पुणे/मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव घेतल्या जाणाऱ्या ₹1,800 कोटींच्या जमीन घोटाळ्यामुळे राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव पार्क आणि मुळशी परिसरातील महारवतन वर्गातील सरकारी जमिनीची किंमत कमी दाखवून व्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
🔍 प्रकरण काय?
सुमारे ४० एकर सरकारी जमीन — जी महारवतन प्रकारातील असल्याने शासनाची अधिकृत परवानगी...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक शाखेत स्थानिक भाषा बोलू शकणारे कर्मचारी असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहकांसोबत संवाद सुकर व्हावा आणि सेवा अधिक परिणामकारक व्हावी यासाठी बँकांनी हे पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच, भाषिक प्राविण्याला बँकांच्या मूल्यांकन धोरणात समाविष्ट करण्याचा विचार करावा, अशीही महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी बँक व्यवस्थापनांना केली.
ग्राहकांना...
घडामोडी
अथणी शुगर्स येथील ऊसाच्या प्रायोगिक प्लॉटला ऊससंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञानची भेट
अमित गुरव
आजरा(प्रतिनिधी ):-अथणी शुगर्स तांबाळे कारखान्यामार्फत ऊसविकासाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. आधुनिक ऊस शेतीचे तंत्र शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचावे हाच उद्देश ठेऊन अथणी शुगर्स तांबाळेच्या ऊसविकास विभागामार्फत काम केले जात आहे. मूलभूत ,पायाभूत व उन्नत ऊस बेण्याचा पुरवठा करणे, खते -औषधे पुरविणे तसेच ऊसपीक तज्ञाकडून शेतकऱ्यांना ऊसासंबंधि शास्त्रशुद्ध माहिती देण्याचे काम ऊसविकास विभागामार्फत केले जात आहे. याच अनुषंगाने जवळ...
आजरा(हसन तकीलदार):-आजारा साखर कारखान्याने गतवर्षीची थकीत एफ. आर. पी. ची रक्कम 1कोटी 95 लाख रुपये , सन 2022-23चा 50 /-रू चा थकीत हप्ता आणि चालु हंगामाच्या ऊसाची पहिली ऊचल 3751 रू. जाहिर करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने आजरा टोल नाक्याजवळ कारखान्याची वाहने अडवण्यात आली त्याचवेळी कारखान्याचे संचालक मंडळ टोलनाक्यावर हजर झाले आणि संचालक आणी स्वाभिमानी चे पदाधिकारी यांची...
मुंबई -: जगभरातील इंटरनेट सेवांमध्ये क्रांती घडवणाऱ्या SpaceX च्या Starlink या प्रकल्पाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण केला आहे. २०२५ मध्ये या सेवेने ७,००० हून अधिक उपग्रहांसह लो-अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये आपले जाळे मजबूत केले असून, भारतासह ७० पेक्षा अधिक देशांमध्ये इंटरनेट सेवा देण्यास सज्ज आहे.
Starlink म्हणजे काय?
Starlink हे SpaceX चे उपग्रह-आधारित इंटरनेट नेटवर्क आहे, ज्याचा उद्देश...
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीचे निवडणूकीचे नगारे वाजल्याने आजऱ्याच्या राजकारणाचे तापमान वाढतच चालले आहे. इच्छुकांची भाऊगर्दी आणि युवाकांनी प्रस्थापिताना दिलेले आव्हान यामुळे घडामोडीना वेग येणार आहे. युवकांनी प्रस्थापिताना थेट आव्हान देत रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. 17 प्रभागात 9 महिला सदस्या असणार आहेत त्यामुळे महिलाराजचे वर्चस्व जरी असले तरी नगराध्यक्ष पद हे पुरुष खुले असल्याने अनेकजण यात इच्छुक दिसत आहेत. अनुसूचित...
घडामोडी
एच.पी.व्ही. लसीकरणासाठी शालेय मुलींना सक्ती नको -बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा तहसीलदार यांना निवेदन
अमित गुरव
आजरा(हसन तकीलदार):-ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजेच एच.पी.व्ही.या विषाणूमुळे मुलीमध्ये व महिलामध्ये गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो व त्याचा प्रतिबंध करण्यासाठी एच.पी. व्ही. व्हॅक्सीन मुलींना शालेय जीवनात देण्याचा उपक्रम सरकारच्या माध्यमातून काही शाळांमध्ये सुरु केलेला आहे. ही लस देण्याची सुरवात दि. 16 डिसेंबर 2024 पासून पुणे येथील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काही महाविद्यालयात देण्यात आली आहे. ही लस ऐच्छिक असतानासुद्धा सक्ती केली जात...
कृतिका नक्षत्र म्हणजे काय?
अर्थ आणि इतिहास :
कृतिका हा २७ नक्षत्रांपैकी तिसरा नक्षत्र आहे.
याचे प्रतीक आहे — अग्नी (Fire)
कृतिका म्हणजे “कापणारी” किंवा “शुद्ध करणारी”.
या नक्षत्राची देवता आहे अग्निदेव आणि अधिपती ग्रह आहे सूर्य
ऋग्वेदात या नक्षत्राचा उल्लेख “अग्निसंबंधित तेजस्वी शक्ती” म्हणून आलेला आहे.
स्थान (खगोलशास्त्रानुसार):
आकाशातील Pleiades या तारकासमूहाशी (ज्याला “सप्तकृतिका” म्हटले जाते) याचा संबंध आहे.
या समूहात ६ ते...
आजरा (हसन तकीलदार):-राज्यातील ऐशीं लाख कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीचा लाभ देणार असल्याचे आश्वासन सरकारने दिलेत असे व्हाट्सअप गृप मार्फत पसरवत शासन जनतेची दिशाभूल करीत असलेचे मत आजरा येथील गिरणीकामगार कार्यालयामध्ये घेतलेल्या सभेत बोलताना आप्पा कुलकर्णी (पेन्शन संघटना जिल्हा सचिव)व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कॉ. शांताराम पाटील होते.
...
घडामोडी
सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व नुकसान भरपाई द्या-भाकपचे आजरा तहसीलदारांना निवेदन
अमित गुरव
आजरा(हसन तकीलदार):-साधारणपणे मे च्या मध्यान्हापासून पावसाने फलंदाजी सुरु केली आहे. शेतकऱ्यांना धड पेरणी ना धड कापणी करायला देत आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांची कापणी -मळणी सुद्धा करता येईना. त्यामुळे सर्वच पिकांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. यासाठी सर्वच शेतकऱ्यांना पंचनामान करता सरसकट कर्जमाफी व नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन भाकपने आजरा तहसीलदार समीर माने यांना दिले आहे.
...









