Home Blog Page 13
आजरा (हसन तकीलदार):-आजरा एस.टी. स्टॅंड म्हणजे खाजगी वाहनांचा तळ झाल्याचे चित्र सद्या दिसत आहे. आज स्टॅंडवर थांबलेले एक चार चाकी वाहन उताराला लागून आपोआप महामार्गावर आल्याने काही टू व्हीलर गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले. केवळ दैवबलवत्तर म्हणून कोणतीही जिवीत हानी अथवा मोठी दुर्घटना झाली नाही. या घटनेवरून प्रवाशांच्या तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्टॅंडच्या समोरच्या बाजूला संरक्षक भिंत...
आजरा (हसन तकीलदार):- गेली वीस वर्षाहून अधिक काळ शेतकरी आणि वन्यप्राणी यांचा संघर्ष जीवघेणा बनला आहे. अनेक शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. कित्येकजण आयुष्यभराचे अधू आणि अपंग झाले आहेत. जंगली प्राणी शेतात घुसून पिकांची मोठ्याप्रमाणात नासधूस करीत आहेत.विविध मागण्यासाह वेळोवेळी निवेदने व चर्चा झाली आहे. परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसलेने 5ऑक्टोबर 2025पर्यंत मुख्य वन संरक्षक...
आजरा ( हसन तकीलदार ) :-जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत तालुकास्तरीय खो–खो स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी तालुक्यातून विविध शाळेच्या संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये डॉ.झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील मुलांनी व मुलींच्या संघानेही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत उज्वल सुयश संपादन...
मृत्युंजयकार शिवाजी सावंत: एक अमर साहित्यिक वारसा अमित गुरव -: मराठी साहित्याच्या इतिहासात काही नावे अशी असतात जी अमर होऊन जातात. त्यातील एक प्रमुख नाव आहे शिवाजी गोविंदराव सावंत. त्यांच्या लेखनाने महाभारतातील कर्णासारख्या पात्रांना नव्याने जीवंत केले आणि मराठी वाचकांना विचारशीलतेची नवी दिशा दिली. आज, १८ सप्टेंबर २०२५ रोजी, त्यांच्या स्मृतिदिनी, आम्ही वरिष्ठ पत्रकारांच्या मदतीने त्यांच्या जीवनचरित्राचा, लेखनाचा आणि...
आजरा (हसन तकीलदार):-30 ते 40 वर्षे आयुर्मान असणाऱ्या आकेशिया, निलगिरी या विदेशी वृक्षांची लागवड महाराष्ट्र शासनाच्या वनविकास महामंडख या विभागातर्फे सन 1090ते 1995या कालावधीमध्ये आपल्या तालुक्यात तसेच लागतच्या शेजारील तालुक्याच्या जंगलातून करण्यात आली असलेने जंगलांचेवर विपरीत परिणाम होऊन जंगलांची नैसर्गिक साखळी बिघडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जंगलात चारा उपलब्ध न झाल्याने वन्यप्रण्यांनी आपला...
आजरा (हसन तकीलदार ):- सुलगाव ता. आजरा येथील कु. सिद्धी अनिल देसाई हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ च्या जून २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत राज्य कर निरिक्षक वर्ग-२(STI) पद संपादन केले. कु. सिद्धी चे प्राथमिक शिक्षण सुलगाव शाळेत तर माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे झाले. तीने पुढील शिक्षण साधना ज्युनिअर कॉलेज गडहिंग्लज येथून...
आजरा(हसन तकीलदार):-आजऱ्यातील सर्वात जुनी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या जवाहर नागरी सहकारी पत संस्थेची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या पैगंबरवासी सुलेमानशेठ दिडबाग सभागृहात नुकतीच खेळीमेळीत पार पडली. आजरा येथील मुस्लिम समाजाची अर्थवाहिनी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या संस्थेला अहवाल सालात 29लाखाचा नफा झाला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष इकबाल इब्राहिम शेख यांनी संगितले. यावेळी अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक बशीरअहमद काकतिकर यांनी केले. तर संस्थेच्या...
आजरा (हसन तकीलदार):-आजऱ्याचे लौकिक, श्रद्धास्थान आणि श्रीप्रभूरामचंद्राच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेले रामतीर्थ हे आजरा तालुक्याचे वैभव आहे. निसर्गाच्या मनोहर, लोभनीय दृश्यासोबत आस्थेचे केंद्र असलेल्या त्याचबरोबर फेसाळत पर्यटकांना साद घालणारा रामतीर्थ धबधबा पाहण्यासाठी दूरदूरचे पर्यटक आजपर्यंत येत आहेत. परंतु रामतीर्थाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभागाकडून आकारण्यात येणारे कर पर्यटकांना एक प्रकारची डोके दुखी ठरलीय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या कर...
आजरा (हसन तकीलदार)जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर आयोजित पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा मार्फत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आजरा येथील क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या या स्पर्धेसाठी तालुक्यातून सतरा संघांनी सहभाग घेतला त्यामध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील मुलांनी व मुलींच्या संघानेही तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत उज्वल सुयश संपादन केले व कबड्डी या खेळ प्रकारात आपला दबदबा...
आजरा (हसन तकीलदार):- देवस्थान जमीनधारक सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा, पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यासाठी आज देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांनी आजरा तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. सदर आंदोलन अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पार पडले. मोर्चाचे नेतृत्व मुक्ती संघर्ष समितीचे राजाध्यक्ष संग्राम सावंत, कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी...