Home Blog Page 64
खूप दिवस दडून बसलेला पाऊसआज एकदाचा कोसळलानद्या, नाळे, वहाल दुधडीभरुन वाहायला लागल्या नेमका रविवार सुट्टीचा दिवस असतानामित्रांना एक एक फोन फिरवलाघनदाट जंगलामध्ये विरारच्याडोंगरावर जाण्याचा बेत मी आखला घरातून निघताना छत्री घेऊन जावाअसा आग्रह अर्धांगनीने केलाएक दिवस पावसाचा आनंदभिजत घ्यावा बोलून मी घर सोडला अरुण, रोहीत माझे मित्रएकत्र भेटलो डोंगराच्या पायथ्यालाथांबा रे जरा समोरून गरमा गरमभजी आपल्याला घेतो खायला डोंगर चडताना पाय घसरत होतेपावसाने...
साहित्य चावडीवर कवितांचा कार्यक्रम सुरू असतांनाच वरूण राजाने हजेरी लावत सर्व कवितांचं स्वागत केलं आल्हाददायक वातावरणात कविसंमेलन बहरत गेलं. जसे गाण्याला चांगले सूर मिळाले की उत्तम गाणे तयार होते तसेच काहींनी कवितेला चाल देऊन श्रोत्यांनी ऐकण्याचा आनंद लुटला. कवितेतली ओल न ओल श्रोते कान देऊन ऐकत...
कोल्हापूर - : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून आज ही पाणी पातळी 39 फुटाच्या वर जावून पाणी धोका पातळीकडे सरकत आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत राहिल्यास पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांनी वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे...
आज सोमवार दिनांक २२जुलै २०२४ रोजी १५.८ मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २४.८ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० अंश सेल्सिअस राहू शकते.आर्द्रता कमाल ९०% किमान ८८% होऊ शकते. वाऱ्याचा वेग ताशी २६.० किलोमिटर असू शकतो. आकाश ठगाल असण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. ...
येत्या आठवड्यात एकूण 54.4 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज दिनांक 21/7/2024 रोजी 6.9मिमी पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.24.9 अंश सेल्सअस कमाल तर 21.3 अंश सेल्सिअस किमान तापमान राहू शकते. कमाल सापेक्ष आर्द्रता 90% आणि किमान 85%असू शकते. तसेच वाऱ्याचा वेग ताशी 29.0किलोमिटर पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अश्याच पावसाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी लिंक मराठी वेबसाईट वर भेट...
2 फुट 1 इंचानंतर पंचगंगा इशारा पातळी गाठणार पंचगंगा सध्याची पाणीपातळी 36 फूट 11 इंचावर कोल्हापूर जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली आलमट्टी धरणातून 1 लाख 20 हजर क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवला ( पंचगंगा इशारा पातळी 39 इंच आणि धोका पातळी 43 इंच आहे )
प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्यात काही उमेदवारांनी गैर मार्गाने खोटे प्रमाणपत्रे काढून सरकारी नोकरी मिळवली आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्या ला नोकरी पासून वंचित राहावे लागले व त्यांच्यावर अन्याय झाला तसेच शासनाची फसवणूक पण केली. अश्या उमेदवारांच्या कडकक कारवाई होण्यासाठी आमदार बच्चू भाऊ कडू (अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य ) यांच्या अध्यक्षतेखाली ही शोध मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या कडे...
कोल्हापूर (प्रतिनिधी ) -: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यात मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फूट १ इंचापर्यंत गेली आहे. पंचगंगा इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फुटांवर आहे. जिल्ह्यातील ७७ बंधारे...
पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के.गोर्डे-पाटील यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखवले. पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी यंत्रणेत पुढील 48 तासांत सहभागी होण्याचे आश्वासन...
कोल्हापूर, : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.56 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव व कोकरे, वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व सुळकुड, हिरण्यकेशी...