एकात्मता स्तोत्रातील प्रातःस्मरणीयअमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ‘ठक्करबाप्पा’( २९ नोव्हेंबर १८६९—२० जानेवारी १९५१)
गुजरातमधील समाजसुधारक, ‘ठक्करबाप्पा’ या नावानेही ते ओळखले जात. भावनगर येथे जन्म. पुण्याची अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते ‘एल्.सी.ई.’ झाले ( १८९०). पुढे त्यांनी वढवाण व पोरबंदर ह्या संस्थानांत (१८९१–९९), पूर्व आफ्रिकेतील युगांडा रेल्वेत ( १८९९–१९०२) व सांगली संस्थानात (१९०४–०५) अभियंता म्हणून कामे केली. ते मुंबई महानगरपालिकेत नोकरीस होते. ही नोकरी...
1540 साली महाराणा उदयसिंह व महाराणी जयवंताबाई यांच्या पोटी प्रतापसिंह यांचा जन्म झाला. मनुष्याकडे जर आत्मबल असेल तर कोणत्याही संकटांचा सामना करू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे महाराणा प्रताप होय ! प्रतापसिंह जेव्हा सिहासनवर आले तेव्हा मोगलांचे संकट मोठे होते , राज्याची घडी नीट न्हवती , मेवाड चा मानबिंदू चित्तोडगड मोगलांकडे गेले होते . प्रतापसिह यांनी राज्याची घडी बसवली,...
एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते. त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासा दरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या पण वडिल त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले.
रात्री घरी आल्या नंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला..
ते प्रवासी 'ऑल द बेस्ट' च्या प्रयोगाला चालले होते..!आपल्या मुलाच्या...
आघाडा ही वनस्पती गणपतीबाप्पाला वाहून त्यांची पूजा केली जाते. तसेच ही वनस्पती मानवी अरोग्यासाठी निरोगी राहण्यासाठी खूप गुणकारी आहे.१)दोन चमचे आघाड्याचा रस सकाळी उपाशीपोटी पिऊन वरून एक कप कोमट पाणी पिल्याने पोटातील कृमींचा नाश होतो.
२) आघाडा या वनस्पतीच्या पंचांगाचा रस व पंचांगाचा लेप हा विंचू,साप इतर कीटक यांच्या दंशावर खूप गुणकारी आहे.
३) आठ ते दहा आघाड्याची पाने घेऊन स्वच्छ...
डाळिंब व डाळींबाचे पान-फुल साल हे आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत….
१) डाळिंब उष्णता नाशक व पित्तशामक आहे.
२) पिकलेल्या डाळिंबाचे रस, किंवा त्याच्या सालीचा दोन ते तीन चमचे रस खोकल्या मध्ये भारीच आराम देतो.
३) डाळिंबाची चार-पाच पाने घेऊन स्वच्छ धुवावीत. व त्यांचा दोन थेंब रस काढून डोळ्यांमध्ये टाकल्याने,डोळे खाज होणे,डोळे लाल होणे,डोळ्यातून पाणी येणे या समस्या बंद होतात.
४) डाळिंबाच्या फुलाचा...
केळफुल जेवढे दिसायला सुंदर असते. तेवढेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
१) केळ फुलांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ए सी व ई असतात.यामुळे मन आणि शरीर नेहमी आनंदी आणि तंदुरुस्त राहते.
२)नियमित केळ फुलाच्या भाजी चे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते.व रक्तामध्ये लोहाचे आणी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
३) केळ फुले एक वाटी उकडून घ्यावे यामध्ये चवीसाठी थोडेसे सेंधव मीठ व काळे मिरे चूर्ण टाकून...
जाईचे फूल जेवढे सुंदर आणि सुगंधी आहे. तेवढेच ते आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी असते.
१) जाईच्या फुलांचा वास घेतल्याने मन प्रसन्न होते. व मानसिक ताण तणाव निघून जातो.
२) दहा-पंधरा जाईची पाने घेऊन थोडीशी चेचुन घ्यावी व अर्धा कप तीळ तेला मध्ये टाकून कडवुन घ्यावीत. हे तेल ड्रॉप मध्ये भरून ठेवा रात्री झोपताना कानामध्ये टाकावे. यांनी कानाचे तक्रारी कान दुखणे कानामध्ये खाज...
पुणे - रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा जिजाई रमाई समाज भूषण पुरस्कार २०२१ प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांना जाहीर केला असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची कन्या म्हणून डॉ. दाभोळकर यांचा वैचारिक आणि सामाजिक वारसा पुढे नेण्याचे काम डॉ. दाभोळकर यांच्या निधनानंतर त्यांनी सातत्याने...
श्रेत्र आणि तरतूद किती
रेल्वेसाठी १,१०, ०५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.रस्ता बांधणी १,१८,१०१ कोटी तरतूदऊर्जा श्रेत्रात ३,०५,४८४ कोटी तरतूदसरकारी बँक २०,००० कोटीचे भांडवल देणार-२०२१ -२०२२ मध्ये निर्जंतुक लक्ष १,७४,००० कोटी तरतूद
या गोष्टी स्वस्त होणार-
सोन आणि चांदीच्या आयात शुल्कात घट होणार त्यामुळे साहजिकच सोनं स्वस्त होईल.
तांब्याच्या वस्तूस्टील आणि लोखंडी वस्तू-चामड्याच्या वस्तू
काय महागणार -
मोबाईलच्या काही पार्ट्सवर कर वाढवण्यात आल्याने अर्थातच मोबाईल...
अमित गुरव ( नवी दिल्ली) -: शेतकरी आंदोलन मध्ये स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या लोकांनी स्वतःची जीवाची पर्वा न करता पत्रकारिता केली. ती केली नसती तर आंदोलनाची माहिती शेतकऱ्यांनाच झाली नसती. फेसबुक live आणि युट्युब वरून मोठ्या- मोठ्या स्पर्धकाशी त्यांनी स्पर्धा केली . त्यामुळे सरकार विरुद्ध बोलणाऱ्या पत्रकाराना खटला व चौकशी तुन घाबरवण्याचे व त्याना संपवायचे हे लोकशाहीला खूप धोकादायक आहे....










