चिंब पावसानं रान झालं आबादानी या गीताच्या मुळ गीतकारांची माफी मागून…🙏
विडंबन
चिंब घामात नहालो, आज चालतानीकाढू कशी बनियन माझी, सांगना गं राणी
टाकू नको फाटंल बाई, मोहरीच्या कोनीआपटूनी धुतल्यावरती, करते तू मच्छरदाणी
पाया पडते मी राजा, घे तुझी तू धुवूनीध्यानात मनात वासं, येतं उमचाळूनी
तुझ्या हातानीच टाक, आज खरंच पिळूनीपाण्यामंदी निरमा, रिन साबण लाऊनी
अंगावरी तरतर फाटली, लाह्या उडल्यावाणीप्रश्न सुटे अवघड हा ही, दोघं...
भाग ५५मिडिया कम्युनिकेशन संवाद
मिडिया कम्युनिकेशन संवाद म्हणजे काय?मिडिया-प्रसार माध्यम :Media प्रसार-माध्यम हि संकल्पना किंवा हे शब्दसुधा गेल्या १०-१५ वर्षातच अधिक प्रमाणात कानावर पडताहेत. १९८०-८५ पर्यंत मिडिया असा शब्द खूप वेळा कानावर पडत नव्हता, परंतु गेल्या १०-१५ वर्षात आणि खास करून गेल्या ७-८ वर्षात तर मिडिया-प्रसार-माध्यम हे शब्द रोजच्या व्यवहारातले, अगदी सर्रांस वापरातले असेच शब्द झालेले आहेत. पूर्वी कथा-कीर्तन, व्याख्यान-प्रवचन,...
भाग ५४- धर्मादाय संस्थांसाठी नियमांत अर्थसंकल्पात महत्वपूर्ण बदल
भारतामध्ये सामाजिक जाणिवेन काम कार्यरत आहेत. या संस्था गरिबी निर्मुलन, शिक्षण, आरोग्य आदी उपयुक्त विषयांत देत आहेत. या कारणाने प्राप्तीकर कायद्यानुसार अशा धर्मादाय संस्थांचे उत्पन्न करमुक्त ठेवले आहे. परंतु करांची सवलत केवळ योग्य प्रकारच्या संस्थांनाच मिळावी यासाठी काही नियमांची पूर्तता करणे आवश्यक असते, २०१४-१५ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचे या नियमांमध्ये काही महत्वाचे बदल...
भाग ५३संस्थाना लागू होणारे विविध करविषयक कायदे (Fund Taxation)
1. CENTRAL GOVERNMENT चे कायदे :-1. Foreign Contribution Regulation Act 1976 (FCRA)2. Income Tax.3. Service Tax
2. STATE GOVERNMENT चे फायदे :-1. Bombay Public Trust Act 1950.2. Society Registration Act 1860.3. Maharashtra Value Added Tax (Old Sales Tax)4. Profession Tax.5. ESIC, PF Act, Gratuity, Minimum Wages Act.
3. LOCAL SELF GOVERNMENT (स्थानिक स्वराज्यसंस्था)1....
भाग ५२निधीची गुंतवणूक (Fund Investment)
संस्थेच्या भविष्यात व स्थिरतेचा विचार करताना उपलब्ध असलेल्या निधीतून गुंतवणुकीचे योग्य धोरण व त्या गुंतवणुकीची सुरक्षितता यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.खालील ठिकाणी केलेली गुंतवणूक सुरक्षित व कायद्यानुसार योग्य ठरेल.१) सरकारी बँका, सरकारी बँडस अथवा कर्ज रोखे.२) पोस्टाचे बचत खाते अथवा मुदत ठेवी.३) शेड्यूल सहकारी बँकेमध्ये मुदत ठेवी.४) युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया.५) सार्वजनिक कंपन्या (Public Sector...
भाग ५१लेखापरीक्षण (Fund Auditing)
संस्थेचे लेखापरीक्षण योग्य वेळेत पूर्ण झाल्यास, संस्थेची समाजातील विश्वासाहर्ता वाढते व कार्यकर्त्यांपुढेही योग्य आदर्श रहातो.१) लेखापरीक्षकाची नेमणूक व त्याचे मानधन याचा योग्य तो प्रस्ताव तयार करून तो वार्षिक सर्वसाधारण सभेत पारित करावा.२) त्यानंतर लेखापरीक्षकला त्याच्या नेमणुकीचे पत्र देऊन आपल्या प्रतीवर ते मिळाल्याची त्यांची सही घ्यावी.३) लिहिलेले हिशोब बिनचूक होण्यास लेखापरीक्षणाची मदत होते. छोट्या छोट्या चुका दुरुस्त...
भाग ५० - हिशोब लेखन ( Fund Accounting )
झालेल्या खर्चाचे योग्य व आवश्यक त्या पद्धतीने हिशोब लिहिणे आवश्यक ठरते.खालील हिशोबाची पुस्तके लिहिणे बंधनकारक आहे.
Cash Book/ Bank Book, Petty Cash Book.Ledger Book.Journal Book.Fixed Asset Register.Members Register.Closing Stock Register ( स्टेशनरी, स्टॅम्पस, वसतिगृह असल्यास धान्य इ.इ.)Donor Register.
▶️ आता कायद्यानुसार १ एप्रिल ते ३१ मार्च हेच आर्थिक वर्ष सर्वाना बंधनकारक आहे.▶️ हिशोब...
भाग ४९निधीचा होणारा खर्च (व्यय) (Fund Utilisation)
संस्थेचे विविध प्रकल्प राबविण्यासाठी व कार्यक्रमासाठी या संस्था व्यवस्थापनासाठी पैसे खर्च करावे लागतात. संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, विविध स्तरातील कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग यांच्याकडून हा खर्च केला जात असतो.ह्या खर्चाचे :-1) रोजच्या व्यवहारासाठी करावा लागणारा खर्च, व२) मोठे या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी करावा लागणारा खर्च असे दोन विभाग पडतात.
मोठा खर्च (Capital Expenditure)स्थावर मालमत्ता खरेदी...
भाग ४८धनसंग्रह /निधी संकलन ( Fund Raising )
अंदाजपत्रकामध्ये आवश्यकता दाखल्यानुसार निधी संकलन होणे आवश्यक ठरते.अ) मोठ्या निधी संकलनाचे मार्ग :-१) विविध स्वरुपात मिळणाऱ्या देणग्या ( स्मरणार्थ देणगी, जन्मदिवसाच्या निमित्ताने येणारी देणगी, स्वागत समिती सदस्य, विद्यार्थी दत्तक घेणे, सामान्य देणग्या ( Grneral Donations ) इ.२) स्मरणिका अथवा संस्थेचे नियीमत प्रकाशन असल्यास त्याचा विशेषांक, जाहिराती, पृष्ठदान इ.३) वस्तू रूपातील देणगी (...
वांगणी स्टेशनवर एक्स्प्रेस समोर आलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवताना मयूर शेळकेने दाखवलेल्या हिमतीला तोड नाही. मात्र त्या मुलाचे प्राण वाचवण्याचे श्रेय मयूर सोबत आणखी एका व्यक्तीला देखील जाते. जी व्यक्ती आजपर्यंत कधीच पुढे आली नाही. त्यांना कोणीही शाबासकी दिली नाही, त्यांना कुणीही पुरस्कार दिले नाहीत. मात्र त्यांनी जर समयसूचकता दाखवली नसती तर मयूर सोबत त्या लहान मुलाचे प्राण देखील...



