Home Blog Page 173
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आणि आज आपण 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, आपल्या देशाला स्वतंत्र अशी राज्यघटना नव्हती त्या वेळचे कायदे वसाहती सरकारच्या कायद्यावर आधारित होते, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होऊन भारत देशाची स्वतंत्र अशी राज्यघटना तयार करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून घटना अमलात आणण्यात आली,...
आज खूप दिवसांनी उसंत मिळाला म्हणून निवांत घराच्या पायरीवर बसले होते. थोडासा वेळ मिळाला म्हणून म्हटलं मोबाईल घ्यावा हातात. तेवढ्यात समोरून तिथे आरुषी धावतच माझ्या दिशेने आली आणि हापत हापतच म्हणाली, ताई ताई तुला एक गोष्ट सांगायची आहे" एकदम रडवेल्या आवाजात ती...
काव्यप्रकार (मुक्तछंद ) - अहो काय म्हणालात! हे घर सोडायचंजमिनीवर थंबकन बसत नजर इकडे तिकडे फिरवली तर,जणू घराच्या भिंती सुद्धा माझ्यासारख्याच आश्चर्यचकित झाल्या होत्या. अलगद डोळ्यात जमलेले पाणी ओघळले आणिघराचे माझे वासे जणू पाय गाळून बसले. भितीतला ओलावा नष्ट झाला जणू,मला आकांताने ती लागली म्हणू ,नको ना गं जाऊस आम्हाला सोडून. घर म्हणाल तितक्यात,जाशील भले तू मोठ्या घरात वावरशील पण,माझ्यासारखी उब देईल का...
(आजरा )-: ६ जानेवारी पत्रकार दिनाचे अवचित साधून कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन, कोल्हापूरच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार पुरस्कार गौरव सोहळा रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापिठाच्या सभागृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला निपाणी तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशन,...
संपूर्ण विश्वातील पहिला व्यवसाय जर कुठला असेल तर तो म्हणजे शेती, जल, जंगल, शेती या तीन गोष्टी त्या काळातील माणसाच्या जगण्याचे साधन होते या आधारावर मनुष्य जीवन विकसित झालेलं आहे, सुरुवातीची नैसर्गिक शेती त्याच्यानंतर पारंपारिक शेती आणि आत्ताची आधुनिक शेती असे स्थित्यंतरे शेती व्यवसायामध्ये आले, समस्त सजीवांसाठी जगण्याचं साधन म्हणजे शेती त्या काळातही आणि आजही आणि ही शेती कसणारा...
तीळ घ्या गूळ घ्या आणि गोड गोड बोला!हे शब्द ऐकले की मला अनेक वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आठवते.ही घटना पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी घडलेली आहे.त्यावेळी एखादा सणासुदीचा पदार्थ नव्याने शिकायचा म्हणजे मोठ्ठी गोष्ट होती.घरात कोणी मोठी स्त्री(सासू) असेल तर तिच्या हाताखाली उमेदवारी करावी लागायची. सुरुवातीची काही वर्षे फक्त कच्ची तयारी करण्यात घालवावी लागायची. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर देखील म्हणजे अगदी सुनेला...
७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी, पोस्को कायदा     आजरा तालुक्यातील एका मुलीची छेडछाड केल्या प्रकरणी आजऱ्यातील दोन तरुणांना पोलीसांनी अटक केली आहे.७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.पोस्कोची कलमे लावण्यात आली आहेत.ताहीर कुदरत माणगांकर (वय २४) व इम्रान मुनाफ जमादार (वय २५,दोघे रा. आजरा) अशी अटक केलेल्यांची नांवे आहेत. ही माहिती गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजीव नवले यांनी पत्रकारांना दिली.   ...
1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजनामहाराष्ट्र शासनउद्योग संचालनालय ,जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी लागू) राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी योजनेचे नाव ::::--मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP} योजने विषयी थोडेसेयोजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र योजनेचे निकष :-1) वयोमर्यादा 18 ते 45(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )2) शैक्षणिक पात्रता(i) प्रकल्प रु...
आज दिनांक ४ जानेवारी २०२३ अनाथांची माय सिंधूताई सपकाळ माईंच प्रथम पुण्यस्मरण त्या निमित्ताने मी सौ.भाग्यश्री आपेगांवकर त्यांच्या पुण्यस्मरणार्थ माझ्या ३६५ कविता आणि चारोळींचा संग्रह फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या पावन चरणी समर्पित करत आहे.नावाप्रमाणेच उदार,विशाल हृदयाची‌‌ वात्सल्यमुर्ती होत्या सिंधूताई.जिचा संघर्ष ऐकूण पाषाणालाही पाझर फुटेल असा त्यांचा भयाण संघर्ष 'मी वनवासी' या आत्मचरित्रातून कळला.आणि हृदय पाझरलं डोळ्यात अश्रू...
सर्व आप्त, मित्र आणि परिजनांना नम्र आवाहन, ● आज रात्री १२:०० वाजलेपासून म्हणजे ०४.०१.२०२३ च्या ००:०० पासून आम्ही निर्मिती, पारेषण आणि वितरण चे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कामगारवर्ग 72 तासांच्या संपावर जात आहोत. ● मुंबई आणि पुणे शहर येथे अदानी इलेक्ट्रिक कंपनी ने समांतर परवान्यासाठी अर्ज केलेला असून इतरही नफ्याची शहरे ताब्यात घ्यायचा सदर कंपन्यांचा प्रयत्न आहे. ● सद्यस्थितीत Cross Subsidy च्या...