मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय (GRs) आज रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात पहिल्या ते पाचवीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेतला गेला. तसेच, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक तज्ञ समिती स्थापन करण्याची माहिती त्यांनी दिली, ज्यामध्ये ‘त्रिभाषा सूत्र’ कधी सुरू करण्यात यावे याचा अभ्यास करणार आहे .
मुख्य मुद्दे:
१६ एप्रिल आणि १७ जून...
घडामोडी
कोल्हापुरात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाकडून हिंदी सक्तीच्या परिपत्रकाची होळी – मुख्यमंत्र्यांवर जोरदार घोषणाबाजी
अमित गुरव
कोल्हापूर (प्रतिनिधी) –राज्यात केंद्र सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाविरोधात संतापाची लाट उसळत असून, अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांकडून विरोध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आक्रमक होत, आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी सक्तीच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलं. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री...
आजरा (हसन तकीलदार ):-पावसाळा आणि त्यातच शेतीच्या कामाना वेग यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची जयंती येत असल्यामुळे शाहू महाराजांची जयंती साजरी करताना मर्यादा येतात. या बाबींचा विचार करत आजऱ्यातील बहुजन मुक्ती पार्टी, दलित मानवी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन युवा आघाडी, रिपब्लिकन सेवा, सेक्युलर मूव्हमेंट या सर्व संघटना एकत्र येत छत्रपती लोकराजे शाहू महाराजांची 151वी जयंती उत्साहात साजरी करण्याचा...
घडामोडी
संवेदना फाउंडेशनचे सामाजिक व विधायक कार्यात उल्लेखनीय कार्य अनाथ विद्यार्थ्यांचे स्वीकारले पालकत्व
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार ):-आजऱ्यातील संवेदना फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक तथा विधायक कार्यात आपला ठसा उमठवला आहे. वनऔषधी पार्क असो अथवा वृक्षलागवड अशा अनेकविध सामाजिक कार्यात संवेदनाने आपले नाव कोरले आहे. सालाबाद प्रमाणे पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा येथे कै. भूषण गुंजाळ यांच्या स्मृतप्रित्यर्थ अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संवेदना फाउंडेशन व भूषण गुंजाळ मित्र मंडळातर्फे करण्यात आले.
https://youtu.be/p5ncD8Juu90?si=smc7T63Vhk52JsVf
...
आजरा (अमित गुरव) :लोकशाही पद्धतीने निवडणूक म्हटले की उमेदवारी अर्ज, प्रचार आणि मतदान ही तीन मुख्य पावले ओलांडावी लागतात. हीच प्रक्रिया प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी पी एम श्री आदर्श विद्या मंदिर, भादवण या शाळेने एक आगळीवेगळी शैक्षणिक उपक्रमाची आखणी केली आणि विद्यार्थ्यांसाठी ‘मुलांची लोकशाही निवडणूक’ राबवली.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचार केला आणि बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान झाले. 3 री...
आजरा (हसन तकीलदार):-जर एखाद्या दुचाकी वाहन चालकाला वन्यप्राण्याने धडक दिली आणि त्यात त्याला गंभीर दुखापत अथवा मृत्यू झालेस नुकसान भरपाई मिळत नाही. याच कायद्याला विरोध करीत बहुजन मुक्ती पार्टीने वनमंत्र्यांना निवेदन देत कायद्यात सुधारणा करून अशा वन्यप्राणी अपघात ग्रसतानाही नुकसान भरपाई मिळावी अशी कायद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे.
https://youtube.com/shorts/tpXy80HNPIM?si=Y_72gB1Vk_RA8zDb
...
बिझनेस
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम दिनाचा ( MSME Day ) इतिहास, महत्त्व, संधी आणि उद्दिष्टे
अमित गुरव
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम दिनाचा (MSME Day) इतिहास, महत्त्व, संधी आणि उद्दिष्टे
📅 इतिहास:
MSME दिन (Micro, Small and Medium Enterprises Day) दरवर्षी 27 जून रोजी साजरा केला जातो.हा दिवस 2017 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) महासभेने अधिकृतपणे घोषित केला.या मागे उद्दिष्ट होते – जगभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे आर्थिक व सामाजिक योगदान ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे.
🎯 उद्दिष्टे:
MSME...
आजरा ( हसन तकीलदार ):-26 जून हा दरवर्षी अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघांनी 1987मध्ये या विरोधात ठराव पारित केला होता. अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधत डॉ. युनूस सैय्यद यांनी आजरा महाविद्यालयाच्या युवकांशी संवाद साधून तरुणांमधील वाढत्या व्यसनाधिनते बद्दल चिंता व्यक्त केली.
https://youtube.com/shorts/FyPdGNQ78U0?si=5-2InxzoPYohrbnI
...
आजरा (हसन तकीलदार ):-ग्रुप ग्रामपंचायत गवसे -आल्याचिवाडीचे उपसरपंच अविनाश हेब्बाळकर यांनी ठरल्याप्रमाणे आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते. त्यानुसार सरपंच सौ. रेखा रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन यल्लाप्पा बागडी यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
https://linkmarathi.com/the-fight-to-get-justice-for-the-suffering-caused-by-wild-animals-will-continue-bahujan-mukti-party/
...
घडामोडी
वन्यप्राण्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रासापासून न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील -बहुजन मुक्ती पार्टी
अमित गुरव
आजरा (हसन तकीलदार ) :-वन्यप्राण्यामुळे शेतकरी आणि प्रवासी यांना होणाऱ्या त्रासापासून न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे आजऱ्यात टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरु आहे. 30मे 2025रोजी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीने एकदिवशीय धरणे आंदोलन केले होते. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी कोल्हापूर जिल्हा वनसंरक्षक यांचेशी आजऱ्यात बैठक आयोजित करून समस्या बाबत चर्चा करणेची मागणी केलेनुसार दि. 26/06/2025रोजी...










