवसेना (उबाठा )तर्फे आजरा -बुरुडे -महागाव रस्त्यावरील खड्डे भरावे, संताजी पुलाला 100वर्षे पूर्ण झाल्यामुळे या पुलाचे बांधकाम जीर्ण झाले असून यासाठी पर्यायी पूल तयार करावे तसेच बुरुडे भटवाडी आणि कासार कांडगाव कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी सिमेंट पाईप्स घालून गटारीच्या पाण्याचा योग्य निचरा करावा यासाठी लढा सुरु आहे. याबाबत शिवसेना (उबाठा )चे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील...
गडहिंग्लज | प्रतिनिधी:कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. गडहिंग्लज शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या मालकीची ३.०६ एकर जागा आहे. या पैकी ०.७५ एकर जागा प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित जागा पशुसंवर्धन विभागाकडेच ठेवण्याचे ठरवण्यात आले असून, पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार नवीन तालुका पशुसंवर्धन...
आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यातील हाळोली सारख्या लहानशा खेड्यातील हरहुन्नरी कलाकार संदीप कोंडीबा कांबळे याने सुर महाराष्ट्राचा पर्व सहावे मराठी गाण्यांच्या मराठमोळी ऑनलाईन गायन स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीतून अंतिम फेरी मध्ये झेप घेतली आहे. हाळोली सारख्या लहानशा खेड्यातला हा कलाकार अत्यंत गरिब आणि प्रतिकूल परिस्थितीतून आपली कला जोपासत या ऑनलाईन गायन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारणे इतके सोपे नव्हते. कलेबद्दल असलेली...
कोल्हापूर, २ जुलै २०२५ - : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाने व्हिडीओ निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे. लिंकमराठी न्यूजच्या या विशेष अहवालात, आम्ही एआय व्हिडीओ निर्मितीचे फायदे, उपयोग आणि त्याचबरोबर त्याच्या गैरवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत आहोत. याच पार्श्वभूमीवर, कोल्हापुरात हिमवृष्टीचा एक व्हायरल व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे, जो व्हीओ३ (Veo3) या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मितीच्या सामर्थ्याचे प्रदर्शन...
औरंगाबाद / छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): शिवसेना खासदार संदीप भुमरे आणि त्यांच्या आमदार पुत्र विलास भुमरे यांच्या १३ वर्षांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्यासाठी अचानक ३ एकर जमीन “गिफ्ट” स्वरूपात हस्तांतरित झाल्याने प्रकरण भरकटले आहे. हैदराबादच्या उल्लेखनीय सालारजंग कुलीन वंशाच्या वंशजांनी दिलेल्या या “हिबानाम्या”तून त्याला मिळालेली जमीन १५० कोटींच्या अंदाजित किमतीची असल्याचे EOW तपासात समोर आले आहे . 🔍 तपासाची मुख्य...
आजरा (हसन तकीलदार) :-केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे अशी उक्ती आहे. यालाच अंगीकारत स्व. विमालाबाई सरदेसाई ट्रस्टचे संस्थापक लाटगावचे सामाजिक कार्यकर्ते रणजित सरदेसाई यांनी एक आदर्शवत कार्य करीत युवकांना आदर्श दिला आहे. गांधीनगर येथे गटारीच्या कामकाज आणि दर्जावरून अर्ध्यावरच गटारीचे काम थांबवले गेले. याचा परिणाम म्हणून अर्धवट गटारीतील सर्व पाणी रस्त्यावरून वाहू लागले. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून गुडघ्याएवढे...
आजरा (हसन तकीलदार ):-आजरा -हाजगोळी बंधाऱ्यांवरील स्लॅबच्या लोखंडी सळ्या दिसत होत्या त्यावेळीच जर दुरुस्ती झाली असती तर आज ही परिस्थिती ओढावली नसती. एक ते दीड महिना उलटून गेला तरीही बंधाऱ्याची दुरुस्ती अथवा डागडुगी झालेली नाही कि याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. बंधाऱ्यांवर मोठा खड्डा पडला असल्यामुळे तेथील वाहतूक तात्पुरती बंद केली असल्याचे समजते. https://youtube.com/shorts/oYhsJP9UXAo?si=K6eljl1BLJpMJSlz ...