राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील असं सांगत लॉकडाऊन करायचा की नाही? याबाबत विचार सुरू असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"राज्यात जानेवारीच्या अखेरीस कोरोना परिस्थिती नियंत्रणात होती. पण फेब्रुवारीत रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. लोक मास्क वापरत...
कृषी
ऊस पेटवणार! संपूर्ण मंत्रिमंडळाला आमंत्रण ; शिवसेनेचा आणखी एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात ?
अमित गुरव
मुंबई – एकीकडे देशभरात कृषी कायद्यावरून गेल्या ३ महिन्यापासून शेतकरी(Farmers) आंदोलन पेटलं आहे, कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलनाला बसले आहेत, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ संजय राऊत(Shivsena Sanjay Raut)यांच्या नेतृत्वात दिल्ली येथे गेले होते, शेतकरी आंदोलनावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका...
राज्यसभेत तीन कृषी विधेयकांवर चर्चा झाली, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गूढरीत्या मौन पाळले. पवारांनी ब्रही न उच्चारल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या. दहा वर्षे देशाचे कृषिमंत्रिपद भूषवलेल्या या बारामतीच्या उत्तुंग नेत्याकडून कृषी विधेयकांबाबत स्पष्ट काय ते बोलले जाईल, अशी अपेक्षा होती.
शरद पवार बोलले असते, तर शेतकरी आणि सरकारनेही ते गांभीर्याने ऐकले असते. ‘कृषी विधेयकांना आता...
दिसं येतील दिसं जातील या सुंदर गीताचे गीतकार सुधीरजी मोघे यांची माफी मागून मी केलेले विडंबन…
तुझ्या माझ्या लेकराला बोल काय हवंमोबाईल विवोचा नि सिमकार्ड नवं
नव्या मोबाईलमधी नवीन असंलकाँलिंगवर समोरचा माणूस दिसंल
काँल येतील, काँल जातीलडोस्क फिरंल,ताप येईल
नेटपँक आला तोही द्या मारूनीभलं मोठं बील भरा तेही खिशातूनी
कळंल का त्याला,लावायला गाणीका करील त्यो रोज त्याची मनमानी
पोर आपुलंच मग ऐकंल सगळंऐकेना तर उठवू...
सोलापूर/ पंढरपूर : सोलापूर शहर व परिसरात गुरुवारी पहाटेपासून वातावरणात मोठा बदल झालेला आहे. सोलापूर शहर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागात पहाटेपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, काल बुधवारी रात्रीपासूनच शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. पंढरपुरात बुधवारी रात्री अचानक रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. या अवकाळी पावसाने द्राक्षांच्या बागीचे नुकसान होत असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांमध्ये...
कोल्हापूर : ( अमित गुरव ) - कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीचे वारे घुमू लागले आहे. त्यामुळे निवडणूक काळात सराईत गुन्हेगारांकडून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करण्याच्या घटना होऊ शकतात. यासाठी सराईत गुन्हेगारांचे पोलीस रेकॉर्ड तयार केले आहे. गंभीर व अतिगंभीर गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच ६० गुन्हेगारांना तडीपार केले जाणार, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी...
कोवळ्या वयातओठावरटोचल्या होत्या मिशात्याच्या …तेव्हा. . .ओठातून आलेल्या रक्तालात्याने खाल्लेल्या पानाचावास सुद्धा येत होतातो ओघळ हनुवटी पर्यंत …तेवढाच पुसण्याचीताकद होती मनगटात …
त्याच्या दैत्यमिठीतूनसुटता सुटतावय निघून गेलंओठ सुकून गेलेआता उंबऱ्याच्या आतपडणार प्रत्येक पाऊलसोडून देत असतंत्याला चिकटलेलसोज्वळपणाच पादत्राणदाराबाहेरआत येवून मलावापरण्यासाठी . . .
नशा व्यसन नशीली दुनियाअभंग अभागीपणभोगीपणरोज खुंटीवरअडकणाऱ्यामाळाकित्येक नकळत फुटणाऱ्यादोन घराच्याबांगड्या
हे सार काही पहात मीकाळजात उतरणारेडोळ्यातले रक्तपुसू शकत नाहीफक्त एकच विचारओठांना...
मी आनंदाने दु:खालाही मिठी मारली आहे,लाख संकटांना अशीच धूळ चारली आहे..
ह्रदयाची जागा सुध्दा राहिली नाही सुरक्षित,कुण्या मांत्रिकानी मूठ मारली आहे..
उगवतीलच कसे या आयुष्यात काटे ?आजन्म मी फक्तं फुलं पेरली आहे..
कशी सांभाळावी माझी झोपडी आता ?तुझी वावटळ घरात शिरली आहे..
भेटलो होतो ज्या रुक्ष बागेत आपण एकदा,तेंव्हापासून ती बाग ही बहरली आहे…!!
- प्रविण घुले
( कोळसांगवी )
लोकांनी दंगल घडवली जाती धर्मातरक्तरंजीत, कर्णकर्कश आणि धडाम'धूममला पण दंगल घडवायची आहे शब्दा शब्दांतअहिंसक, आंदोलक आणि शांततेत
लोकांनी दंगल घडवली गल्ली-चौकामधेलाठ्या, काठ्या अन् दगड घेऊनमला पण दंगल घडवायची आहे गाव वस्ती शाळांमध्येपण हातात पाटी, पुस्तक अन् कलम घेऊन
लोकांनी दंगल घडवली घराघरातभगव्या, हिरव्या, निळ्या आशा अनेक रंगातमला पण दंगल घडवायची आहे मनामनांतसामाजिक आर्थिक आणि वैचारिक रंगात
लोकांनी दंगल घडवली माणसा-माणसांतउच्च नीचतेच्या भावनांतूनमला...
आरोग्य
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आता मदत पुनर्वसन मंत्री म्हणतात , लॉकडाऊनचा गांभीर्याने विचार सुरु
अमित गुरव
चंद्रपूर- : कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असल्याने, महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्र आहे. कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपाठोपाठ आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील तसा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते चंद्रपुरात बोलत होते....










