Home Blog Page 2
रत्नागिरी - : कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व शिक्षणाचे वातावरण तयार होणार आहे. उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूह संचलित कौशल्यवर्धन केंद्रासाठी एम. डी. नाईक हॉल येथे एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूह यांच्यात सामंजस्य करार झाला. त्याप्रसंगी आयोजित...
गडहिंग्लज -: मौजे हिटणी आणि मुत्नाळ ता. गडहिंग्लज या दोन गावांतील तरुण वर्गाने आपल्या भविष्याच्या उन्नतीसाठी आणि रोजगाराच्या संधींच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. गडहिंग्लज तालुक्यातील तरुणांमधील आशा व भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण योगदान देणार असल्याचे सांगितले .ज्यामुळे तरुण वर्गाला आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन साधता येईल त्यांनी ग्रामीण विकासाच्या योजना, उद्योग प्रोत्साहन आणि कौशल्य विकास कार्यक्रमांद्वारे या...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपा नेत्याच्या भेटीला; बंद दाराआड तासभर चर्चा सातारा- विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला धक्का देण्याची खेळी शरद पवार खेळत आहेत. त्यात कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील समरजितसिंह घाटगे यांना पक्षात आणून पवारांनी भाजपाला दे धक्का दिला आहे. आता साताऱ्यातील एका बड्या भाजपा नेत्याच्या घरी शरद...
चंदगड -: आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन मांडेदुर्ग ता- चंदगड येथील खेळाडूंचे शाहू साखर कारखाना तर्फे घेण्यात येणाऱ्या मानधन धारक कुस्ती स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल उद्योजक मानसिंग खोराटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन देऊन गौरवण्यात आले. मांडेदुर्ग गावाला कुस्तीचा वारसा लाभला आहे या गावातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन कुस्तीपटू तयार झालेले आहेत आणि नंतर आदर्श डोळ्यासमोर ठेवून या नवयुवकांनी सुद्धा आपल्या गावाचा...
भादवण -: भादवण ता आजरा गावातील काकासाहेब गणपतराव पाटील यांच्या घरचा कडीकोयंडा मोडून तीन लक्ष किंमतीचे सोने बरोबर चांदी व ५० हजार रुपयांची रोख घेऊन पसार झाले. ...
श्री नगर : जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या सर्व ९० जागांवर काँग्रेसबरोबर आघाडी निश्चित झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांबरोबर बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पत्रकारांना सांगितले की, 'आमची बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात...
अमित गुरव -: बुरुडे , किणे , मुंगुरवाडी, होणेवाडी कानोली , निंगुडगे , कोवडे येथील ग्रामस्थ यांची अथर्व दौलत साखर कारखान्यावर बैठक पार पडली. यावेळी विकासाची वाटचाल सोबतीने करायची आहे याच विचारातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समर्थन देण्याचे ठरवले आहे. यावेळी आम्ही मानसिंग खोराटे यांना निवडून आणणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ...
बदलापूर- बदलापूरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाने नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले. रेल्वे ट्रॅकवर उतरत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत त्यामुळे राज्यात निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे निवडणूक लाडकी बहीण योजनेमुळे लांबणीवर पडली अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की , निवडणूक आयोगासारखी संविधानिक संस्था जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या दबावाखाली काम करत असेल तर...
श्रावणी म्हणजे हिंदू धर्मीयांसाठी विशेष पर्वणी आहे.श्रावण मास म्हणजे धार्मिक मास .सर्वांचे प्रिय देवाधिदेव महादेव यांचे विशेष पर्व म्हणजे श्रावण.देशभरातील लाखो शिव मंदिरामध्ये भक्तजन परंपरेने श्रावणामध्ये दर्शन व पूजा विधीसाठी जात असतात आणि आपला भाव महादेव चरणी अर्पण करीत असतात .अनेक तीर्थक्षेत्री भेट देण्यासाठी भक्त भाविक साधक इच्छुक असतात .श्रावणी पौर्णिमा यातील एक महत्त्वाचा दिवस .या दिवशी समुद्र शांत...