Home Blog
गडहिंग्लज -: भडगाव ग्रामस्थांनी मानसिंग खोराटे यांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला. यावेळी गडहिंग्लज श्रेत्रात होणाऱ्या विकासाबद्दल वचनबध्द आहे दौलत प्रमाणेच हरळी कारखाना गतिमान करू असे वचन देत समाजासाठी काहीतरी देणे हे माझे कर्तव्य आहे असे बैठकीत खोराटे यांनी म्हटले. ...
चंदगड (प्रतिनिधी )-: आज चंदगड विधानसभा मतदार संघातील मलतवाडी येथील गावांमधील नागरिकांच्या सोबत अथर्व-दौलत साखर कारखाना कार्यस्थळावर मा. मानसिंग खोराटे यांच्यासोबत भेट घेतली चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळे तालुक्यातील कामगार शेतकरी वाहतूकदार यांची झालेली दयनीय अवस्था पाहता खोराटे यांनी दौलत कारखाना 39 वर्षासाठी चालवण्यास घेऊन तालुक्यातील सभासद शेतकरी व तोडणी वाहतूकदार तसेच दौलत परिवाराला...
मुंबई ( प्रतिनिधी ) -: चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले उद्योजक खोराटे यांनी रविवारी १ सप्टेंबर रोजी मुंबई येथील श्रमिक जिमखाना मैदान , लोअर परेल याठिकाणी जनसंवाद मेळावा आयोजित केला होता. यानिमित्ताने त्यांनी स्थानिक पण नोकरी निमित्त तिथे असलेल्या लोकांशी संवाद साधला. त्यावेळी झालेली गर्दीतून विरोधकांना धक्के देण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत रिंगण सोडणार नसल्याचे अप्रत्यक्ष दाखवून...
आजरा -: सोहळे फाटा ता - आजरा येथे गांजा विक्रीच्या उद्देशाने आलेला हर्षवर्धन उर्फ हर्षद धनाजी लोंढे ( वय ३० ) रा . परनोली ( ता - आजरा ) याला आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे फॅकल्टी पिशवीत ६१२ ग्रॅम वजनाचा म्हणजेच १०००० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. सदर कारवाई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून केली आहे. त्यामध्ये...
कोल्हापूर -: कोल्हापूर जिल्हयातील कोणत्याही शासकीय कार्यालयात कामानिमित्त गेल्यानंतर जर तुमच्या कडे कोणी लाचेची मागणी केली किंवा तुमचे काम थांबवले वेळेत पूर्ण केले नाही तर त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात एका कॉल वर करावी तुमच्या तक्रारीची दखल घेत सापळा रचून संबधित अधिकारी दोषी आढळल्यास लगेच अटक करण्यात येईल असे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूरचा...
आजरा ( अमित गुरव ) -: आजरा तालुक्यातील लोकांना टोलचा भुर्दंड कायमचा हटवण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी आजरा तालुक्यातील जनतेवर लावलेला टोल हा अन्यायकारक असून कोणत्याही प्रकारची मागणी नसताना आणि जनता तसेच लोकप्रतिनिधी ना विश्वासात न घेता राष्ट्रीय महामार्ग केला पण तोही फक्त दोन पदरी करून टोल वसुली...
१) व्यवसाय कोणताही असला तरी तो वेगळ्या कल्पणेशिवाय उभाच राहू शकत नाही. कारण तुमच्या आधीच बऱ्याच लोकांनी तो उद्योग सुरू केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या पेक्षा वेगळी काहीतरी कल्पना घेऊन व्यवसायात उतरले पाहिजेत. तरच यशाची पायरी गाठता येईल. २) बिझनेस प्लॅन -: बिझनेस प्लॅन हा व्यवसायाचा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे तोच योग्य दिशा देण्याचे काम करतो. आणि हे हवे असेल तर बिझनेस...
अमित गुरव ( भादवण ) -: आज शाळा अगदी तुडुंब भरलेली होती . तसे शाळेत जेमतेम १३० विद्यार्धी पण पालकांचा उत्साह खूपच जाणवत होता. कारणही तसेच होते आज शाळा व्यवस्थापन समिती ( कमिटी ) स्थापन होणार होती. पण गावच्या राजकारणाची जोड शाळेला मिळाली त्यामुळे मीटिंग शाळेची होती की गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायतीची असा प्रश्न काही वेळ पडला. या कारणाने काही...
आजरा चंदगड हा विधानसभा मतदारसंघ शेतीप्रधान आहे. काजू व्यवसाय वगळता अन्य कोणाताही व्यवसाय महिला सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी कोणताही व्यवसाय नाही.‌ याबाबत आजरा तालुक्यातील...
पुणे -: पुण्यात कोयता गँग ने दहशद निर्माण केली ती संपवण्याचा आटोकाट प्रयत्न पुणे पोलीस आयुक्त करत असून त्यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात सुद्धा मागे पुढे पाहिले जात नाही. तरीही त्यांच्या दहशती मद्ये वाठच होत आहे. यांची प्रचती म्हणून पोलीस अधिकाऱ्यावर कोयता उगारून त्यांनी दिली. वानवडी पोलीस स्टेशन च्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यावर हल्ला करण्याची धक्कादायक प्रकार समोर आला...