https://youtu.be/gSO8e0s_NjM
आजकाल पैसे कमावण्याचे एक साधन म्हणजे युट्यूब चॅनल. अनेक हौशी माणसे पर्यटनावर चॅनल्स चालू करतात, बरेच स्थानिक प्रदेश व जीवनशैली चॅनल्सवर दाखवतात, आपल्याला पण ते सर्व कधी पाहिले नसल्यामुळे खूपच इंटरेस्टिंग वाटते. एखादा unexplored व unseen निसर्गरम्य ठिकाणे व महत्वाचे अधिवास शूट करून आपल्या युट्युब चॅनेल्सवर दाखवले की झाले काम.....पर्यटकांची गर्दीच गर्दी...
असलं कसलं रे वरूणराजा नाट्य ढगफुटीचं घडलं,आधीच खचलेल्या लेकरांना तू जलाने असं वेढलं, कोरोनाची हजरी असताना इथं तुझं नी काय नडलं,दुष्ट कालचक्रात तुझ्या सुखाचं घोडं रे का अडलं,आपटावं का शीर पाषाणी इतकं अघटित मढलं,पण कळेल का सांग बाबा तू हे जादाचं का धाडलं….।1।
एक आहे तोवर दुसरं संकट तू पंगतीला का वाढलं,कोप तुझा की खेळ दैवाचा छताला रे पाणी लागलं,ढिगाऱ्याखाली...
सप्तरंगी उडू लागलेप्रेमनगरी शोधू लागलेआठवणीत रमू लागलेएकांतात बोलू लागले…
मन पाखरू झालेस्वच्छंदी हरवून गेलेमन उनाड झालेकल्पनेत रंगुन गेले…
प्रत्यक्षात प्रतिबिंब दिसू लागलेविचारात मन हळवे झालेअनोळखे वाटले, अस्तित्व दिसलेमन हे सावरू लागले…
कधी इकडे तिकडे जाऊ लागलेक्षणात मन पाखरू झालेकधी रडू लागले,कधी रूसु लागलेअंतरंगात मन पाखरू झाले…
-अनिकेत अनिल परीट
ते दिवस म्हणजे आमच्या पिढीने अनुभवलेले सर्वात अविस्मरणीय क्षण होते. गाव तस आमचं छोटंसं अगदी चारही बाजूंनी सह्याद्रीच्या कुशीत वसलेल. अगदी साजेल असं चार गल्लीच, गावात पोहचायला एक मोठा चढ आहेच अन् गावाला लाभलेलं एक छान मोठं मैदान त्याला आम्ही गोटन म्हणतो. या मैदानात आमचं बालपण गेलं. गावच नाव जाधेवाडी तेही साजेल अस पण...
(अनुभवाचे बोल) (भाग:- १ )
रोजच धावपळीचं जीवन वाढत्या ताणतणावामुळे आपण स्वतःला, कुटुंबाला वेळ देत नाही. जीवन असच निघून चाललं आहे. वाढत्या कामामुळे अधिकच आपण व्यस्त होत जात आहोत. यात प्रश्न निर्माण होतात ते आपण एवढं काम करतो पण आपल्याला पगार कमी देतात..? आपली प्रगती का होत नाही..? इथ कमी शिकलेला पगार जास्त का...
नवं नवी टेक्नॉलॉजी आली आणि तरुणाईला त्यांनी भुरळ घातली. आज दिवसाला अनेक सोशल मीडिया प्लँटफॉर्म तयार होत आहेत. आणि तो प्लॅटफॉर्म आपल्याकडे नसेल तर आपण खूप मागे पडू त्यामुळे अपडेट राहण्यासाठी प्रत्येक अँप आपल्या मोबाईल मध्ये हवाच असा अट्टाहास धरून त्या मोहाचे शिकार होताना कित्येकदा पाहिले किंवा बोलले जाते.
फेसबुक आणि व्हाट्सअप्प...
राॅकेलचा दिवा
काय मज्जा असायची ... शेजारच्या काकू कडूनचमीनीभर रॉकेल मागुन आणायचो चिमणितटाकायचो , एखादे मळके कापड फाडून तिची चिंदीची वात बनवूनचिमणी लावायची आणि ती देवळीत ठेवायचीदेवळीत ठेवली की साऱ्या घरात त्याचा उजिडपडायचा हो , आणि सकाळी उठलो की चिमणीची काजळी वाकळ रगेवर पडायचीसगळी कपडे काळी पडायची ,जेव्हा चिमणी लावली आणि त्याची वातहिकडे तिकडे फिरायची न तेव्हा असं वाटायचंकी भिंतीवर...
' सायकल ’ हे नाव ऐकलं की प्रत्येकाला प्रत्येकाचं बालपण आठवतं.. आत्ता देखील खुप जण सायकलच्या संपर्कामध्ये आहेत; परंतु आत्तापेक्षा जास्त लहानपणी माणूस सायकल वापरत होता. लहान मुलं नीट रांगायला,चालायला शिकले की (गाडी) सायकलचा हट्ट धरते, मग ती सायकल लहान असो किंवा मोठी.. तेव्हापासून सायकल बद्दलची ओढ मनात लागून राहते ती कायमचीच…असंख्य वेळा सायकल वरून पडलो तरी सुद्धा सायकल...
गुरूब्रम्हा गुरर्विष्णु, गुरू र्देवो महेश्वर:गुरू साक्षात परब्रम्हः, तस्मै श्री गुरूवे नम:
गुरु म्हणजे 'मार्गदर्शक' आणि पौर्णिमा म्हणजे 'प्रकाश'. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु हा असतोच आणि तो आपल्या शिष्यावर प्रकाश पडण्याचं काम करत असतो. काहींच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात शिकवण देऊन मार्गदर्शन करणारे वेगवेगळ्या व्यक्तींना गुरु मानतात. माझ्या आयुष्यात देखिल असेच माझ्या पाठीशी आणि मला प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक...
जगामध्ये सर्वात मोठे ज्ञानाचे केंद्र कोणते असेल तर ती म्हणजे शाळा. ज्ञान दिल्याने वाढते घेतल्याने शहाणपण येते. अज्ञान नष्ट होते.ज्ञानामुळे स्वाभिमान तर येतोच पण त्याचबरोबर शिस्त सुद्धा आपण शिकतो. आपण सुसंस्कारी होतो. कारण ज्ञान हे अमृत आहे. त्याचा योग्य उपयोग कसा करावा हे ज्याला कळते तोच खरा ज्ञानी असतो. यासाठी गरज आहे चांगले पुस्तक वाचनाची. वाचन हे आपल्याला घडवते....









